{"title":"समाजशास्त्र","description":"","products":[{"product_id":"सामाजिक-माध्यमे-आणि-आव्हाने","title":"सामाजिक माध्यमे आणि आव्हाने","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393909305573,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Madhyame-Aani-Aavhane_shinde-1-768x1164.jpg?v=1770810630"},{"product_id":"मूलभूत-समाजशास्त्रीय-विचार","title":"मूलभूत समाजशास्त्रीय विचार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394519085285,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-samashsriya-vichar-1-768x1131.jpg?v=1770813920"},{"product_id":"गुन्हे-आणि-समाज","title":"गुन्हे आणि समाज","description":"\u003cp\u003e‘गुन्हे आणि समाज' यात गुन्ह्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रत्यत्न केलेला आहे. यामधील प्रकरणांची रचना ही गुन्हा यांच्या संकल्पना, भारतातील प्रामुख्याने आढळणारे गुन्हे, गुन्ह्याचे बदलते स्वरूप व गुन्ह्याचे नवे प्रकार या सोबतच गुन्ह्याचा प्रतिबंध : उपाय आणि बदलते दृष्टिकोन या अनुषंगाने सदर ग्रंथाचे लिखाण करण्यात आलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401577541861,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Crime-and-Society-_-1-768x1171.jpg?v=1770893370"},{"product_id":"भारतीय-समाज-मुद्दे-आणि-समस्या","title":"भारतीय समाज : मुद्दे आणि समस्या","description":"\u003cp\u003eसमाजातील विविध स्तरांवर उद्भवणाऱ्या समस्याशेती संकट, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या रोजगाराच्या अडचणी, व्यसनाधीनता, वृद्धांची असुरक्षितता तसेच लोकसंख्या वाढीची जटिलताया केवळ आकडे किंवा सिद्धांत नसून आपल्या समाजव्यवस्थेचे आरसे आहेत. या विषयांवर चर्चा करताना प्रत्येक घटकाची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय मुळे उलगडणे आवश्यक वाटले. या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार सर्व युनिट्स सुसंगत, सोप्या आणि सर्वसमावेशक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचा सखोल अभ्यास करता यावा, समस्यांचे मूळ समजून योग्य उपाययोजनांविषयी विचार करता यावा, तसेच समाजशास्त्राचे प्रत्यक्ष जीवनाशी नाते अनुभवता यावेहेच या पुस्तकामागील प्रमुख उद्दिष्ट आहे \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401592713445,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samaj-Issue-problem_padalwar-1-768x1171.jpg?v=1770893614"},{"product_id":"अग्निसुरक्षा-आणि-व्यवस्थापन","title":"अग्निसुरक्षा आणि व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48409730154725,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Agnisurksha-aani-vyavsthapan_Dharmadhikari-1-1-768x1177.jpg?v=1770982315"},{"product_id":"समुदाय-संघटन","title":"समुदाय संघटन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमुदाय संघटन ही समाजकार्याची महत्वपुर्ण पद्धती आहे. समुदाय संघटन ही समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती आहे. कारण याद्वारे सामुहिक स्वरूपाची कृती केली जाते. समुदाय कोणताही असो मग तो नागरी समुदाय असला तरी, तो ग्रामीण समुदाय असला तरी किंवा आदिवासी समुदाय असला तरी त्यात समस्या, प्रश्न असतात. समुदायातील स्वरूपानुसार त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. समुदायाच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी समुदायातील लोकांना एकत्र करुन, त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करुन त्याचे संघटन केले जाते आणि संघटीत स्वरूपाच्या प्रयत्नातून समुदायाची समस्या-प्रश्न सोडविले जातात. समुदायातील घटकांच्या गरजांची पुर्तता केली जाते. समुदायाचे संघटन करुनच समुदाय विकास शक्य होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453432213733,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samuday-Sanghatan_Dr-Rahul-Nikam_cnvt-1.jpg?v=1771653328"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्राचा-परिचय","title":"राजकीय समाजशास्त्राचा परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसर्या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461605535973,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastracha-Parichay_cnvt-1.jpg?v=1771919074"},{"product_id":"व्यावसायिक-समाजकार्य-परिचय","title":"व्यावसायिक समाजकार्य परिचय","description":"\u003cp\u003eव्यावसायिक समाजकार्य ही शास्त्रीय ज्ञानावर आधारीत मदतीची प्रक्रिया\u003cbr\u003eआहे. व्यावसायिक समाजकार्याला कला (अठढ) देखील संबोधण्यात येते.\u003cbr\u003eव्यावसायिक समाजकार्य ही पद्धती समाजकार्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेल्या\u003cbr\u003eव्यावसायिक समाजकार्यकर्त्याच्या माध्यमातून कार्य करीत असते. व्यावसायिक\u003cbr\u003eसमाजकार्याला स्वतःच्या व्याख्या, उद्देश, नैतिक मुल्ये, मुलभूत गृहीत बाबी,\u003cbr\u003eवैशिष्ट्ये, तत्वे, आचारसंहीता इत्यादी आहे म्हणजेच एकंदरीत स्वतःचे तत्वज्ञान\u003cbr\u003eआहे. आणि म्हणूनच व्यावसायिक समाजकार्याचे स्वतःचे असे एक स्वतंत्र वेगळे\u003cbr\u003eअस्तित्व आहे.\u003cbr\u003eव्यावसायिक समाजकार्याचा महत्वाचा उद्देश हा समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदु\u003cbr\u003eअसणाऱ्या मानवाच्या गरजांची पूर्तता करुन, त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करुन,\u003cbr\u003eसमस्यांचे निराकरण करून त्याच्या जीवनात आनंद, सुख, शांती, समाधान निर्माण\u003cbr\u003eकरणे, त्याला स्वावलंबी बनवुन त्याचे सक्षमीकरण करणे हाच आहे. या करीता\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468385726693,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayik-Samajkarya-Parichay_Nikam_cnvt-1.jpg?v=1771931858"},{"product_id":"मूलभूत-समाजशास्त्रीय-विचार-1","title":"मूलभूत समाजशास्त्रीय विचार","description":"\u003cp\u003eमनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMulbhut Samajshashriy Vichar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468446183653,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Samajshashriy-Vichar_Dr-Dnyaneshwar-Bhamre_cnvt-1.jpg?v=1771937848"},{"product_id":"भारतीय-समाज-संरचना-व-बदल","title":"भारतीय समाज संरचना व बदल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470892249317,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Hindi-Sahitya-1_e81f9b12-4f56-4d49-85cf-dd6f130ce1d2.jpg?v=1772019914"},{"product_id":"ग्रामीण-समाज-काल-आज-आणि-उद्या","title":"ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या","description":"\u003cp\u003eभारतातील जवळपास 70% जनता ही आजही खेड्यात वास्तव्यास आहे. या ग्रामीण भागातच भारताची खरी संस्कृती जपण्याचे कार्य केले जाते. त्यात समाजाच्या परंपरा, शिक्षण, साहित्य, चालीरिती यांचा समावेश होतो.\u003cbr\u003eग्रामीण समाजाच्या ‘काल’ या घटकात प्राचीन काळातील परंपरा व शिक्षणपद्धती यांचा समावेश केला आहे. समाजाचे दुःख, वेदना, त्यांच्या परंपरा यांचे लिखीत प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात दिसून येते. त्यामुळे ग्रामीण साहित्यात त्या काळातील स्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणजे शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच ग्रामीण जनतेचा निर्णय प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी अस्त्त्विात आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था, बिगगर सहकारी संस्थांचा सहभाग व भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या घटकांवरच ग्रामीण समाजाचे भविष्य अवलंबून आहे. एकंदरीत ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण अभ्यासाच्या दृष्टीने वरील सर्व घटकांचा कालानुरुप समावेश या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eGramin Samaj : Kal, Aaj Ani Udya\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470893068517,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Samaj-d-1.jpg?v=1772020069"},{"product_id":"ग्रामीण-समाजाची-मूलतत्त्वे","title":"ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470894969061,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-samajachi-Multatve-1.jpg?v=1772020221"},{"product_id":"मानवी-हक्क-सद्यस्थिती-आणि-आव्हाने","title":"मानवी हक्क : सद्यस्थिती आणि आव्हाने","description":"\u003cp\u003eमानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करुन घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जेा परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास द्धि असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसर्याच्या शिकवणीने वागत नाही, कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरुन जात नाही, दुसर्याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. बाबासाहेब आंबेडकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470930587877,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Hakk-Sadhasthiti-ani-Avahane-1.jpg?v=1772022530"},{"product_id":"शिक्षणाचा-समाजशास्त्रीय-व-तत्त्वज्ञानात्मक-पाया","title":"शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470931570917,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanacha-Samajshasriya-va-tatvgyanatamk-Paya-1.jpg?v=1772022807"},{"product_id":"संशोधन-पद्धती-प्री-पीएच-डी-कोर्स-वर्क-व-संशोधकांना-उपयुक्त","title":"संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470932553957,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Padhatee-1.jpg?v=1772023006"},{"product_id":"स्त्री-भ्रूणहत्या-आणि-स्त्रियांवरील-वाढते-अत्याचार-एक-सामाजिक-समस्या","title":"स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक समस्या","description":"\u003cp\u003eस्त्री भू्रणहत्या आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक समस्या या विषयासंदर्भात पुस्तक आपल्या हातात देतांना मनस्वी आनंद होत आहे. स्त्री जीवनाचे अस्तित्वच नष्ट करणारा हा विषय प्रत्येकाला विचारप्रवृत्त करणारा आहे. आज दर हजारी पुरूषांमागे स्त्रीयांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. मुलगाच हवा या अट्टाहासाने स्त्रीभ्रूणांची गर्भातच हत्या केली जाते. याला कुटूंबातील स्त्री-पुरूष या दोघांचीही संमती असते. प्रत्येक पुरूषाला आज आई, बहिण, पत्नी असावी असे वाटते परंतु जन्माला येणारा गर्भ मुलीचा नको असतो. पुरूषप्रधान संस्कृतीत वावरणारी स्त्री ही आजही चूल आणि मूल या दृष्टीने वाटचाल करीत आहे. कुटूंबात स्त्रीला काही बाबतीत स्वातंत्र्य असले तरी महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले जात नाही ही आजही स्त्री जीवनाची शोकांतिका ठरली आहे. स्त्रीयांच्या वेदना आजही तीव्र स्वरूपाच्या आहे. पारंपारिक मानसिकतेमुळे आजही स्त्री पुरूषांना दुय्यमच वाटते. त्यामुळेच समाजात स्त्रीयांची परवड होत असतांना दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्री-पुरूषांमधील या असमतोलामुळेच स्त्रीयांवरील अत्याचार भविष्यात वाढणार आहे. आज सामाजिक, राजकिय, आर्थिक सर्वच क्षेत्रात स्त्रीयांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी देखील या अत्याचाराला स्त्री बळी जात होती. परंतु आज प्रसार माध्यमाच्या जाळ्यांनी ते विमान जनमानसात तात्काळ पोहोचत आहे. त्याचा रोष पुन्हा स्त्रीयांवरच लादला जात आहे. चुकीच्या श्रद्धा समजुती आणि पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या दांभिक प्रवृत्तीतून स्त्रियांवर जोर, जुलूम, जबरदस्ती केली जाते. कधी तरी, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अशा अत्याचाराची स्त्री सतत बळी ठरत असते. समाजात प्रखरपणे सुरू असलेली हुंडा पद्धती देखील स्त्री जन्म नाकारण्याचे एक प्रमुख कारण बनत आहे. या हुंडा प्रथेविरोधी समाज किंवा शासनाने कठोर भूमिका घ्यावी. आज मूठभर शिक्षित स्त्रीयांकडे सत्ता असली तरी समाजातील 80% स्त्रीया सतत अन्याय, अत्याचाराला बळी जात आहे. सुखवस्तूत वावरणारी स्त्री देखील पूर्णपणे सुरक्षित नाही. साधन आणि संदर्भ बदलून आजही तिला उपेक्षित आणि वंचित केले जाते ही वास्तविकता आहे. ढोबळ मानाने स्त्रीयांसंदर्भातील पुरूषी मानसिकता बदललेली असली तरी ती विशिष्ट क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. स्त्रियांच्या अत्याचारासंदर्भात जितकी स्त्री जबाबदार आहे. त्यापेक्षा अधिक पुरूष जबाबदार आहेत. या परिस्थितीला तेथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि तात्त्विक परिस्थितीही तितकीच जबाबदार आहे. समाजातील स्त्री भ्रूणहत्या रोखल्या जाव्या, स्त्रीयांवरील अत्याचार कमी व्हावे, स्त्रीयांच्या जीवनात न्यायाची नवीन पहाट उगवावी, स्त्री भ्रूणहत्या व अत्याचाराची कारणे, परिणाम समाजासमोर येऊन या गहन समस्येबद्दल जाणिव जागृती निर्माण व्हावी व समाजात अनुकूल बदल व्हावा हीच अपेक्षा.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470936256741,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Streebhun-Htya-ani-Streeyanvaril-Vadhate-atyachar-1.jpg?v=1772023179"},{"product_id":"बालकामगार-समस्या-व-समाधान","title":"बालकामगार समस्या व समाधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. आर. के. शेख विदर्भातील प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे गेल्या पाच वर्षापासून पदव्यूत्तर अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणुन अध्यापनाचे कार्य करित आहेत. याआधि त्यांनी या संस्थेअंतर्गत डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे 28 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अध्यापनाचा एकूण अनुभव 33 वर्षाचा आहे. संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च आचार्य पदवी (पीएच.डी.) बालकामगारासारख्या ज्वलंत विषयावर 2007 मध्ये संपादित केली आहे. त्यांच्या आचार्य पदवी संशोधनाचा विषय, ‘अकोला जिल्ह्यातील लघुउद्योगात काम करणार्या बालकामगारांच्या समस्या व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण’ हा होता. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थ्यांनी संशोधन प्रबंध विद्यापिठाला सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून आतापर्यंत त्यांचे विविध परिषदांमधून 35 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रे व नियतकालीकांमधून त्यांचे विविध आर्थिक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. एक अभ्यासू, विद्यार्थाप्रिय प्राध्यापक म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470943301861,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Balkamgar-1.jpg?v=1772023463"},{"product_id":"भारतीय-समाज-प्रश्न-आणि-समस्या","title":"भारतीय समाज : प्रश्न आणि समस्या","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470951231717,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-samaj-prashan-ani-samsya-1.jpg?v=1772023832"},{"product_id":"सामाजिक-विचारवंत","title":"सामाजिक विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्रातील आघाडीचे समाजशास्त्रज्ञ ऑगस्त कॉम्प्ट व हर्बर्ट स्पेन्सर आणि अभिजात परंपरेत येणारे व समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे एपिल दुर्खिम, मॅक्स वेबर, विल्फ्रेडो पॅरेतो, कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात विचारांची ओळख व्हावी आणि वर्तमानकाळात देखील त्यांचे विचार व सिद्धांत कसे समायोजित ठरणारे आहेत याचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे हा त्या सैद्धांतिक व पद्धतीशास्त्रीय मुद्यावर भर देणारा आहे. जे मुद्दे आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात समाजशास्त्रज्ञांच्या विचाराला चालना व विशिष्ट आकार प्राप्त करुन देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत तेच मुद्दे समकालीन समाजशास्त्रांच्या वैचारीक मांडणीतून आढळतात. एखाद्या ज्ञानशाखेला विज्ञानाचा अथवा शास्त्राचा दर्जा प्राप्त व्हायचा असेल तर स्वतंत्र्य अभ्यासविषय, पद्धतीशास्त्र व प्रबळ सैद्धांतिक चौकट या अटींची पूर्तता व्हावी लागते. ऑगस्त कॉम्प्ट, हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या लिखाणामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून चर्चेत आले. परंतु समाजशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित करण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या कालखंडातील अभिजात विचार परंपरेत येणार्या एपिल दुर्खीम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, विल्फ्रेडो पॅरेतो या समाजशास्त्रज्ञांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रस्तुत पुस्तक हे समाजशास्त्राचे अध्ययन व अध्यपन करणार्या विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470956703973,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Vicharwant_Prof-Tukaram-Kolhe_cnvt-1.jpg?v=1772023972"},{"product_id":"मानवी-हक्क-2","title":"मानवी हक्क","description":"\u003col\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभारतातील मानवी हक्क चळवळः\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभारतीय राज्यघटना आणि मानवी हक्क, मूलभूत हक्क आणि मानवी हक्काचा जाहीरनामा, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्या, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, रचना, कार्ये व अधिकार, राज्य मानवी हक्क आयोग, भारतातील कार्यरत स्वयंसेवी संघटना, मानवी हक्क उपेक्षितेच्या समस्या, दारिद्य्र, दारिद्य्राची कारणे व उपाययोजना.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eमानवी हक्क आणि कर्तव्येः\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रस्तावना, मानवी हक्काची भूमिका, मानवी हक्काचे स्वरूप, मानवी हक्कांचा वार्षिक जाहीरनामा, मानवी हक्कविषयक प्रमाणके, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्क, भारतीय राज्यघटनेतील मानवी हक्क, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, अधिकार, राज्य मानवी हक्क आयोग, जिल्हा तक्रार प्राधिकरण, भारतातील मानवाधिकारासंबंधी महत्त्वाचे मुद्दे, न्यायालय व मानवी हक्क चळवळ.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eसमाजातील दुर्बल घटकांचा विकास\u003c\/strong\u003e: बालकल्याण, घटनात्मक तरतुदी, बालकल्याणाची विविध धोरणे, विविध योजना, माहिती व बालविकास आयुक्तालय, विविध योजना, राज्य शासनाच्या विविध योजना, राष्ट्रीय बालक आयोग, महिला विकास, महिलांशी संबंधित कायदे, महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला तक्रार निवारण समिती, राष्ट्रीय युवा धोरण, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, आदिवासी समस्या आणि आव्हाने, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, मागासवर्गीय कल्याणाच्या योजना, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राज्य अल्पसंख्यांक आयोग, जिल्हास्तरीय अल्पसंख्याक आयोग, ज्येष्ठ नागरिक एकात्मिक कार्यक्रम.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eआपत्ती व्यवस्थापन\u003c\/strong\u003e: प्रस्तावना, आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व, शासकीय उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा 1976 व 1986.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eकामगार कल्याण\u003c\/strong\u003e: औद्योगिक क्रांती, कामगारांची आर्थिक शोषण, भारत सरकारचे औद्योगिक धोरण, कामगारांच्या समस्या, संघटित व असंघटित कामगार, कामगारविषयक कायदे, कामगारविषयक कायद्यांची तत्त्वे, 1926 चा कामगार नुकसान भरपाई कायदा, 1926 चा कामगार संघटनांविषयक कायदा, 1936 चा वेतनविषयक कायदा, 1947 चा औद्योगिक कायदा, 1948 चा कारखानाविषयक कायदा, 1948 चा किमान वेतन कायदा, 1952 चा भविष्यनिर्वाह निधी कायदा, 1958 चा भारतीय व्यापारी जकात कायदा, 1961 चा मोटार वाहतूक कामगार कायदा, 1961 चा प्रसूती लाभ कायदा, 1965 चा बोनस कायदा, 1970 चा कंत्राटी कायदा, 1976 चा समान वेतन कायदा, 1976 चा वेठबिगार पद्धती निर्मूलन कायदा, 1986 चा गोदी कामगार कायदा, 1986 चा बालकामगार कायदा, कामगारविषयक कायद्याचे मूल्यमापन, कामगार कल्याण आणि जागतिकीकरण, कामगार संघटनेची कार्ये, भारतातील कामगार संघटना चळवळ, कामगार चळवळीतील दोष, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना चळवळ, उद्दिष्टे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eअपंग व्यक्तीचे कल्याण\u003c\/strong\u003e: प्रास्ताविक, अपंगाचे प्रकार, अपंगत्वाची कारणे, अपंग व्यक्तीच्या समस्या, अपंग आणि आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक कृती कार्यक्रम, अपंग व्यक्ती कायदा 1995, अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटनांच्या योगदानाची गरज.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eग्राहक संरक्षण कायदा 1986\u003c\/strong\u003e: प्रस्ताविक, ग्राहक संरक्षणाची गरज, कायद्याची वैशिष्ट्ये, ग्राहक विवाद निवारण यंत्रणा, जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व, ग्राहक कल्याण निधी.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eमूल्य आणि नीतितत्त्वे\u003c\/strong\u003e: प्रास्ताविक, नियमने, प्रमाणके, आवश्यकता, महत्त्व, नीतिमूल्ये संवर्धनासाठी प्रयत्न, मूलभूत संस्था, सामाजिक जीवनातील स्थान, नैतिक आदर्शाची जपवणूक, शिक्षण, शिक्षणाची कार्ये, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शन\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470967255269,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Hakka-Shree-N-1.jpg?v=1772024400"},{"product_id":"स्त्री-भ्रूणहत्या-एक-सामाजिक-समस्या","title":"स्त्री भ्रूणहत्या : एक सामाजिक समस्या","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470972596453,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Stri-Bhurn-Hatya-Ek-Samajik-Samsya-1.jpg?v=1772024514"},{"product_id":"महिला-आणि-मानवी-हक्क","title":"महिला आणि मानवी हक्क","description":"\u003cp\u003eआज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470974759141,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahila-ani-Manvi-hakk-_1-1.jpg?v=1772024634"},{"product_id":"मानवी-हक्क-सिद्धांत-आणि-व्यवहार","title":"मानवी हक्क सिद्धांत आणि व्यवहार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी हक्क ही आधूनिक संकल्पना आहे. मानवी हक्काच्या संकल्पनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होण्यास बराच कालावधी लागला. मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीयकरणास खर्या अर्थाने दुसर्या जागतिक महायुध्दानंतर वेग आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर खर्या अर्थाने हक्कांच्या आतंरराष्ट्रीय बील ऑफ राईटचा विकास झाला. राष्ट्राराष्ट्रामध्ये मानवी हक्काचा अर्थ आणि आशय यासंबंधी एक मत नव्हते. मुलभुत मानवी हक्काचे सैध्दांतीकीकरण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नव्हते. प्रत्येक राष्ट्राची मानवी हक्काबाबत स्वत:ची चौकट होती. सर्व प्रथम संयूक्त राष्ट्रसंघाने हक्कांच्या सैध्दांतीकीकरणाला सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद हा मानवी हक्कांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सैध्दांतीक स्वरुप देण्याच्या प्रक्रियेचा पाया आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेत मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिंसेबर 1948 रोजी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा घोषित केला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांची सर्व समावेशक यादी तयार करुन मानवी हक्कांना संहीताबध्द करण्यात आले त्यामुळे मानवी हक्कांच्या संरक्षणाची गरज आणि भावना वैश्विक बनली. मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्याने मानवी हक्कांचे सैध्दांतीक संहितीकरण, मानवी हक्कांना राष्ट्राची अधिमान्यता या गोष्टी साध्य झाल्या. दुसर्या महायुध्दानंतर स्वतंत्र्य झालेल्या देशाच्या राज्यघटनामध्ये मानवी हक्कांना प्राधान्य देण्यात आले मानवी हक्कांची राज्यघटनेत नोंद करतांना या जाहिरनाम्याचा मोठया प्रमाणात प्रभाव पडला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज अनेक देशांच्या राज्यघटनांमध्ये मानवी हक्कांचा समावेश करुन त्यांचे सैध्दांतीेकीकरण करण्यात आले आहे. परंतु मानवी हक्कांचे सैध्दांतीक स्वरुप आणि प्रत्यक्ष व्यवहारात मानवी हक्कांच्या अंमलबजावणी साठी आवश्यक वातवरण यामध्ये बरेच अंतर असल्याचे निर्देशित होते. भारतासारख्या देशामध्ये मानवी हक्कभंग ही नित्याची गोष्ट आहे. भारतीय जनता अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी, शिक्षण अशा मुलभुत गरजासाठी अजूनही झगडते आहे. आज मुलभुत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी केल्या जाणार्या उपाययोजना अपूर्याच आहेत. आपण स्वातंत्र्यानंतर खुप प्रगती केली असली तरीही आपल्या जागतिक महासत्ता बनू पाहणार्या देशात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवित आहेत. यातून सामान्य माणसाचा जगण्याचा मानवी हक्कच धोक्यात आला असल्याचे वास्तत्व आपल्या समोर आहे. मोठया प्रमाणात असलेल्या तरुण हातांना काम मिळत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. शिक्षणाचा हक्क मुलभुत हक्क म्हणून मान्य करण्यात आला असला तरी सामान्य माणसाला शिक्षण परवडेल अशी स्थिती राहिली नाही. सैध्दांतिकद़ृष्टया मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भरीव तरतुदी असल्यातरी वास्तव मात्र त्यांच्या उलट आहे. धर्माच्या नावाखाली होणार्या अतिरेकी हल्यामुळे मानवी हक्कांवर गंभीर अतिक्रमण होत आहे. मानवी हक्क सिध्दांत आणि व्यवहार यांची शहानिशा करतांनाचा सैध्दांतीकद़ृष्टया मानवी हक्क कितीही सक्षम असले तरीही वास्तविक मानवी हक्क अमलबजावणीचे चित्र फारसे आशादायक नाही. मानवी हक्क सिंध्दात आणि व्यवहार यांच्यात विषम स्थिती निर्माण होण्याला मानवी हक्काबदल समाजात असलेल्या जागृतीचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे. मानवी हक्कांबाबत जागृत असलेला समाजच आपल्या हक्कांच्या अमंलबाजावणीसाठी सरकारकडे आग्रह धरु शकतो. जनता आणि शासन मानवी हक्काबाबत सतर्क आणि सक्रीय असेल तरच मानवी हक्कांना अर्थ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470978298085,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Hakk-Sidhanta-ani-Vyavhar-1.jpg?v=1772024725"},{"product_id":"मानवाधिकार-आणि-मूल्यशिक्षण","title":"मानवाधिकार आणि मूल्यशिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470980886757,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvadhikar-Aani-Mulyashikshan_1.jpg?v=1772024832"},{"product_id":"rural-society-past-present-and-future","title":"Rural Society Past, Present and Future","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIndia is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eIn This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473829933285,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Society-Past-Present-and-Future-1.jpg?v=1772087313"},{"product_id":"rural-society-and-development","title":"Rural Society and Development","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIndia is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eIn This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eBut the research articles received and the discussion on these topics was abundant and hence it was not possible to publish it in one and the same book. So this book covers only Fundamentals topcis.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473837633765,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Society-and-Development-1.jpg?v=1772087439"},{"product_id":"fundamentals-of-rural-society","title":"Fundamentals of Rural Society","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIndia is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eIn This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eBut the research articles received and the discussion on these topics was abundant and hence it was not possible to publish it in one and the same book. So this book covers only Fundamentals topcis.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473848119525,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Fundamentals-of-Rural-Society-1.jpg?v=1772087576"},{"product_id":"समाजशास्त्र","title":"समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473867288805,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Dr-Sunil-Mayi-1.jpg?v=1772087904"},{"product_id":"प्रारंभिक-समाजशास्त्र","title":"प्रारंभिक समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473880002789,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Praranbhik-Samajshastra-1.jpg?v=1772088103"},{"product_id":"ग्रामीण-विकासाचा-मार्ग-पंचायतीराज","title":"ग्रामीण विकासाचा मार्ग पंचायतीराज (Panchayati Raj A Way of Rural Development)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474193035493,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Vikasacha-Marg-Panchayat_FINAL_1.jpg?v=1772093560"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या-1","title":"भारतीय सामाजिक समस्या","description":"\u003cp\u003eमानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474631733477,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samajik-Samasya_cnvt-1.jpg?v=1772105461"},{"product_id":"महाराष्ट्रातील-चळवळी","title":"महाराष्ट्रातील चळवळी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘चळवळ’ हा शब्द विशिष्ट विचारधारेवर आधारित व कृतींशी संबंधित आहे. ही कृती परिवर्तनवादी असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेने नवीन विचारधारा स्वीकारली म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारत्मक कृती परिहार्य ठरते. नव्या विचारांचे महत्व लक्षात आल्यावर ते विचार अंगिकारणारे ‘अनुयायी’ निर्माण होतात. त्या सर्वांच्या सामुहिक कृतीतून साकारते ती ‘चळवळ’! ती उद्दिष्टांवर आधारीत असते. समाजमन ती स्वीकारते व कालांतराने ती विचारधारा स्थिरावते. त्यालाच त्या कृतीशी संबंधित चळवळ उठाव हा ब्रिटीश व सावकारशाही विरोधात झाल्याचे दिसून येते. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर उद्योगधंद्यातून भांडवलदारांना मुबलक प्रमाणात नफा मिळू लागला. मात्र त्या नफ्याच्या तुलनेत कामगारांना मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि कामगार वर्ग संघटीत होवू लागला. या संघटनात्मक बदलातून कामगार चळवळीचा उदय झाला. ब्रिटीश अधिकारी व भारतीय सावकार यांनी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली व त्यातून आदिवासी पेटून ठरलेत. त्याचे पडसार आदिवासी चळवळीच्या माध्यमातून उमटले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474714734821,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Movements-in-Maharashtra-1.jpg?v=1772107805"},{"product_id":"ग्रामीण-विकास","title":"ग्रामीण विकास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474875068645,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Area-Development-1.jpg?v=1775651050"},{"product_id":"समाजशास्त्राची-ओळख","title":"समाजशास्त्राची ओळख","description":"\u003cp\u003eसमाजशाास्त्राच्या उदयाला अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील युरोपमधील सामाजिक, बौध्दिक वातावरण जसे कारणीभूत ठरले तसेच 18 व्या शतकातील औद्यागिक क्रांती आणि पाठोपाठ झालेली फे्रंच राज्यक्रांतीही महत्वाची ठरली. समाजात मुख्यतः युरोपमध्ये त्यामुळे फार मोठे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आले. समाजाच्या पुनर्निर्मितीचा, नव-बांधीणीचा प्रश्न निर्माण झाला. विस्कळीत होऊ घातलेल्या समाजाला व्यवस्थित रुप देणे गरजेचे झाले. यातुनच समाजशास्त्राचा उदय झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजशास्त्र हे एक आधुनिक शास्त्र आहे. समाजशास्त्राच्या वस्तुनिष्ठ अध्ययनाला 19 व्या शतकात सुरवात झाली. समाजशास्त्र हे मानवाच्या सर्वसामान्य सामाजिक जीवनाचा अभ्यास करते. मानवी सामाजिक वर्तनाबाबतचे नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो मानवी समाजाच्या आरंभिक टप्यापासून समाजाचे अध्ययन सुरु आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मानवाने समाज निर्माण केला. समाजाला कायम टिकवण्यासाठी मानवाने मूल्ये निर्माण केलीत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, परिवर्तने घडून आली. मानवाचे आचार-विचार काळानुसार बदलले. परंतु सामाजिकता मात्र टिकून राहीली.\u003cbr\u003eसदरील पुस्तकात समाजशास्त्राचा इतिहास, समाजशास्त्रीय संकल्पना, सामाजिक नियंत्रण आणि परिवर्तन, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक संस्था, राज्य आणि समाजव्यवस्थेची आव्हाने या घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474893975781,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastrachi-Olkha_cnvt-1.jpg?v=1772110448"},{"product_id":"प्रादेशिक-बोलींचे-भाषाविज्ञान","title":"प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबोली आणि भाषा या देशाची विरासत आहे. भाषा हे समाजव्यवहाराचे महत्त्वाचे साधन आणि सामाजिक संस्था असल्याने बोली समाजव्यवहारात घट्ट रुतून बसल्या आहेत. मानव जातीच्या प्रगतीचा इतिहास बोलींमध्ये दडून बसला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांनीही बोलींचे महत्त्व ओळखून ‘बोली या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत’ असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले होते, आणि 11 जानेवारी 1965 ला ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा झाल्यानंतर, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही माधव ज्युलियनांची भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठी राजकीय पातळीवरही पाऊले उचलली गेली होती. ज्या मराठी भाषेला वैभवाच्या शिरावर बसविण्याची शपथ घेतली होती, त्या मराठी राजभाषेची आणि तिला समृद्ध करणार्या तिच्या दीडशेहून अधिक बोलींची काय अवस्था आहे हे ही समजून घेतले पाहिजे. मराठीला 52 बोली आहेत असा दावा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करणार्या समितीने केला आहे. प्रत्यक्षात मराठीला 150 हून अधिक बोली आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणार्या तिच्या बोली नष्ट झाल्या तर त्या बोलीतील शब्दांचे अर्थ आणि भावना नष्ट होतील. मराठी भाषा विविध अर्थ आणि भावनांविना लुळीपांगळी होऊन परकीय भाषा तिच्यावर आक्रमण करेल. आज महाराष्ट्रात मराठीवरील इंग्रजीचे आक्रमण वाढते आहे. ते रोखण्यासाठी, मराठीला अधिक समृद्ध करून ती जगाची ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्या बोलींना जपणे व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ‘प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान’ हा महाराष्ट्रातील सत्तावीस प्रादेशिक बोलींचे भाषिक सौंदर्य, बोलींचे समाजशास्त्र, बोलीविज्ञान व व्याकरण व्यवस्था जपणारा आणि संवर्धन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474931757285,"sku":null,"price":575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradeshik-Bolinche-Bhashavidnyan_cnvt-1.jpg?v=1772111309"},{"product_id":"rural-industrialisation-in-india","title":"Rural Industrialisation in India","description":"\u003cp\u003eSociety can flourish when all sections of populace, sectors of economy and different regions can draw benefits to prosper and progress. Despite India becoming a major power in terms of reasonably high growth rate, it is the home of the largest number of poor. There is a paradoxical situation that benefits of growth have not percolated to all regions and segments of population. Incidence of poverty on account of deprivation in many areas, in terms of socio-economic infrastructure is more evident in rural India. The book centers around this core theme hence takes up the case for rural folks living in countryside. The book covers suggestions based on appraisal to make rural industrialisation more pragmatic and practical in the present context of globalisation. It helps readers in better assimilation on the subject.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477550313701,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Industrialisation-in-India_cnvt-1.jpg?v=1772180604"},{"product_id":"आदिवासींची-शैक्षणिक-स्थिती","title":"आदिवासींची शैक्षणिक स्थिती","description":"\u003cp\u003eसमाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadivasinchi Shaikshanik Sthiti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477703831781,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasinchi-Shaikshanik-Sthiti-1.jpg?v=1772185871"},{"product_id":"आदिवासींचे-शिक्षण-व-आरोग्य","title":"आदिवासींचे शिक्षण व आरोग्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477735518437,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadiwasinche-Shikshan-and-Aarogya_cnvt-1.jpg?v=1772187687"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-व-मूलाधार","title":"समाजशास्त्र : परिचय व मूलाधार","description":"\u003cp\u003eमनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamajshastra Parichay Aani Muladhar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477755703525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastracha-Parichay_Dr-Sudhakar-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772189073"},{"product_id":"आवास-योजना-आणि-अनुसूचीत-जाती-व-जमातींचा-विकास","title":"आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास","description":"\u003cp\u003e‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती\/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती\/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती\/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477778444517,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Awas-Yojana-Aani-Anusuchit-Jati-v-Jamatincha-Vikas_FNL-1.jpg?v=1772190236"},{"product_id":"मानवी-हक्क-आणि-मूल्यांचे-अध्यापन","title":"मानवी हक्क आणि मूल्यांचे अध्यापन","description":"\u003cp\u003eअमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार केला. मानवाधिकार ही संकल्पना फारच विस्तृत आणि व्यापक आहे. ही संकल्पना मुख्यत्वेकरुन विश्वबंधुत्वाच्या भावनेशी निगडीत आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाशी मानव अधिकारांचा घनिष्ठ संबंध असतो. सदरील पुस्तकात मानवी हक्काची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्क आणि बालक, मानवी हक्क आणि महिला, अल्पसंख्यांक व मानवी हक्क, अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क, मानवी हक्कांसाठी शिक्षकाची भूमिका, मानवी हक्क व मूल्यांचे अध्यापनासाठी शिक्षण, मानवी हक्कांचे उल्लंघन अशा महत्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअल्पसंख्यांकांचे प्रश्न, सांप्रदायिकता, दहशतवाद, नक्षलवाद, निराश्रितांचे प्रश्न, दारिद्य्र, बेकारी, कुपोषण, एड्स आणि पर्यावरणाचा र्हास अशी मानवी हक्क उल्लंघनाची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी हक्कांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालयांमधूनच गांभीर्याने शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठीच सदरील पुस्तकाचे लेखन प्रयोजन.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477782868197,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Hakka-Mulyanche-Adhyapan_cnvt-1.jpg?v=1772190468"},{"product_id":"लिंगभाव-विद्यालय-आणि-समाज","title":"लिंगभाव, विद्यालय आणि समाज","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477788635365,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ling-Shala-Samaj_cnvt-1.jpg?v=1772190635"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477793386725,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Dr-B-H-Kirdak_cnvt-1.jpg?v=1772190642"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477806559461,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra-1.jpg?v=1772190902"},{"product_id":"समाजशास्त्रातील-मूलभूत-संकल्पना","title":"समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक संबंधांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा पाया घातला गेला. समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. 1924 साली डॉ. गोविंद घुर्ये यांनी भारतातील आदिवासी समुदाय, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतीय रुढी, प्रथा व परंपरांचे सामाजिक कार्य अशा विविध विषयांवर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणार्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर पुस्तकात विविध मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815505125,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshtratil-Mulbhut-Sankalpna_FNL-1.jpg?v=1772191223"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-1","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815603429,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Kirdak_cnvt-1.jpg?v=1772191297"},{"product_id":"सामाजिक-मानवशास्त्र","title":"सामाजिक मानवशास्त्र","description":"\u003cp\u003eआधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477818880229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manavshastra_Dr-Sudha-Khadke_cnvt-1.jpg?v=1772191403"},{"product_id":"सातपुड्यातील-आदिवासी-भिल्ल","title":"सातपुड्यातील आदिवासी भिल्ल","description":"\u003cp\u003eठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. धुळे, नंदुरबार व जळगावमध्ये भिल्ल, पावरा, मावची कोकणी अशा जमाती प्रामुख्याने आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव भारताचे मुळनिवासी यांचे पारंपारिक जीवन विविध माध्यमातील कला विष्कारांनी संपन्न समृद्ध झाले आहे. संगीत, नृत्य, नाट्य, मौखिक, वाङ्मय यामुळे जीवनातील दुःख, दारिद्य्र सोसूनही आनंदी राहण्याची कला त्यांनी शतकानुशतके जोपासली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदिवासींच्या जीवनाचे विविध पैलू समजून घेऊन आदिवासींची भाषा, कुळे, गोत्रे, कुटुंब, समाज, प्रथा-पंरपरा, त्यातून आदिवासींची बनलेली विशिष्ट जीवनशैली आणि संस्कृती याविषयीच्या नोंदी सदरील पुस्तकात आहेत. सदरील माहिती एखाद्या अभ्यासकाप्रमाणे सूत्रबद्धरीतीने मांडलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ लहानसा का होईना, पण अभ्यासक, जिज्ञासू, विद्यार्थी तसेच सर्वांसाठी संदर्भसाधन म्हणून उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477826482405,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Satpudyatil-Adivasi-Bhill_cnvt-1.jpg?v=1772191479"},{"product_id":"व्यक्तिसह-कार्य","title":"व्यक्तिसह- कार्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुल्ये मानवतावादावर, मानवधिकाराच्या संकल्पनेवर आधारीत आहेत. लोकशाही तत्वज्ञानातून समाजकार्याची मूल्ये उदयास आली आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुस्थितीत जगले पाहिजे. शोषित, वंचित, पिडीत, अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे. सामाजिक न्यायाची भावना, मानव कल्याणाची भावना यामागे आहे. व्यक्तीसहाय्य कार्याच्या मुल्यांना मानवी संस्कृतीचा व मानव सभ्यतेच्या संकल्पनेचा आधार आहे. व्यक्तीनुसार समाज बनत असल्याने आणि समाजानुसार व्यक्ती वर्तन करीत असल्याने व्यक्तीच्या वर्तनाला, विचारांना, आचारांना, दृष्टीकोनाला सामाजिक वातावरणातील, समाजातील घटना आणि घटक प्रभावित करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाजकार्याचे अभ्यासक्रमाचे विषय हे सामाजिक जाणीव व सामाजिक उपयुक्ततेवर आधारलेले असतात. ते सामाजिक गतीशिलतेची व विकासाची आधारशिला असतात. परंतु यातील बहुतांशी पुस्तकं इंग्रजी भाषेत असून मराठी भाषेतील पुस्तकांची संख्या तशी कमीच आहे. ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीकोनातून एका महत्वाच्या विषयावर अभ्यासपुर्ण लिखाण मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477834248421,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyaktisah-Karya_cnvt-1.jpg?v=1772191546"},{"product_id":"लोकसहभाग-आणि-पी-आर-ए","title":"लोकसहभाग आणि पी.आर.ए.","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकसहभाग हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचा बारकाईने विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, सर्वच लहान मोठी विकासाची असो अथवा विघातक स्वरूपाची असो कामे ही लोकसहभागातून झालेली आहेत. लोकांनी जर एखादे काम मनावर घेतले तर ते सांघिक प्रयत्नातून लिलया करू शकतात. लोकसहभाग म्हणजे एकीची शक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते. लोकसहभागात्मक विकास कार्यात लोकांच्या वेळ, श्रम, पैसा, बुद्धी आणि उपलब्ध संसाधनांचा सुरेख संगम असतो आणि म्हणून आज सर्व स्तरावरील विकासात्मक उपक्रमासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. सदर पुस्तकात लोकसहभागाचा अर्थ, संकल्पना, व्याख्या, लोकसहभागाकरीता अपेक्षीत कृती योजना, लोकसहभागाच्या संकल्पनेतून झालेले अपेक्षीत परिवर्तन, लोकसहभागाचे प्रकार, लोकसहभागातील अडथळे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय लोकसहभागात्मक मार्गाची आवश्यकता, लोकसहभागात्मक मार्गाचे फायदे, लोकसहभागात्मक मार्गातून प्रश्न सोडविण्याची पद्धत इ. विषयक बाबींवर देखील प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477834674405,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksahbhag-Aani-PRA_14_cnvt-1.jpg?v=1772191619"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0.oembed?page=7","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}