{"title":"इतिहास","description":"","products":[{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-चळवळ-इ-स-1857-ते-1950","title":"भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391728955621,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rashtriya-Chalaval-CE-1857-to-1950_cnvt-1-198x300.jpg?v=1770795945"},{"product_id":"मध्ययुगीन-भारताचा-इतिहास-इ-सन-१२०६-इ-सन","title":"मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. सन. १२०६ – इ. सन.  १७०७ ) (History of Medieval India : A.D..1206 to 1707)","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन भारताचा इतिहास हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. शासनाच्या नवीन छएझ धोरणाप्रमाणे या ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या एस.वाय.बी.ए. (सत्र 3 व 4) इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हा ग्रंथ विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सर्वसामान्य वाचक यांना उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402066800869,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatacha-Ithihas_G-B-Shah_FNL-pdf.jpg?v=1770902553"},{"product_id":"खानदेस-रतन","title":"खानदेस रतन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्तंभलेखन : गावकरी, पुण्यनगरी, आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात अहिराणी व मराठीत स्तंभलेखन. “गावकरी” मध्ये सन 1995 पासून सतत 5\/6 वर्षे “आप्पान्या गप्पा” हे अहिराणी सदर चालविले. ते लोकप्रिय झाल्यामुळे आप्पान्या गप्पाकार ही ओळख मिळाली. आपला महाराष्ट्र मध्ये देखील मधुर वैंजी, गयामाय ही कथारुप व्यक्तिचित्रे व ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा यातील काही भागांचे अहिराणीत अनुवाद प्रसिद्ध. पुण्यनगरीत “मायन्यान भो” हे सदर एक दिड वर्षे चालविले. त्यातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. चोखंदळ वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयातून देखील अहिराणी प्रचाराचे काम सुरु आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी साहित्य : आप्पान्या गप्पा भाग1 व 2 अहिराणी ललित लेखांची पुस्तके व पुरणपोळी कविता संग्रह प्रसिद्ध. “खानदेस रतन” हे पुस्तक आता प्रकाशित करत आहे. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील महान विभूती, लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खानदेस रतन भाग 2 देखील लवकरच प्रकाशित होईल. अहिराणीत आत्मवृत्त लिहीण्याचे काम चालू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी प्रचार प्रसार : कासारे, चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात परिसंवादात अहिराणीतून भाषण करुन इतरांनाही अहिराणीतूनच बोलण्याचा आग्रह केला. आजपर्यंत झालेल्या सर्व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनांचा वृत्तांत लिहून व्रुत्तपत्रात प्रसिद्ध केला. तसेच चाळीसगांव अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी त्रैमासिक : मायबोली अहिराणीच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अहिराणीत लिहू इच्छीणाऱ्या नवोदित हातांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या सहकार्याने “खान्देशनी वानगी” हे त्रैमासिक जाने. 2016 पासून सुरु केले आहे. मायमावलींचे अलिखीत साहित्यही त्यात प्रसिद्ध केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी साहित्य : गंधाळलेली कविता हा काव्यसंग्रह व एक चारोळी संग्रह प्रसिद्ध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक कार्य : व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निर्मूलन, व्रुक्ष लागवड व संवर्धन आदि चळवळीत सक्रिय सहभाग.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453454692581,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandes-Ratan-Kranti-Senani-Dr-Uttamrao-Patil_cnvt-1.jpg?v=1771655239"},{"product_id":"छत्रपती-शिवाजी-महाराज-एक-राष्ट्रनिर्माते","title":"छत्रपती शिवाजी महाराज : एक राष्ट्रनिर्माते","description":"\u003cp\u003eशिवपूर्वकाळ व शिवकाळातसुद्धा इस्लामी शासकांच्या अन्यायांनी, अत्याचारांनी कहर केला होता. ते पदोपदी हिंदू बहुजन समाजाला पायदळी तुडवीत. हिंदू बहुजन, कष्टकर्यांना, शेतकर्यांना कोणीही वाली नव्हता. हिंदू स्त्रियांची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाई. हिंदू समाज परक्यांची चाकरी पत्करण्यात स्वत:ला धन्य समजत होता. महाराष्ट्रातील मराठ्यांजवळ पराक्रम होता, शौर्य होते, कष्ट करण्याची, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्याची धमक होती. परंतु त्यांच्यात एकी नव्हती. शहाजी राजे, जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपापसात झगडणार्या, वतनासाठी व क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा खून व मारामार्या करणार्या, मुसलमानी सत्तांची सेवा-चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानणार्या मराठा सरदारांसोबतच सर्वसामान्य मराठी माणसांनाही एकत्र आणले. प्रसंगी साम, दाम, भेद, दंड या नीतीचा अवलंबही केला. शिवाजी महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करून त्यांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित केले. अन्यायी, अत्याचारी इस्लामी आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. परिणामी बहुजन समाजातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केली. छत्रपती शिवरायांनी केलेले उदात्त कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र ठरले.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458266968293,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chhatrapati-Shivaji-Maharaj-as-a-Nation-Builder_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1771843993"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-ज्ञान-परंपरा","title":"प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा","description":"\u003cp\u003eभारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eयात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470325461221,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatiya-Dnyanparanpara_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772001178"},{"product_id":"20-व्या-शतकातील-महाराष्ट्राचा-इतिहास","title":"20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470962733285,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/20-vya-Shatakatil-Maharashtracha-Itihas_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772024042"},{"product_id":"आधुनिक-जगाचा-इतिहास-1453-2000","title":"आधुनिक जगाचा इतिहास (1453 – 2000)","description":"\u003cp\u003eअमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक व रशियन क्रांतीला जगाच्या इतिहास महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेला यादवी युद्धाच्या संकटातुन अब्राहम लिंकनने सुखरुप बाहेर काढले; पण त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. एकोणिसाच्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात झाले. या महायुद्धाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करुन सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतात राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करुन घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला. इजिप्त व इंडोनेशिया हे दोन्ही देश अनुक्रमे बिटिश आणि डचांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले. या सर्व घटनांचा सविस्तर इतिहास प्रस्तुत पुस्तकात देण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473805553893,"sku":null,"price":895.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Jagacha-Itihas-b-1_fe875ad7-f2ae-455e-82db-3d7c48187b23.jpg?v=1775383465"},{"product_id":"आधुनिक-चीनचा-इतिहास","title":"आधुनिक चीनचा इतिहास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473834979557,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Chincha-Itihas_Final-1.jpg?v=1772087409"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-1857-ते-1950","title":"आधुनिक भारताचा इतिहास (1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या घटनात्मक विकासाला ब्रिटिश काळातच सुरूवात झाली होती. ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने भारतीयांना राजकीय हक्क बहाल केले. त्याची सुरूवात 1990 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याने आधीच झाली होती. या कायद्यांना राजकीय सुधारणांचे हप्ते असेही म्हटले जाते. मोर्लेे-मिंटो कायद्यानंतरचा टप्पा म्हणजे 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होय. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या प्रस्थापनेबरोबर भारतीयांच्या आर्थिक शोषणाला प्रारंभ झाला. भारतीय समाजसुधारकांनी भारतीयांमध्ये विवेकवाद, वैज्ञानिकता, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही या आधुनिक कल्पना रुजविण्यास प्रारंभ केला. 1942 च्या चले जाव चळवळीने भारतीयांमध्ये मोठे चैतन्य निर्माण केले. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या अचाट कार्याने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला सुरुंग लागला. पिंरणामी संपूर्ण स्वातंत्र्याकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म ही भारतीय राजकारणातील क्लेशदायी आणि विवादास्पद घटना ठरली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473849528549,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bhartacha-Itihas-N-1.jpg?v=1772087631"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-1885-ते-1947","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1885 ते 1947)","description":"\u003csection class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-53086b1d elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"21010\" data-id=\"53086b1d\" data-element_type=\"section\" data-settings='{\"background_background\":\"classic\"}'\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-default\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-6cdf79b8 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"22600\" data-id=\"6cdf79b8\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003csection class=\"has_eae_slider elementor-section elementor-inner-section elementor-element elementor-element-7a4a7466 elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"77285\" data-id=\"7a4a7466\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-default\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-inner-column elementor-element elementor-element-1548986d exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"21671\" data-id=\"1548986d\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-11913863 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-exad-exclusive-tabs\" data-id=\"11913863\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"exad-exclusive-tabs.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-tabs-11913863 exad-advance-tab exad-tab-horizontal exad-tab-align-center\" data-tabs=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"66258\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"41762\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003e1885 मध्ये हिंदुस्थानात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि सनदशीर मार्गाने पुण्याऐवजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरुन राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ झाला. 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेने हा मार्ग स्वीकारला. त्याला मवाळांची चळवळ म्हणतात. परंतु 1905 नंतर लाल, बाल आणि पाल यांना हा मार्ग योग्य वाटला नाही. त्यांतून जहालांची चळवळ सुरु झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी सशस्त्र क्रांतीकारकांचा उदय झाला. श्यामजी वर्मा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि गदर क्रांतीकारकांनी परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर गांधी युग अवतरले. याकाळात असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह आणि चले जाव आंदोलनासारख्या चळवळी निर्माण झाल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी करुन ब्रिटीश सत्तेला मोठे आव्हान दिले. यातून शेवटी ब्रिटीशांना फाळणी करुन हिंदुस्थान सोडावा लागला. हा सारा रोमहर्षक इतिहास या ग्रंथात ग्रथीत केला आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास सर्वांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBhartiya Swantraya Chalvalicha Itihas (1885 Te 1947)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-4ebb518 elementor-section-content-middle elementor-section-stretched elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"2747\" data-id=\"4ebb518\" data-element_type=\"section\" data-settings='{\"stretch_section\":\"section-stretched\"}'\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-7ada2e9 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"90264\" data-id=\"7ada2e9\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-5c4318d elementor-widget-divider--view-line_text elementor-widget-divider--element-align-left elementor-widget__width-initial elementor-widget-tablet_extra__width-initial elementor-widget-tablet__width-initial elementor-widget-mobile_extra__width-initial elementor-widget-mobile__width-auto exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-divider\" data-id=\"5c4318d\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"divider.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-divider\"\u003e\u003cspan class=\"elementor-divider-separator\"\u003e\u003cspan class=\"elementor-divider__text elementor-divider__element\"\u003eRELATED PRODUCTS\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477371957477,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Swantraya-Chalvalicha-Itihas_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772173213"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-चळवळ-व-स्वातंत्र्योत्तर-भारत-1885-1991","title":"भारतीय राष्ट्रीय चळवळ व स्वातंत्र्योत्तर भारत (1885-1991)","description":"\u003cp\u003eइ.स. 1857 साली झालेला भारतातील उठाव हा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा पहिला संघटीत प्रयत्न होता. या उठावातून भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृतीची सुरुवात झाली. पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने समाजाचे नेतृत्त्व केले व कालांतराने स्वातंत्र्याची चळवळ उभारली. लो. टिळक यांच्या निधनानंतर 1919 ते 1947 पर्यंतच्या काळात म. गांधीजींचा भारतीय राजकारण व समाजकारण यावर प्रभाव कायम राहीला. म. गांधींनी केलेल्या विविध चळवळींबरोबरच शेतकरी-कामगार, वंचित-शोषितांच्या चळवळींना देखील सुरुवात झाली. 19 व्या शतकातील मुस्लिम जमातवादाचा उदय, द्विराष्ट्रवादाचे कट्टर समर्थन, इंग्रजांचे फोडा-झोडा धोरण व काँग्रेसी नेत्यांची हतबलता वगैरे कारणांनी 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. वसाहतवादाच्या जोखडाखाली भरडून निघालेल्या, नव्याने स्वतंत्र झालेल्या खंडित भारतासमोर अनेक आव्हानांचा सरदार पटेलांनी यशस्वीपणे सामना केला. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला. पं. नेहरूंनी अलिप्ततावादाचे समर्थन केले. मात्र चीनसोबतच्या संघर्षात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. स्वातंत्र्योत्तर भारताने विविध योजना, कायदे करून उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBhartiya Rashtriya Chalval V Swatantyottar Bharat (1885-1991)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477379526885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rashtriya-Chalwal-V-Swatantryottar-Bharat_Murkute_cnvt-1.jpg?v=1772173408"},{"product_id":"आधुनिक-भारताची-लष्करी-व्यवस्था-1947-पर्यंत","title":"आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)","description":"\u003cp\u003eभारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482877157,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatachi-Lashkari-Vyavastha_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"आधुनिक-मराठी-वाङ्मयाचा-विश्लेषणात्मक-इतिहास-1920-ते-1960","title":"आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास (1920 ते 1960)","description":"\u003cp\u003eआधुनिक मराठी वाङ्मयाचे परिशीलन करण्याचे विविधांगी प्रयत्न आजवरच्या अनेक अभ्यासकांनी केलेले असतांना पुन्हा या वाङ्मयेतिहासाचा धांडोळा घेण्याचे प्रयोजन तसे केवळ नैमित्तिक नाही.\u003cbr\u003eयेथल्या विश्लेषणाचे नमुनेदाखल एकच उदाहरण द्यावेसे वाटते. बहिणाबाईच्या कवितेची बोली अभ्यासकांच्या मते अहिराणी ही आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी मुळीच नाही. बहिणाबाईची काव्यगत बोली अहिराणी नाहीच हे येथे सप्रमाण मांडले आहे. आजवर मान्यवर समीक्षकांनी जोपासलेला बहिणाबाईंच्या काव्य बोली संदर्भाती भ्रम जर या ग्रंथिकेने दूर केला तर लेखकाचे श्रम सार्थकी लागतील.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477523673317,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Marathi-Vangmayacha-Visleshanatmak-Itihas-1.jpg?v=1772179290"},{"product_id":"भारताचा-इतिहास-प्रारंभापासून-ते-इ-स-700-पर्यंत","title":"भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 700 पर्यंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकियांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्येात्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रीयांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट\/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477759209701,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Itihas-Praranbhapasun-Te-C.E.-700-Paryant_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772189334"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-प्रारंभापासून-ते-इ-स-1206","title":"प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815013605,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatacha-Itihas_Dr-R-P-Jhanake_cnvt-1.jpg?v=1772191007"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1206-ते-इ-स-1526-पर्यंत","title":"भारताचा इतिहास (इ.स.1206 ते इ.स.1526 पर्यंत)","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपद्धती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. दिल्ली सुलतानशाहीत पाच घराणी होऊन गेली. इब्राहीम लोदी दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान होय. 21 एप्रिल, 1526 च्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले. त्याचबरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथाचा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी, विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477957783781,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Etihas-1206-1526_cnvt-1.jpg?v=1772196600"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"प्राचीन-भारत-प्रारंभ-ते-इ-स-1205-पर्यंत","title":"प्राचीन भारत (प्रारंभ ते इ.स. 1205 पर्यंत)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478006313189,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharat-Rade_cnvt-1.jpg?v=1772197151"},{"product_id":"भारताचा-इतिहास-प्रारंभापासून-ते-इ-स-1205-पर्यंत","title":"भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1205 पर्यंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट\/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478006706405,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Etihas-Prambh-1205_cnvt-1.jpg?v=1772197231"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-प्रारंभ-ते-इ-स-1318","title":"प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)","description":"\u003cp\u003eमानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट\/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478007296229,"sku":null,"price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatacha-Etihas_cnvt-1.jpg?v=1772197332"},{"product_id":"भारतीय-लष्करी-इतिहास","title":"भारतीय लष्करी इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो; त्याच कारणाने भारतीय युद्धकला अभ्यासक्रम अभ्यासासाठी निश्चित केलेला आहे. भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अती प्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैश्विक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. संबंधित अभ्यासक्रमातील निरनिराळे घटक विचारात घेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशीच आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478012571877,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Lashkari-Ithihas-AP_cnvt-1.jpg?v=1772197639"},{"product_id":"आधुनिक-जगाचा-इतिहास-1780-ते-1919","title":"आधुनिक जगाचा इतिहास (1780 ते 1919)","description":"\u003cp\u003eमानवी समाजाच्या इतिहासात 15 वे शतक हे नवविचार, नवसमाजरचना, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे ठरले. येथूनच आधुनिक युगास प्रारंभ झाला. याच कालखंडात मानवतावाद निर्माण होऊन ‘मानव’ हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. या कालखंडात अनेक विचारवंत उदयास आले. त्यांच्या नवविचारांनी वैचारीक क्रांती होण्यास सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होवू लागला. राजसत्ता व धर्मसत्तेला हादरे बसू लागले. 18 व्या शतकात अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समध्ये फे्रंच राज्यक्रांती झाल्याने त्यांचा परिणाम सर्वत्र होवून तत्कालिन काळात त्याचे प्रतिबिंब उमटले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संपूर्ण जगावर परिणाम करणार्या या घटना होय. सर्वच देशात नवे विचार, नवी राजकीय, सामाजिक व्यवस्था अशा नवयुगाचा प्रारंभ झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती ते राष्ट्रसंघाची निर्मिती व कार्यापर्यंतचा जगाचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच नेपोलियन बोनापार्ट, व्हिएन्ना काँग्रेस, बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा, रशिया-जपान युद्ध, त्रिराष्ट्र मैत्री करार, पहिले महायुद्ध, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय, समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना, रशियन राज्यक्रांती, पॅरिस शांतता परिषद, विविध तह व करारनामे, राष्ट्रसंघ व दुसर्या महायुद्धाकडे वाटचाल या प्रमुख विषयांचा समावेश असून विषयाची मांडणी साधी सोपी व सर्वांना समजेल अशी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478015848677,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Jagacha-Itihas-1780-to-1919_Dr-Prashant-Kothe_cnvt-1.jpg?v=1772198080"},{"product_id":"अमेरिकन-संघराज्याचा-इतिहास-इ-स-1776-ते-इ-स-1945","title":"अमेरिकन संघराज्याचा इतिहास (इ.स. 1776 ते इ.स. 1945)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ या ग्रंथात वसाहतीपूर्व काळापासून ते दुसर्या महायुद्धापर्यंतचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. वसाहतकालीन अमेरिकन समाज संस्कृतीमध्ये काही आधारभूत तत्वे युरोपियन असली तरी संस्कृतीची स्वतंत्र अशी ओळख होती. लोकशाहीवरील अढळ निष्ठा किंवा लोकशाही ही जीवनाची प्रणाली म्हणून स्वीकारणे, लोकशाहीचा स्वीकार केल्यावर समान संधीच्या कायद्याच्या, समतेच्या पायावर नवीन समाजरचना निर्माण करणे, व्यक्तीस्वातंत्र्य व व्यक्तींचा संपूर्ण विकास करण्यास सर्व प्रकारची आवश्यक ती परिस्थिती निर्माण करणे वगैरेंचा त्यात समावेश होता. प्रस्तुत ग्रंथात अमेरिकेची सुरुवातीची पार्श्वभूमी, वसाहती, वसाहतकालीन समाज आणि संस्कृती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन राज्यघटना, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन अॅडॅम्स, थॉमस जेफरसन, जेम्स मन्रो, अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका, अमेरिकन यादवी युद्ध, औद्योगिकरण, अमेरिका आणि जागतिक युद्धाचा काळ, राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनची कारकीर्द तसेच पहिल्या व दुसर्या महायुद्धातील अमेरिकेतील भूमिका इ. घटनांचे विश्लेषण साध्या सोप्या भाषेत केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478020174053,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Amerikan-Sangharajyacha-Itihas_1776-to-1945_cnvt-1.jpg?v=1772198177"},{"product_id":"मध्ययुगीन-भारत-1206-1707","title":"मध्ययुगीन भारत (1206-1707)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली. प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधन,े राजकीय, सामाजिक, आर्थक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478022172901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-bharat2-1.jpg?v=1772198256"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1757-ते-1947","title":"भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682265317,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas-1757-1947_cnvt-1.jpg?v=1772253612"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1857-इ-स-1950","title":"भारताचा इतिहास (इ. स. 1857 – इ. स. 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसन 1857 ते 1950 या कालखंडातील भारताचा इतिहास हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळी आणि अनेक घटकांच्या अस्तित्वाच्या जागृतीचा, प्रतिउत्तराने व्यापलेला इतिहास आहे. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रारंभ होऊन विविध धार्मिक सामाजिक चळवळीत विविध संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या आत्मभानातून स्वदेशी चळवळीने राजकिय, आर्थिक भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनाची लाट ब्रिटीशांच्या धोरणास प्रतिउत्तर देण्यास उदयास आली. इंडियन नॅशनल आर्मीच्या लढ्याने ब्रिटीश प्रशासनास हादरा बसला. भारताच्या इतिहासात अतिजहाल सांप्रदायिकतेची विचार प्रणाली उदयास आली. त्यामुळे मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका इतिहासात नोंद करुन गेली. फाळणीच्या दु:खाबरोबरच भारतीयांना स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. त्या स्वातंत्र्यास अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नातील भारतीय संविधानाची निर्मिती इत्यादींचीही माहितीसोबतच याची जाणीवही विद्यार्थ्यांस व्हावी त्यासाठीच हे ग्रंथलेखन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682396389,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Etihas-1857-1950_Aananda-Kalbhande_cnvt-1.jpg?v=1772253718"},{"product_id":"भारताचा-इतिहास-1857-ते-1950","title":"भारताचा इतिहास (1857 ते 1950)","description":"\u003cp\u003eहिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घटकांचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याची पार्श्वभूमी अनेकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे योगदान ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत झाले. या दृष्टीने एकोणिसावे शतक हे महत्त्वाचे मानतात. या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या. या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि बौद्धिक जागृती घडून आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक व धार्मिक चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह, कामगार संघटना, प्रांतीय स्वायत्तता, जमातवादाचा उदय आणि विकास, स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी या सर्व घटकांची विस्तृत व सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे.c\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682658533,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Itihas-1857-to-1950.jpg?v=1772253795"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-आंदोलन-आणि-सामाजिक-परिवर्तनाचा-इतिहास","title":"भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर अलेक्झांडरने आक्रमण करून हिंदुस्थानचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला. पुढे शक, हुण, कुशाण, तुर्क आणि मोगल अशा अनेकांची आक्रमणे येथे झाली. 15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. प्रबोधनामुळे धर्मसत्तेचे जोखड झुगारून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुक्त समाजव्यवस्था निर्माण झाली. सर्वप्रथम वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी इ.स. 1498 मध्ये भारतात आला. त्यापाठोपाठ पाश्चात्य प्रवासी व व्यापार्याकरीता व्यापारी कंपन्यांचा ओघ सुरू झाला. या प्रयत्नात पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड इ. राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातील गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अखेर इंग्रजांना यश आले. इंग्रजांची राजवट अन्यायी, अत्याचारी, जुलूमी होती. इंग्रजांनी राज्य करण्यासाठी त्यांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्यात. इंग्रजी शिक्षणाचे द्वार भारतीयांना खुले केले. परिणामी भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळून भारत पारतंत्र्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतीयांनी आपापल्या परिने स्वातंत्र्यलढा सुरू केला. सामाजिक व राजकीय लढे देखील सुरू झाले. सरतेशेवटी ब्रिटीशांच्या जुलूमी सत्तेचा शेवट होऊन भारत स्वतंत्र झाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682822373,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiy-Swatantrya-Andolan-ani-Samajik-Privartanacha-Ithihas_cnvt-1.jpg?v=1772253876"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-इ-स-1857-ते-1951","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. वास्को-द-गामा याने नव्या जलमार्गाचा शोध लावल्याने अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांनी भारताशी व्यापारी संबंध निर्माण केले. तद्नंतर ते सत्तास्पर्धेत उतरले; यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डचांचा समावेश होता. ब्रिटीशांनी कट कारस्थान करुन प्लासीची लढाई जिंकून ब्रिटीश सत्तेची पायाभरणी केली. 1857 मध्ये भारतीयांनी बंडाचे निशाण फडकावून अन्यायी, अत्याचारी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. इंग्रजांनी फोडा आणि झोडा या अनितीचा अवलंब केला. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. 1905 ते 1920 या कालखंडात काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व लाल, बाल व पाल या त्रिमूर्तींनी केले. टिळकयुगानंतर महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या देशभक्तांना फाशी दिल्याने तरुणवर्ग असंतुष्ट झाला. अनेक क्रांतिकारकांनी प्राणाहुती दिली. दुसर्या जागतिक महायुद्धास सुरुवात झाली. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज स्वातंत्र्यासाठी त्वेषाने लढू लागली. म. गांधींनी चले जाव चळवळीस प्रारंभ केला. जागतिक महासत्ता म्हणून अमरिकेचा उदय, प्रतिकूल जागतिक जनमत, इंग्लंडची खालावलेली परिस्थिती, आझाद हिंद फौज, चले जाव चळवळ व भारतीयांचे राष्ट्रप्रेम यामुळे ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले. खंडित भारताची निर्मिती करतांना अखंड भारतास ग्रहण लावले. सरदार पटेलांनी संस्थानिकांचा प्रश्न सोडवून तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहून स्वतंत्र व प्रगतीशील भारताचा प्रवास सुकर केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479683150053,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Swatantrya-Chalwalicha-Itihas-1.jpg?v=1772253970"},{"product_id":"मराठी-भाषा-आणि-भाषाविज्ञान","title":"मराठी भाषा आणि भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाविज्ञान हा विषय आज प्राधान्याने शिकविला जातो आहे. प्रारंभी नवीन असणारा हा विषय आता कोणत्याही भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य झालेला आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या फेर्दिनां द स्योसुर या भाषाअभ्यासकापासून आजपावेतो भाषाविज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला दिसतो. संगणक विज्ञान, भाषा नियोजन, कोष विज्ञान आदिसारख्या संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या या विषयाचे स्वरूप आज आंतर-अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. सर्वच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणारा हा विषय असल्याने आज तो आवश्यक ठरलेला आहे. सदर पुस्तकात भाषेची उत्पत्ती, भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य, स्वनिम व रूपिम विचार, वाक्यविचार, मराठीची वर्णमाला, मराठीचे ध्वनीपरिवर्तन, मराठीचे अर्थपरिवर्तन, प्रमाण मराठी भाषा आणि बोली या घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे भाषाविज्ञान सुलभ पद्धतीने शिकता यावे, यादृष्टीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479749701861,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Bhasha-Aani-Bhashavidnyan_Dr-Chandrakantt-Kadam_cnvt-1.jpg?v=1772262494"},{"product_id":"महाराष्ट्रातील-सामाजिक-चळवळींचा-इतिहास-इ-स-१८४८-१९६०","title":"महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास इ. स. १८४८ – १९६०","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा अभ्यास (इ.स. 1848 ते 1960) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. कारण सामाजिक चळवळी या समाजकारणातून उभ्या राहतात. बंगालमधील महान सुधारक राजाराम मोहन रॉय यांना सुधारणांच्या बाबतीत पहाटेचा शुक्रतारा म्हणतात. त्यांनी ब्रिटीश काळात तत्कालिन शासन कर्त्यांना हिंदु धर्मातील अनेक कुरूढी दाखवून दिल्या व पूर्वीपासून या रूढी धर्मात नव्हत्या तर मध्ययुगात त्या रूढींचा शिरकाव झाला आहे. त्या धर्ममान्य नाहीत तर रूढीमान्य आहेत. अतएव ब्रिटीशांनी कायदे करून त्या कुरूढी थांबविल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितले\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479910035685,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-Samajik-Chalvalincha-Itihas-1848-1960-G.B.Shah-1-1336x2048.jpg?v=1772276328"},{"product_id":"राजर्षी-शाहू-महाराजांची-निवडक-16-भाषणे","title":"राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479961383141,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajarshi-Shahu-Maharajanchi-Nivadak-16-Bhashane_Dr-Ananta-Soor_cnvt-1.jpg?v=1772276952"},{"product_id":"भारताचा-इतिहास-१७००-१२००","title":"भारताचा इतिहास (१७००-१२००)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480085377253,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas_700-1200_Dr-G-B-Shah-1.jpg?v=1772280700"},{"product_id":"मराठा-सत्तेचा-उदय-इ-स-1630-ते-1707","title":"मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48533799272677,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/472c207177201e99247aed0f28b1d5ef.jpg?v=1773216101"},{"product_id":"भारतातील-विज्ञान-आणि-तंत्रज्ञान-विकास-development-of-science-and-technology-in-india","title":"भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास (Development of Science and Technology in India)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळातील ज्ञान प्रगल्भता, मध्यकाळातील उत्कर्ष व अर्वाचीन काळातील या क्षेत्रातील प्रगती नेत्रदिपक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि अनुवांशिक अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रातील प्रगती, गोपनीयता, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्य गैरवापराबद्दल नैतिक प्रश्न उभे राहिले तरी त्यांचे महत्त्व आधुनिक काळात निर्विवाद आहे.\u003cbr\u003eविज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभाव बहुआयामी आहे. जो प्रचंड संधी व संभाव्य आव्हाने दोन्ही प्रदान करतो. विज्ञान तंत्रज्ञानाने मानवजातीला फायदा होईल, भविष्य सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक प्रगतीचे नैतिक व सामाजिक परिणामांचा संतुलित दृष्टीकोन तितकाच महत्त्वाचा आहे.\u003cbr\u003eसदर ग्रंथलेखनकामी अनेक मान्यवर लेखकांच्या ग्रंथाचा संदर्भ देण्यात आला आहे. आधुनिक काळातील इंटरनेटवरील माहितीचाही यथायोग्य उपयोग करण्यात आला आहे. ग्रंथलेखनाकामी ज्या ज्ञात-अज्ञातांच्या लेखनाचा संदर्भाचा वापर करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48601677562085,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartatilvidnyanaanitantradnyanvikas_Deshmukh-1.jpg?v=1774339593"},{"product_id":"संशोधन-पद्धती-research-methodology-1","title":"संशोधन पद्धती (Research Methodology)","description":"\u003cp\u003eसंशोधन म्हणजे ‘वस्तुस्थिती शोध प्रक्रिया’, ज्यात तपास आणि विश्लेषण हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. सत्यान्वेषण आणि त्याचे प्रभावी स्पष्टीकरण हे या प्रक्रियेत अभिप्रेत आहे. हा ग्रंथ संशोधन प्रक्रियेतील तीन प्रमुख आयामांवर भर देतो. सामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पनांची हेतूपूर्वक हाताळणी करणे प्रस्थापित ज्ञानाच्या कक्षा वाढविणे, त्यात सुधारणा करणे व ते प्रमाणित करणे; आणि प्रमाणित ज्ञानाच्या सिध्दांत निर्मितीसाठी व व्यवहारासाठी उपयोग करणे, संशोधनातून सामाजिक रचना, तिचे घटक, त्याचे वैशिष्ट्ये, फायदे-तोटे, समजावून घेवून विश्वासार्ह अनुमान पुरविते. अशाप्रकारे, सामाजिकशास्त्रातील संशोधन हे सामाजिक आकलनाचा आधार बनते.\u003cbr\u003eनव संशोधकास अहवाल तयार करतांना केवळ निष्कर्षावर लक्ष केंद्रित न करता. विषय निवडण्याच्या पार्श्वभूमी पासून ते अहवालाच्या समाप्तीपर्यंतचे वेगवेगळे घटक आणि पैलू चिकित्सक पध्दतीने वाचले तरच संशोधन अहवालाची उपयुक्तता वाचकाला कळते. तसेच संशोधकाने केलेले संशोधन कार्य ग्रंथ रूपाने मांडणेही अत्यावश्यक असते. त्या ग्रंथाची लेखन तसेच बांधणीचा, माहितीचे एकत्रितपणे कसे पार पाडता येईल याची माहिती प्रस्तुत ग्रंथात दिलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48601722847461,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanshodhanPaddhati_Kalbande-1.jpg?v=1774343266"},{"product_id":"मध्ययुगीन-भारतीय-नाणकशास्त्र-medieval-indian-numismatics","title":"मध्ययुगीन भारतीय नाणकशास्त्र (Medieval Indian Numismatics)","description":"\u003cp\u003eइतिहास आणि भारतीय संस्कृती हे स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे घटक असल्याने हे पुस्तक UPSC, MPSC, UGC-NET, MH -SET तसेच अन्य विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल. नाण्यांच्या आधारे सामाजिक-आर्थिक इतिहास, व्यापार-वाणिज्य, परकीय प्रभाव, धार्मिक सहिष्णुता, राजकीय सार्वभौमत्व आणि कालमापन पद्धती यांचा सखोल अभ्यास करता येतो, जो स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथात नाणी केवळ चलन म्हणून नव्हे, तर इतिहासाचा विश्वासार्ह स्रोत म्हणून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाण्यांचे संवर्धन, त्यांचे संशोधनमूल्य आणि इतिहास लेखनातील स्थान यांचाही विचार करण्यात आला आहे. शास्त्रीय दृष्टिकोन जपत, तरीही विषय रंजक व समजण्यास सोपा राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये मध्ययुगीन भारतीय नाणकशास्त्राविषयी शास्त्रीय दृष्टी विकसित व्हावी, भारतीय ज्ञानपरंपरेतील या महत्त्वपूर्ण घटकाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सखोल व व्यापक व्हावी-हीच या ग्रंथामागील लेखनाची प्रामाणिक भूमिका आहे.                \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617485500645,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MadhyayuginBhartiyaNankshastra_Gawande-1.jpg?v=1774609673"},{"product_id":"१९-व्या-शतकातील-महाराष्ट्रातील-समाजसुधारक-social-reformers-in-19th-century-maharashtra","title":"१९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers in 19th Century Maharashtra)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश आहे 19व्या शतकातील त्या थोर समाजसुधारकांचा परिचय करून देणे, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या सुधारणांचा संघर्ष सहज आणि सोपा नव्हता. अनेकांना विरोध सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी आपली दिशा बदलली नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर होता एक असा समाज, जिथे माणूसपणाला खरे स्थान मिळावे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621534118117,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/19vyashatkatilMaharastratilsamajsudharak-1.jpg?v=1774696906"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-७००-ते-इ-स-१२००","title":"भारताचा इतिहास इ .स. ७०० ते इ.स. १२००","description":"\u003cp\u003eभारताचा इतिहास (इ.स.700 ते 1200) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. नेहमीप्रमाणे या ग्रंथात चौकटीत मुद्दे दिले आहेत. ते विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथात दक्षिण हिंदुस्थानातील चालुक्य, चोल, पांड्य, इ. राजांचाही विचार केला आहे. नंतर उत्तर भारतावर अरब, तुर्क यांची आक्रमणे झालीत. त्यांचा प्रतिकार राजपूत राजांनी केला. पण त्यांच्यातील दुहीमुळे ते पराजयी झाले आणि भारतावर इस्लाम सत्ता प्रस्थापित झाली. अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48630856483045,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartachaItihas_700-1200_DrGBShah-1.jpg?v=1774938448"},{"product_id":"वसाहतपूर्व-भारतातील-ऐतिहासिक-ज्ञानप्रणाली-historical-knowledge-production-in-pre-colonial-india","title":"वसाहतपूर्व भारतातील ऐतिहासिक ज्ञानप्रणाली (Historical Knowledge Production in Pre-Colonial India)","description":"\u003cp\u003eभारतीय ज्ञान परंपरा ही प्राचीन व वसाहतपूर्व काळापासून विकसित झाली असुन ती शाश्वत स्वरुपाची आहे. भारतीय ज्ञानपरंपरेने नेहमीच मानवतेला प्रोत्साहन दिले आहे. भारतातील प्राचीन काळापासूनच्या ज्ञानपरंपरेचा उद्देश्य व्यक्तीला नैतिक विवेकी व मुल्याधिष्ठीत बनविणे हा होता. तसेच समाजाच्या व व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीमधील अमर्याद सृजनात्मक शक्तीला नवी शुद्ध व मानवी दिशा देण्यावर या ऐतिहासिक ज्ञान परंपरेचा भर होता. या व्यापक उद्देश्याने प्रस्तुत पुस्तकात इतिहास पुराण व राजतंरगिणी पूर्विच्या कथा आर्काइव्हल, भिमबेटका, गृह चित्रे, अशोक शिलालेख व ऐहोळे प्रशस्ती, दशज्ञान महाकाव्य सुहनशेपा, मानसोल्लास, मधुराविजयम, कुणाल जातक कथा, तमिळ संगम साहित्य आणि राजतरंगीणी ग्रंथ, मराठी दृष्टांत पाठ, क्रिस्तपुराण व बखर उल्फी, गुल्शन इब्राहिमी यासारखे ऐतिहासिक ग्रंथाचे वैशिष्टे व महत्व ख्यात तुंगकुचुनिया बुरंजी, पुस्तकाची वैशिष्टे व महत्व तसेच काळ, अवकाश कॅलेडर, दिप संग्रहणी इत्यादीविषयी सखोल व अभ्यासपूर्ण माहितीने विश्लेषण करण्यात आले आहे.          \u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48667381792997,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VasatpurvBharatatilItihasikDyanNirmati_IKS_Markwar-1.jpg?v=1775120342"},{"product_id":"20-व्या-शतकातील-महाराष्ट्रातील-समाजसुधारक","title":"20 व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक","description":"\u003cp\u003e20 वे शतक म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक वैभवशाली पर्व होय. 19 व्या शतकात जोतिराव फुले यांनी घातलेल्या पायावर उभी राहत या शतकात सामाजिक प्रबोधनाची गंगा अधिक वेगाने वाहू लागली. हे शतक म्हणजे केवळ काळाचा प्रवास नव्हता, तर विचारांचा, चळवळींचा आणि अंधश्रद्धेशी केलेल्या झुंजीचा सुवर्णकाळ होता. जातीय भेदभाव, स्त्रियांवरील अन्याय, अस्पृश्यता, दारिद्य्र अशा अनेक विकृतींनी ग्रासलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे काम या काळातील समाजसुधारकांनी केले.या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला आहे, ज्यांनी जातीय उच्चाटनासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आणि भारतीय राज्यघटनेद्वारे सामाजिक न्यायाचा पाया रचला. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचाही परामर्श घेतला आहे, ज्यांनी ‘अस्पृश्यता निवारक मंडळा'च्या माध्यमातून हजारो वर्षांची जखम हलक्या हाताने स्पर्शून सामाजिक समतेचे महत्त्व पटवून दिले. या शतकातील समाजसुधारणेच्या चळवळीत स्त्रियांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले. रमाबाई रानडे यांनी ‘हिंदू लेडीज सोशल क्लब' स्थापन करून महिलांसाठी स्वतःचे असे व्यासपीठ निर्माण केले, तर ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना' सारखे लेखन करून तत्कालीन पितृसत्ताक मूल्यांवर प्रखर टीका केली आणि स्त्रीवादी विचारांचा पाया रचला.स्त्री-शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासारख्या क्षेत्रात धाडसी पावले टाकणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे'ची स्थापना करून महिला शिक्षणाला एक भक्कम वास्तू दिली. याच परंपरेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना करून शिक्षणाला उद्योगाचे स्वरूप दिले नाही, तर समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मोलाचे काम केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सामाजिक प्रबोधनाची गंगा पोहोचवण्याचे काम विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबतच विठ्ठल रामजी औंधकर यांनी केले, तर साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई' सारख्या साहित्याने संपूर्ण महाराष्ट्राला संस्कारित करण्याचे काम केले.या सर्व सुधारकांनी समाजाला एक नवी दृष्टी दिली. त्यांनी फक्त लढे उभारले नाहीत तर नवे विचार, नवी मूल्ये आणि एक नवी सामाजिक व्यवस्था मनोगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या या सामाजिक वारशाचा परिचय करून देणारे हे पुस्तक वाचकांना भूतकाळातील घडामोडींचे विश्लेषण करण्याची संधी देईल. आजच्या आधुनिकतेच्या युगातही या सुधारकांची विचारसरणी आणि त्यांचे आदर्श तितकेच प्रासंगिक आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777187229925,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/20vyashatakatilMaharashtratilSamajsudhark_Kange-1.jpg?v=1776073808"},{"product_id":"आधुनिक-महाराष्ट्रातील-कला-आणि-वास्तुकला","title":"आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिहिताना मनात प्रामुख्याने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू होता. ‘आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला' हा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी आवडीचा असला, तरी काहींना तो गुंतागुंतीचा वाटू शकतो. ही गुंतागुंत दूर व्हावी, विषय सोपा, रंजक आणि परीक्षेच्या दृष्टीकोनातून उपयुक्त व्हावा, या हेतूने या पुस्तकाची रचना केली आहे.\u003cbr\u003eवसाहतवादी वास्तुकला, चित्रकला आणि पारंपरिक हस्तकला अशा तीन प्रमुख प्रकरणांमध्ये विषयाचे विभाजन करताना प्रत्येक उपप्रकरणात व्याख्या, वैशिष्ट्ये, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उदाहरणे यांचा समावेश केला आहे. प्रकरण 1 मध्ये गॉथिक पुनरुज्जीवन व इंडो-सारासेनिक वास्तुकलेतील मुख्य इमारतींची सविस्तर माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई उच्च न्यायालय, राजवाडे यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास विद्यार्थ्यांना स्थानिक संदर्भासह समजावा, याकडे लक्ष दिले आहे.\u003cbr\u003eप्रकरण 2 मध्ये वारली चित्रकलेपासून सुरुवात करून राजा रवि वर्मा यांच्या अकादमिक शैलीपर्यंत, तसेच बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपच्या आधुनिक प्रयोगशीलतेचा आढावा घेतला आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे ऐतिहासिक योगदान आणि आर्ट गॅलरींनी कलाक्षेत्रात केलेल्या कार्याची माहितीही या प्रकरणात समाविष्ट केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विकासाचा संपूर्ण आलेख समजेल. प्रकरण 3 मध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक हस्तकलेचा परामर्श घेतला आहे. पैठणी साडीचे वैशिष्ट्यपूर्ण विणकाम, सावंतवाडीतील लाकडी कोरीवकामाची कारागिरी आणि हुप्री येथील चांदीच्या कामाची बारीक नक्षी यांचा तपशीलवार अभ्यास येथे दिला आहे. प्रत्येक हस्तकलेचा भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांशचा समावेश केला आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777190441189,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikMaharashtratilKalaaaniVastukala_kangane-1.jpg?v=1776074543"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}