{"title":"राज्यशास्त्र","description":"","products":[{"product_id":"मानवी-हक्क","title":"मानवी हक्क","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391242252517,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Hakka_Wanarse-1-768x1164.jpg?v=1770793814"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"राजकीय-संप्रेषण-आणि-मीडिया","title":"राजकीय संप्रेषण आणि मीडिया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392935768293,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiy-Sampreshan-ani-medea_-Wanarase-1-768x1160.jpg?v=1770806798"},{"product_id":"राजकीय-सहाय्यक","title":"राजकीय सहाय्यक","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393032204517,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiy-Sahayyak_Wanarase-1-768x1176.jpg?v=1770807406"},{"product_id":"मानवी-हक्क-1","title":"मानवी हक्क","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393712337125,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Hakka_-Manisha-Bodke-1-768x1169.jpg?v=1770810142"},{"product_id":"महाराष्ट्रातील-ग्रामीण-आणि-शहरी-स्थानिक-स्वशासन","title":"महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394599989477,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-shahari-aani-gramin-swashan-1-768x1140.jpg?v=1770815425"},{"product_id":"जिल्हा-प्रशासन","title":"जिल्हा प्रशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394629644517,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jilha-Prashasha_wanarase-1-768x1177.jpg?v=1770815987"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-राजकीय-विचार","title":"प्राचीन भारतीय राजकीय विचार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394697244901,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartiya-Rajkiya-Vichar_-wanarse-1-768x1175.jpg?v=1770817178"},{"product_id":"भारतीय-संविधान-आणि-केंद्र-राज्य-शासन","title":"भारतीय संविधान आणि केंद्र – राज्य शासन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात संविधानसभेची निर्मिती व तिचे कार्य, केंद्र शासनाचे\u003cbr\u003eसंविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती, वास्तविक प्रमुख पंतप्रधान यांची नेमणूक प्रक्रिया,\u003cbr\u003eत्यांचे अधिकार, लोकसभेची रचना व तिचे अधिकार, राज्यसभेची रचना व तिचे\u003cbr\u003eअधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार क्षेत्र, संविधानात्मक\u003cbr\u003eसंस्था जसे निवडणूक आयोग, वित्त आयोग, भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक\u003cbr\u003eआणि भारताचा महान्यायवादी यांचे संविधानात्मक स्थान व अधिकार, राज्याचे\u003cbr\u003eसंविधानात्मक प्रमुख राज्यपाल, वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री यांची नेमणूक,\u003cbr\u003eअधिकार व स्थान यासंबंधी विवेचन केले आहे. राज्यविधिमंडळाच्या सभागृहांची\u003cbr\u003eरचना, अधिकार व महत्त्व तसेच उच्च न्यायालयाची रचना, अधिकारक्षेत्र व महत्त्व\u003cbr\u003eयासंबंधी सविस्तर विवेचन करून अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401164828901,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-sanvidhan_Yerankar-1-768x1160.jpg?v=1770890380"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-प्रशासन","title":"प्राचीन भारतीय प्रशासन (Ancient Indian Administration)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची समकालीन प्रासंगिकता हे होय! आज आपण जेंव्हा प्रशासन पारदर्शकतेचा, नैतिकतेचा आणि स्थानिक सहभागाचा आग्रह धरतो. तेव्हा भारताने या मूल्यांचा स्वीकार आपल्या पुरातन प्रशासनातच केलेला आहे, हे लक्षात येते. यामुळेच हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - NEP 2020 अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार असलेल्या नवीन अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असेच आहे. पाश्चात्त्य सिद्धांतांनी व्यापलेल्या अभ्यासपद्धतीत भारतीय दृष्टिकोनाची भर घालण्याचे कार्य त्याने यशस्वीरित्या केले आहे.\u003cbr\u003eअशा बहुपैलू संदर्भांमुळे या पुस्तकाचे वाचन विविध वाचकवर्गांसाठी उपयुक्त ठरेल. ते इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सिंधूपासून - मुघलांपर्यंतच्या प्रशासनाचा तुलनात्मक विकास दाखवते. भारतीय प्रशासनाच्या आद्य तत्त्वांची समज या पुस्तकाद्वारे लोकप्रशासनाचे विद्यार्थी मिळवू शकतात. धोरण निर्धारक, प्रशासनातील अधिकारी आणि प्रशिक्षण घेणारे उमेदवार प्राचीन व्यवस्थेतील नैतिक आदर्श, न्यायधर्म, विकेंद्रीकरण आणि लोकहिताचे तत्त्व भावी काळात त्यांच्या कार्यात समाविष्ट करू शकतात. याशिवाय, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रशासन आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनमूल्यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401615978725,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartiya-Prashan_IKS-1-768x1159.jpg?v=1770894118"},{"product_id":"पंचायत-राज-व-शहरी-स्वशासन","title":"पंचायत राज व शहरी स्वशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401643274469,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Panchayat-Raj-Local-Urban-1-768x1161.jpg?v=1770894860"},{"product_id":"निवडणूक-प्रक्रिया","title":"निवडणूक प्रक्रिया (Election Process)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थीवर्गास निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन व प्रशासन आणि निवडणुकीसंबंधित विविध लेखकांनी लिहिलेले पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा संदर्भ म्हणून वापर केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401697931493,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdnuk-Prakriya-1-768x1168.jpg?v=1770895805"},{"product_id":"महाराष्ट्रातील-सामाजिक-व-राजकीय-चळवळी","title":"महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401712447717,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-Samajik-ani-Rajkiy-Chalvali_Dr-Vijay-Tunte-1-768x1161.jpg?v=1770896143"},{"product_id":"संविधान-परिचय","title":"संविधान परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशाळेतील काही विद्यार्थ्यींना विचारले संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे राज्यघटना तेही मोजक्याच मुलांनी सांगितले पण यापुढे त्यांना काहीच माहिती नव्हते, म्हणून विद्यार्थ्यांसाठी संविधान म्हणजे काय? आणि त्याची किती गरज आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ‘संविधान परिचय’ या पुस्तकातून केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक समता, स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, हक्क आणि कर्तव्याच्या दिशेने दोन पाऊल पुढे घेऊन जाईल. ऐवढी आशा ठेवायला हरकत नाही. शालेय विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांनाही याचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401796661477,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvidhan-Parichay_B-D-Mahale_cnvt-1-198x300.jpg?v=1770896523"},{"product_id":"भारतीय-लोकशाही","title":"भारतीय लोकशाही (Indian Democracy)","description":"\u003cp\u003eभारतीय लोकशाहीची जाणीव जागृती विकसित करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रस्तुत पुस्तकाचे लेखन    करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय लोकशाहीचा परिचय, अर्थ, प्रकार, लोकशाही परंपरा, संविधानवाद, भारतीय संविधानांची निर्मिती संविधानाची प्रस्तावना व लोकशाही मूल्ये, मूलभुत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभुत कर्तव्य, अधिकाराचे पृथ्थकरण, विकेंद्रीकरण पंचायतराज व्यवस्था व शहरी स्थानिक स्वशासन, भारतात राजकीय पक्षाची उत्क्रांती, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, भारतातील निवडणूक प्रणाली व मतदार वर्तन, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारीकरण, सांप्रदायीक जातीयवाद प्रादेशिकतावाद धनशक्तीची भूमिका व राजकीय घराण्याची भूमिका, लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका इत्यादी घटकांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401804525797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Lokshahi_wanarse-1-768x1150.jpg?v=1770896680"},{"product_id":"स्थानिक-स्वराज्य-संस्था","title":"स्थानिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना लोकशाही विकेंद्रीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीच्या पाठशाळा असेही म्हटले जाते. पंचायत राज हे महात्मा गांधीचे स्वप्न होते. भारतात प्राचीन काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व होते. मौर्य आणि गुप्त काळात शहरी प्रशासनाबद्दलचे काही उल्लेख इतिहासात सापडतात. ब्रिटिश काळात नगरपालिका व महानगरपालिका सारख्या नागरी संस्था अस्तित्वात असल्या तरी त्यांना मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते.सद्यस्थितीत स्थानिक प्रश्नाबाबतचे अधिकार आणि जबाबदारी त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ह्या संस्थांना दिलेल्या दिसून येतात. 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्था निर्माण करण्यात आली. 21 व्या शतकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात अनेक दोष निर्माण झाले आहेत. लोकशाही विकेंद्रीकरण आणि स्थानिक विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे दोष नष्ट करणे ही काळाची गरज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401804919013,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sthanik-Swarajya-Sanstha_Mahendra-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770896712"},{"product_id":"आधुनिक-भारतीय-राजकीय-विचार","title":"आधुनिक भारतीय राजकीय विचार (Modern Indian Political Thought)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात राजकीय विचाराचा उगम व विकास यासह महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील प्रमुख संकल्पना, कार्य व भूमिकेचे विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401816912101,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bhartiya-Rajkiya-Vichar_Tunte-1-768x1170.jpg?v=1770896942"},{"product_id":"भारतीय-गणराज्याचे-शासन-आणि-राजकारण","title":"भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअध्ययन विषय केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जाते. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून ‘भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘भारतीय राजकारण’ या विचार प्रवाहाचा अभ्यास अनेक अंगाने करण्याचा प्रयत्न काही राज्यशास्त्रज्ञाने केलेला आहे, 1990 च्या प्रारंभी या संदर्भातून अभ्यास करण्याची नवी पद्धत विकसित झाली. ‘राजकीय वर्चस्वाचा’ (Political Domination) अभ्यास, एकपक्षपद्धती, प्रभावी राजकीय नेतृत्व, जागतिकीकरण या संकल्पनाद्वारे भारतीय राजकारणाचा अर्थ व्यापक स्वरूपातून समजून घेण्याचा प्रयत्न झाला. ‘मूलभूत राजकीय प्रक्रिया’ (Fundamental Political Process) समजण्याकरिता भारतीय शासन आणि राजकारण उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414459003109,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Ganarajyache-Shasan-and-Rajkaran_cnvt-1-198x300.jpg?v=1771064470"},{"product_id":"सनदी-सेवा-व्यवस्थापन-आणि-सुशासन","title":"सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451345645797,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sandi-Seva-Vyavasthapan-Ani-Sushasan_Dr-Mahendra-Patil_cnvt-1_cfddea65-215b-4e67-b64d-863a0889d3f5.jpg?v=1771572857"},{"product_id":"राजकीय-पत्रकारिता","title":"राजकीय पत्रकारिता","description":"\u003cp\u003eपत्रकारितेचा ‘राजकीय’ पैलू\u003cbr\u003eअभ्यासताना सैद्धांतिक बाबीचा विचार करूनच विवेचन सदर पुस्तकात\u003cbr\u003eकेलेले आहे. तसेच या ‘राजकीय पत्रकारिते’ ला विविध समाजमाध्यमांनी\u003cbr\u003eव्यापून टाकले आहे. ‘समाजमाध्यमे’ हा आता परवलीचा शब्द झाला आहे.\u003cbr\u003eआणि राजकारण आता या निमित्ताने घराघरात चर्चिली जाणारी बाब ठरली\u003cbr\u003eआहे. म्हणजेच व्यक्तीच्या ‘राजकीय’ असण्याची ती एक चांगली निशाणी\u003cbr\u003eठरत आहे. हा विषय अभ्यासताना विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना नाविन्यतेचा\u003cbr\u003eअनुभव येईलच परंतु यातून राज्यशास्त्र या विद्याशाखेत ज्ञानवर्धन होण्यास\u003cbr\u003eमदत होईल. कारण या विषयात फक्त वर्णन करणे असा संकुचित अर्थ येत\u003cbr\u003eनाही तर त्याची परिणामकारकता ही महत्त्वाची ठरते. कारण लोकशाही शासन\u003cbr\u003eव्यवस्था असणाऱ्या देशांत ही परिणामकारकता प्रशासन, शासन, सामाजिक,\u003cbr\u003eआर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी सर्वच क्षेत्रात मोलाची\u003cbr\u003eभूमिका बजावत असते. या पुस्तकात राजकीय पत्रकारितेत येणाऱ्या सर्वच\u003cbr\u003eसंकल्पनांचा म्हणजेच, राजकीय पत्रकारितेचा अर्थ, व्याप्ती, इतिहास, विविध\u003cbr\u003eमाध्यमे, पद्धती माध्यमिकरण, भारतातील राजकीय प्रक्रिया व त्या अनुषंगाने\u003cbr\u003eहोणारी पत्रकारिता, जनमत आणि सध्या राजकीय पत्रकारिते समोरची आव्हानेकाय आहे या सर्वच संकल्पनांचा विस्तृत अभ्यास या पुस्तकात केला आहे.\u003cbr\u003eत्यामुळे राजकीय पत्रकारितेचे स्वरूप समजण्यास नक्कीच मदत होईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451360948453,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Patrakarita_Dr-Surva-Gudge_cnvt-1.jpg?v=1771574968"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या प्लेटो, अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, लॉक, रुसो, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451364749541,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pachimatya-Rajkiya-Vicharvant-Nikumbh-Pune_cnvt-1.jpg?v=1771575567"},{"product_id":"राजकीय-विचारप्रणाली","title":"राजकीय विचारप्रणाली (Political Ideology)","description":"\u003cp\u003eआधुनिक राजकीय चिंतनात विचारप्रणाली ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानण्यात येते. विचारप्रणालीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता मिळत असते. मध्ययुगात व औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या ज्या नवीन समस्या किंवा प्रश्नांची उत्तरे धर्म देऊ शकला नाही त्यांची उत्तरे विचारप्रणालींनी दिली. राजकीय सहभागाची व्यापकता जसजशी वाढत गेली तसे विचारप्रणालीचे महत्व वाढले. विचारप्रणालीच्या आधारे समाजात पसंतीच्या स्वरूपाची राजकीय व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. विचारप्रणालीमुळे राज्याचे स्वरूप निश्चित होत असते. भारताने समता, स्वातंत्र्य, यावर आधारीत असलेली आणि जातपातविरहीत लोकशाहीचा स्विकार केला असला तरी प्रत्यक्षात पूर्ण समता, पूर्ण स्वातंत्र्य कुठेच आढळून येत नाही. कोणतीही विचारप्रणाली ही एकात्म स्वरूपाची किंवा अंतरिक दृष्टीने सुसंगत नसते. कारण ती स्थिर स्वरूपाची नाही.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात वचारप्रणालीची भूमिका, वैशिष्ट्ये, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद, विश्वराज्य, लोकशाही समाजवाद, भारतातील लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, मार्क्स, म. ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार, संसदीय शासनपद्धती, स्त्री चळवळ, भारतातील स्वीवाद, जात आणि पितृसत्ताक इ. विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Vicharpranali\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451598811365,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Vicharpranali_Dr-Shankar-Chavhan-Copy.jpg?v=1771585666"},{"product_id":"राजकीय-पत्रकारिता-1","title":"राजकीय पत्रकारिता","description":"\u003cp\u003eआधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Patrakarita\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457896755429,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Patrakarita_Dr-Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1771827870"},{"product_id":"शाश्वत-ग्रामीण-विकास","title":"शाश्वत ग्रामीण विकास","description":"\u003cp\u003eपंचायत राज व्यवस्थेचा मुळाचा शोध झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसून आले. ‘अनेक लहानमोठया खेडयांनी मिळून बनलेला देश’ अशी भारताची जुन्या काळापासून ओळख होती. या खेडयाचा कारभार स्थानिक लोकांमार्फत ‘ग्रामपंचायती’या संस्थेव्दारे चालविला जात होता. महात्मा गांधीनी स्वातंत्र संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात स्थानिय प्रशासनाच्या दिशेने नवीन प्रयत्न सुरू झाले. पंचायतीला खर्या अर्थाने यशस्वी बनवायचे असेल तर त्यामध्ये स्त्रियांच्या भूमिकेला नाकारता येत नाही. जर लोकांना जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. एकदा जर स्त्रियां समोर आल्या तर संपूर्ण ते कुटुंब विकसीत होते. परिणामी देशाचासुद्धा विकास होतो. 1959 मध्ये बलवंतराय समितीने सुध्दा महिलांच्या प्रतिनिधीत्वाची व्यवस्था केली. 73 व्या घटना दुरूस्तीनंतर पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 1\/3 आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. अनुसुचित जाती जमातीमध्ये स्त्रियांना सुध्दा आरक्षण देण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eShasvat Gramin Vikas\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460519440613,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shasvat-Gramin-Vikas_Ghuble_cnvt-1.jpg?v=1771917045"},{"product_id":"राजकीय-सिद्धांत","title":"राजकीय सिद्धांत","description":"\u003cp\u003eप्रा. डॉ. विलास आघाव हे आदर्श महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा हिंगोली येथे उपप्राचार्य, प्राध्यापक व पदवी, पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विद्या परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून एक व्यासंगी व संशोधक वृत्तीचे अध्यापक त्याचप्रमाणे विविध पुरोगामी चळवळीतही कार्यरत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशने, परिषदा व चर्चासत्रे इत्यादीचे यशस्वीरित्या आयोजन व सक्रीय सहभाग नोंदवून शोधनिबंधाचे वाचन केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध संस्था व संघटनांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे अनेक संशोधन पेपर, शोधनिबंध, लेख विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले असून ते विविध संशोधन पत्रिकेचे संपादक व सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेवर देखील ते सक्रीय सहभागी आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन इत्यादी विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच विविध स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे व संदर्भग्रंथाचे लेखनही केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Siddhant\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460526092517,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Siddhant_Prof-Vilas-Aghav_cnvt-1.jpg?v=1771917203"},{"product_id":"भारतीय-राजकीय-विचारवंत","title":"भारतीय राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460553355493,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajkiya-Vicharwant_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1771917598"},{"product_id":"नागरी-सेवा-आणि-सुशासन","title":"नागरी सेवा आणि सुशासन (Civil Services and Good Governance)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतात नागरीसेवेचा (लोकसेवा) विकास वा प्रारंभ प्राचीनकाळी झालेले पहावयास मिळते. ज्याचे वर्गीकरण प्राचीनकाळ, राजपूतकाळ, सल्तनत काळ, मूगलकाळ, ब्रिटीशकाळ, स्वातंत्रोत्तर काळात झालेले आढळते. सन 1919 ते 1947 पर्यंंतच्या कालावधीत केंद्रिय सचिवालयातील बदल वा जडणघडण विशेष महत्वाचे होते. ब्रिटीश शासन कालखंडात प्रशासनिक व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन लोकसेवेची स्थापना करण्यात आली. लोकप्रशासन मध्ये कर्मचारी हे मुख्य तत्व आहेत. नागरी सेवा म्हणजे नोकरशाही या अर्थानेही ही संकल्पना परिचित आहे. जर्मन तत्ववेत्ता ‘मॅक्सवेबर’ या प्रशासकीय अभ्यासकाने ‘नोकरशाही’ ही संकल्पना उपयोगात आणली. धोरणे आणि प्रशासन या संदर्भात नागरी सेवेची भूमिकाही खुप महत्वाची असते. तसेच जागतिकीकरणात विशेषतः 1990 नंतर सु-शासन ही संकल्पना अध्ययनाद्वारे चर्चेत आली. सु-शासन ही संकल्पना मानव समुदायाच्या हिताशी वा विकासाशी संबंधित आहे. ती एक बहुआयामी प्रक्रिया सुध्दा आहे. आजच्या परिप्रेक्ष्यात बहुतांश राष्ट्रांनी या संकल्पनेचा स्विकार हा स्वच्छेने व स्वंयप्रेरणेने केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460580192485,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nagari-Seva-and-Sushasan-Tune_Dr-Vijay-Tunte_cnvt-1.jpg?v=1771917999"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत-1","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461600555237,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pashchimatya-Rajkiya-Vicharwant_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1771918900"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्राचा-परिचय","title":"राजकीय समाजशास्त्राचा परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसर्या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461605535973,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastracha-Parichay_cnvt-1.jpg?v=1771919074"},{"product_id":"समग्र-राज्यशास्त्र","title":"समग्र राज्यशास्त्र","description":"\u003cp\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकांची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकांची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. राज्यशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात संविधान, संघराज्य प्रारूप व कार्यपद्धती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरूस्ती, माहितीचा अधिकार व मानव अधिकार, कार्यकारी मंडळ, न्यायालय, संविधानिक संस्था आणि गैर-संविधानिक संस्था, राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे मुख्य समस्या, राजकीय पक्ष, चळवळी, स्थानिक प्रशासन, संवैधानिक व कायदेशीर विकास मंडळे, महनीय व्यक्ती व त्यांचे कार्य, चीन-अमेरिकेचे शासन आणि राजकारण, संशोधन पद्धती, विचारप्रणाली, राजकीय संस्कृती, सनदी सेवा, भरती, प्रशिक्षण आणि बढती, सुशासन, पत्रकारिता, माध्यमे, विचारवंत, आंतरराष्ट्रीय संबंध वा राजकारण, सत्तासंतुलन, सामूहिक सुरक्षा, नि:शस्त्रीकरण, राजनय – आंतरराष्ट्रीय कायदा व संघटना इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468403290341,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Rajayashastra_Dr-Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1771934287"},{"product_id":"राजकीय-संकल्पना-स्वातंत्र्य-समता-आणि-वास्तव","title":"राजकीय संकल्पना : स्वातंत्र्य, समता आणि वास्तव","description":"\u003cp\u003eव्यक्तीच्या विकासात सर्वात महत्त्वाचे काय आहे ते म्हणजे ‘स्वातंत्र्य आणि समता’ होय. स्वातंत्र्य, समता व्यक्तीच्या मुलभूत अधिकारात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला स्वातंत्र्य मिळून आज बहात्तर वर्ष पूर्ण झाली. कायद्याच्या चौकटीत जनतेला मुलभूत अधिकार मिळाले. परंतु सामाजिक चौकटीत वावरतांना व्यक्तीला स्वातंत्र्य आणि समता या अधिकारांचा उपभोग बहुसंख्य लोकांना घेता येत नाही. व्यक्तीला आपले मुलभूत अधिकार मिळत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. म्हणून जनतेत याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न.\u003cbr\u003e‘राजकीय सिद्धांत’, ‘भारताचे शासन आणि राजकारण’ या विषयावरील अनेक ग्रंथामध्ये समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना आणि मुलभूत अधिकार म्हणून लिखाण झालेले आहे. परंतु स्वातंत्र्य आणि समता यावर स्वतंत्र विस्तारीत स्पष्टीकरण असलेला ग्रंथ मराठीत दुर्मिळ आहे.\u003cbr\u003eमाणूस हा सामाजिक व राजकीय प्राणी आहे. त्याचा विकास हा समाज व राज्यातच होतो. हे अॅरीस्टॉटलचे विधान त्यामुळे आहे. म्हणून व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे अस्तित्व समाजामध्येच असून त्याला तिथेच त्याचा उपभोग घेता येतो. म्हणून पहिल्या प्रकरणात स्वातंत्र्य या संकल्पनेचे महत्त्व, अर्थ, स्वरूप, स्वातंत्र्य आणि राज्य, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्याचा अधिकार यांचा समावेश त्यात केलेला आहे. प्रकरण दोन मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे प्रकार आणि स्वातंत्र्याची हमी कशी मिळविता येते याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. प्रकरण तीन मध्ये लोकशाहीचा अर्थ आणि मुलभूत अधिकारांचे स्पष्टीकरण केलेले आहे. प्रकरण चार मध्ये समता आणि स्वातंत्र्य यांचे संबंध स्पष्ट केले आहेत. तर प्रकरण पाच मध्ये समतेचा सिद्धांत, समतावादावरील चर्चा, समतावादाचे समर्थन, विषमता वादावरील चर्चा, विषमतेचे समर्थन याचे स्पष्टीकरण केलेले आहे. या ग्रंथात राजकीय संकल्पना: स्वातंत्र्य आणि समता यांचा मुलभूत अधिकारांशी संबंध जोडून लिखाण केलेले आहे. याचा मूळ हेतू तळागळातील प्रत्येक व्यक्तीला मुलभूत अधिकार माहित व्हावेत असा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Sankalpana\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470298329317,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Sankalpana_Dr-Pralhad-Dudhane_cnvt-1.jpg?v=1771999412"},{"product_id":"संप्रेषण-कौशल्य-आणि-राजकीय-संप्रेषणात-कौशल्य-विकास","title":"संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eसंप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.\u003cbr\u003eयादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470816194789,"sku":null,"price":410.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanpreshan-Kaushalya-V-Rajkiya-Sanpreshanat-Kaushalya-Vikas_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1772014474"},{"product_id":"भारतीय-लोकशाही-गणराज्य","title":"भारतीय लोकशाही गणराज्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474074480869,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-lokshai-gunrajay-1.jpg?v=1772091105"},{"product_id":"कार्मिक-प्रशासन","title":"कार्मिक प्रशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474130448613,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Karmik-Prashasan-1.jpg?v=1772092173"},{"product_id":"सार्वजनिक-प्रशासन-आणि-व्यवस्थापन-भाग-2","title":"सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापन (भाग 2) (Public Administration and Management)","description":"\u003cp\u003eव्यवस्थापन हा एक विचार म्हणून अलिकडे अनेक विद्याशाखेत परिचित आहे. व्यवस्थापनासंबंधी सूक्ष्मत्वाने अध्ययन केल्यास व्यवस्थापन, प्रशासन, संघटन या तीन संकल्पनेचा परस्पर संबंध विचारात घ्यावा लागतो. अलिकडे सार्वजनिक हिताची कार्ये प्रशासनाद्वारे संपन्न केली जातात. अर्थात तो शासकीय कर्तव्याचा एक भाग असतो. सर्व नागरिकांना एकसमान वर्तवणूक प्राप्त होणे हे समाधानकारक सेवेचे एक लक्षण मानले जाते. आधुनिक भारतात पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे स्वार्थी जीवनामुळे आपल्या देशातील सनदी सेवकांची नैतिक घसरण होत आहे. अनेक स्वरूपाच्या प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी या दोघांचेही हात भ्रष्टाचारात गुंतलेले दिसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात व्यवस्थापन संकल्पनेची विस्तृत माहिती, व्यवस्थापनाची आवश्यकता ही आजच्या परिप्रेक्ष्यात विश्लेषीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आद्योगिक-सामाजिक प्रशासकीय नेतृत्वाचा भूमिकेतून संघटनेचा हेतू कसे साध्य केले जाते, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्व घटक, आवश्यक योग्यता या बाबी सूक्ष्मत्वाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचप्रमाणे राजकीय कार्यकारी भूमिकेचा एक भाग, अभिजन वर्गाच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून धोरण आखणी व त्याची अंमलबजावणी कशी होते, हे सुद्धा वस्तुनिष्ठपणे मांडण्यात आले आहे. प्रशासकीय सेवेत काही नितीमूल्ये जबाबदारी, मनोबल, जनसंपर्क हे साधने वा विचाराची उपयुक्तता प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474157285605,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvajanik-Prashasan-Aani-Vyavsthapan-Part2_cnvt-1.jpg?v=1772092634"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन","title":"महाराष्ट्र प्रशासन (Maharashtra Administration)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474166722789,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1-1.jpg?v=1772092867"},{"product_id":"पंचायत-राज","title":"पंचायत राज","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. वा. भा. पाटील हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील सेवा निवृत्त प्राध्यापक आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख असून त्यांची राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयावर दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पदव्युत्तर राज्यशास्त्र विषय शिकविण्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून महाराष्ट्रीय प्रौढशिक्षणाचे प्रशासन या विषयावर पी.एच.डी. केलेली आहे. त्याचा शासनाला फार मोठा फायदा झालेला आहे. ते एम.ए. राज्यशास्त्र, लोकप्रशासन, बी.एड.पी.एच.डी. असून त्यांचे अनेक संशोधन लेख राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेली असून प्रौढ शिक्षणाचे जळगाव जिल्ह्यातील प्रशासन हा यू.जी.सी. प्रकल्प त्यांनी सादर केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474172227813,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Panchayat-Raj-1.jpg?v=1772093019"},{"product_id":"खानदेश-लोकसभा-प्रतिनिधी","title":"खानदेश लोकसभा प्रतिनिधी","description":"\u003cp\u003eखानदेश हा विभाग पूरातन काळापासून आपले एक आगळे वेगळे अस्तित्त्व\u003cbr\u003eटिकवून आहे. आरंभापासुनच देशाच्या जडण घडणीत या विभागाने मोलाचे योगदान\u003cbr\u003eदिलेले आहे. असे असले तरी कोणत्याही अंगावर लिखाण न झाल्याने हा विभाग\u003cbr\u003eअलिकडच्या काळापर्यंत विशेष नावारूपाला आलेला नव्हता. काही वर्षापासून\u003cbr\u003eयेथिल लोखकांनी खानदेशाच्या विविध विषयांना अनुसरून लेखन सुरू केल्यामुळे\u003cbr\u003eयेथिल विविध पैलू उजेडात येत आहेत. राजकीय योगदानाचा विचार केल्यास\u003cbr\u003eब्रिटीश काळापर्यंत अनेक राजवटी येथे स्थिरावल्या आणि विविध ठसा उमटवून\u003cbr\u003eगेल्या. ब्रिटीशांविरोधी स्वातंत्र्य आंदोलनातही खानदेश अग्रेसर होता. राष्ट्रीय काँग्रेसचे\u003cbr\u003eग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन भरविण्याचा मान फैजपूरने मिळविला. तर साने\u003cbr\u003eगुरूजी, धनाजी नाना, डॉ. उत्तमराव पाटील, सौ. लिलाताई यासारख्या स्वांतत्र्य\u003cbr\u003eसैनिकांनी खानदेश पेटता ठेवला.\u003cbr\u003eस्वातंत्र्यानंतरही देश पातळीवरील खानदेशाच्या योगदानात सातत्य टिकून\u003cbr\u003eआहे. येथील लोक नेत्यांनी केंद्र सरकारच्या तसेच विधीमंडळाच्या विविध कामकाजात\u003cbr\u003eसक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय विकासात मोलाची भर घालण्यास हातभार लावला\u003cbr\u003eआहे. मात्र त्यांच्या कार्यावर अद्याप कोणतेही लिखान न झाल्याने त्यांच्या\u003cbr\u003eकार्यतत्परतेचा त्यांच्या राजकीय सक्रियतेचा विशेष उल्लेख वाचायला किंवा\u003cbr\u003eअभ्यासायला मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय विकासाच्या वाटचालीत खानदेशाचा\u003cbr\u003eसहभाग आहे की नाही? असा अनेकांच्या मनात संभ्र निर्माण होतो. तो संभ्र\u003cbr\u003eकमी व्हावा राजकारणात येणाऱ्या नवागतांना राजकारणाची माहिती मिळावी खानदेश\u003cbr\u003eनेतृत्त्वाच्या राष्ट्रीय योगदानाबद्दल येथील तरूणांना अभिमान वाटावा अशा विविध\u003cbr\u003eउद्देशांनी खानदेशातील लोकप्रतिनिधींनी निभावलेल्या राष्ट्रीय व मतदार संघाविषयीच्या\u003cbr\u003eमहत्त्वाच्या भूमिकांची सविस्तर मांडणी या पुस्तकात करण्याचा हेतु आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474176127205,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Pratinidhi-1.jpg?v=1772093132"},{"product_id":"भारतातील-स्थानिक-स्वराज्य-संस्था","title":"भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self Government in India)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्थानिक शासन हे प्राचीन काळापासून अस्तित्त्वात होते, याचे उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळून येतात. ग्रामीण आणि नागरी शासनाची आवश्यकता ही समाज संघटनेची गरज आणि स्थिती स्पष्ट करते. भारतीय स्थानिक शासन म्हणून एक पारंपरीक शासन आहे. भारतातील स्थानिक स्वशासन संस्थांचा इतिहास अत्यंत प्राचीन व वैभवसंपन्न आहे. या संस्थांचे अस्तित्व वैदिक काळापासून आहे. वेद, पुराणे उपनिषदे, धर्मग्रंथ, स्मृती, श्रृती, कथा, शास्त्र व काही प्रवास वर्णनात्मक ग्रंथ इत्यादींमधून भारताच्या प्राचीन काळातील स्थानिक स्वशासनाचे पुरावे मिळतात. ग्रामीण स्थानिक स्वशासन आणि नागरी स्वशासन अथवा दोन्ही प्रकारच्या शासन व्यवस्था स्थानिक कारभारासाठी भारतीयांचे जीवन व्यापून होत्या. आज जागतिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. राज्याच्या कार्याचे स्वरूप ‘पोलीस राज्या’पासून ‘कल्याणकारी राज्य’ असे बदलले आहे. कल्याणकारी राज्यात नागरिकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य आवश्यक झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474184319205,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartatil-Sthanik-Swarajya-Sanstha-1.jpg?v=1772093316"},{"product_id":"ग्रामीण-विकासाचा-मार्ग-पंचायतीराज","title":"ग्रामीण विकासाचा मार्ग पंचायतीराज (Panchayati Raj A Way of Rural Development)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474193035493,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Vikasacha-Marg-Panchayat_FINAL_1.jpg?v=1772093560"},{"product_id":"महात्मा-गांधींच्या-विचारांचा-समाजावरील-प्रभाव","title":"महात्मा गांधींच्या विचारांचा समाजावरील प्रभाव","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वात ‘शांती’ नावाची क्रांती घडावी यासाठी रक्ताचा थेंब न सांडता ‘अहिंसा’ नावाच ब्रम्हास्त्र गांधीजींनी साऱ्या जगाला दिले. म्हणूनच गांधीजींना विश्वशांतीचे दूत म्हणून ओळखले जाते. दया, प्रेम आणि सत्याच्या मूलमंत्राने गांधीजींनी साऱ्या जगाला अनुग्रहीत केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य इतिहासात आपली वज्रछाप सोडली. एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वउद्धार करुन घ्यावयाचा असल्यास त्याने गांधी विचारांचे पाईक व्हाव कारण गांधी विचार नुसते राजकीय परीघापुरते मर्यादीत नूसन समाजवाद, स्त्रीवाद, रामराज्यातून ग्रामराज्य संकल्पना तसेच अंत्योदय तत्व डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या अंतिम रांगेतील अंतिम घटकाचा विचार करुन मांडलेले अर्थकारण, पर्यावरण, जात, धर्म आणि संस्कृती या साऱ्या विचारमंथनातून उदयास आलेली सर्वोदय संकल्पना एखाद्या राष्ट्रास स्वबळावर समृद्ध होण्यास पुरेशी आहे. म्हणून गांधी विचारांची आवश्यकता होती, आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474211680485,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gandhi-Vichar-1.jpg?v=1772093828"},{"product_id":"लष्करी-विचारवंत","title":"लष्करी विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474232553701,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lashkari-Vicharvant-1.jpg?v=1772093976"},{"product_id":"वर्तमान-परिस्थितीत-पंडित-नेहरुंच्या-विचारांची-आवश्यकता","title":"वर्तमान परिस्थितीत पंडित नेहरुंच्या विचारांची आवश्यकता","description":"\u003cp\u003eभारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474253689061,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pandit-Nehurs-1.jpg?v=1772094117"},{"product_id":"वर्तमान-परिस्थितीत-महात्मा-गांधीजींच्या-विचारांची-आवश्यकता","title":"वर्तमान परिस्थितीत महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474663190757,"sku":null,"price":535.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/gandhi-1-1.jpg?v=1772106353"},{"product_id":"पंडीत-जवाहरलाल-नेहरुंचे-राजकिय-तत्वज्ञान","title":"पंडीत जवाहरलाल नेहरुंचे राजकिय तत्वज्ञान","description":"\u003cp\u003eभारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्माच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धणर्म नेहमी अंधविश्वास, मतांदता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविष्यी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्मामुळे जर शब्दा-शब्दात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474672431333,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pant-Nehuru-final-1.jpg?v=1772106746"},{"product_id":"आधुनिक-राजकीय-विचार-प्रणाली","title":"आधुनिक राजकीय विचार प्रणाली","description":"\u003cp\u003eराज्यशास्त्रात राजकीय, सामाजिक विचार प्रणालीची सुरवात हॉब्ज, लॉक, रुसो, नंतर हेगेल, मॅक्स वेबर, बेर्थेम सारख्या विचारवंतानी केली आहे. या विचारसरणीला एक वैचारिक व सोबत नैतिक स्वरुपाचे अधिष्ठान होते. नंतरच्या कालखंडात विचारसरणीतील अतिरेकी भूमिका, हिंसात्मकतेला देण्यात आलेले पाठबळ दुसर्याच्या विचारांना तुच्छ लेखने यासारख्या आत्मकेंद्रीत विचारांमुळे विचारसणींना विरोध हेऊ लागला. यामुळे वैचारिक प्रगती ऐवजी वैचारिक संघर्षाचे रुपांतर व्यावहारिक संघर्षात होऊन वैचारिक सहिष्णूता अमान्य करण्यात येऊ लागली. त्यातुनच विचारसरणीवर टीका होऊन तिला नाकारणे यासारखा विचार पुढे येऊन ‘विचारसरणीचा अंत’ यासारखा विचार पुढे आला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘विचार हा मानवी ठेवा’ असून त्याचा सर्वाधिक प्रभाव हा राज्यशास्त्रावर पडतो. विचारसरणीचे ऐतिहासिक संदर्भ उत्क्रांतत्वानुसार त्यात झालेले बदल, त्यातील विविध प्रवाह व उपप्रवाह, सातत्य वस्तुस्थिती तसेच प्रत्येक विचारसरणीचे महत्त्व तिच्या मर्यादा आणि त्या विचारसरणीवर होणारी टीका या सर्वाच्या अभ्यासासाठी प्रस्तुतचा प्रयत्न यशस्व्ी होईल ही अपेक्षा…\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474678493413,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Rajkiya-Vichar-Pranali-F-1.jpg?v=1772106899"},{"product_id":"आधुनिक-राजकीय-विचारप्रणाली","title":"आधुनिक राजकीय विचारप्रणाली","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474683212005,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Rajkiy-Vichar-Pranali-1.jpg?v=1772107036"},{"product_id":"महाराष्ट्रातील-चळवळी-सामाजिक-व-राजकीय","title":"महाराष्ट्रातील चळवळी सामाजिक व राजकीय","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474697040101,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Movements-of-Maharashtra-1.jpg?v=1772107194"},{"product_id":"महाराष्ट्रातील-राजकीय-व-सामाजिक-चळवळी","title":"महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक चळवळी (Social and Political Movements in Maharashtra)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू झालेली पहिली सामाजिक चळवळ म्हणून सत्यशोधक चळवळीचा विचार होतो. तत्कालिन समाज व्यवस्थेत ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व खूप वाढले. त्यांनी बहुजन समाजाला रूढी, प्रथा, परंपरा तसेच अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवल्याने सत्यशोधक चळवळीने त्याचा प्रचंड विरोध केला. धार्मिक परंपरावादाला व अंधश्रद्धेला आव्हान देणारी तसेच मुस्लीम समाजात आधुनिक सुधारणावादाचे बिजारोपण करून प्रबोधन घडवून आणण्यात मुस्लीम जगतातील पहिली चळवळ म्हणून मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करावा लागतो. हिची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे 22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लीम युवकांच्या बैठकीत केली. यासोबतच दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आदिवासी चळवळींचा देखील उल्लेख करावा लागेल. क्रांतीकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात भारताच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गती घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याचप्रमाणे बिहार व अन्य राज्यांतही आदिवासी चळवळी अत्यंत तीव्र व व्यापक स्वरूपाच्या होत्या. पण महाराष्ट्रात मात्र तसे आढळून येताना दिसत नाहीत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474702020837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Social-and-Political-Movements-in-Maharashtra-1.jpg?v=1772107405"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0.oembed?page=7","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}