{"title":"साहित्य समीक्षा","description":"","products":[{"product_id":"बहिनाईना-गाना-बहिणाईची-गाणी-चा-अहिराणी-अनुवाद","title":"बहिनाईना गाना ‘बहिणाईची गाणी’चा अहिराणी अनुवाद","description":"\u003cp\u003e‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. ‘बहिनाईना गाना’ हा बहिणाईची गाणी अहिराणी बोलीत अनुवाद करणारा आगळावेगळा उपक्रम आहे. एका बोलीतून दुसऱ्या बोलीत अनुवादाचा हा पहिलाच प्रयत्न ठरावा. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणी ः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व वस्तुनिष्ठपणे, विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे या अनुवादाच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या भाषेबद्दलचे गैरसमज तर दूर करतातच, त्यासोबतच बहिणाबाईंच्या गाण्यांची अहिराणी बोलीत नवनिर्मितीदेखील त्याच ताकदीने, त्याच अष्टाक्षरी छंदात रसिक वाचकांना उपलब्ध करून देतात. अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला हा, ‘बहिनाईना गाना’ नामक अनुवाद बहिणाबाईंच्या काव्यास्वादाला पूरक आणि पोषक ठरावा.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399829074149,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bahinaina-Gana_Dr-Prakash-Sapkale_cnvt-1-198x300.jpg?v=1770879594"},{"product_id":"बहिणाईची-गाणी-शैलीवैज्ञानिक-समीक्षा","title":"बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएखाद्या कवीच्या समग्र कवितांची शैलीवैज्ञानिक समीक्षा केलेला मराठीतील कदाचित हा पहिलाच प्रयत्न ठरावा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशैलीविज्ञानावर सैद्धांतिक मांडणी केलेले लेखन मराठीत फारच थोडे आहे. उपयोजन केलेली समीक्षाही तशी दुर्मीळच. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाबाईंचा ध्यास घेतलेले, अनेकांगी अभ्यास असलेले चिंतनशील व वस्तुनिष्ठ विचार करणारे अभ्यासक आहेत. ऐतिहासिक, वर्णनात्मक, सामाजिक भाषाविज्ञान तसेच तुलनात्मक भाषाविज्ञान, बोलीभाषाविज्ञान आणि व्याकरण यांचे गाढे अभ्यासक या नात्याने त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याशिवाय अशा विषयाला हात घालण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. या मौलिक ग्रंथामुळे अभ्यासकांनाही दिशा प्राप्त होईल असा विश्वास वाटतो. शैलीविज्ञानाच्या अंगाने बहिणाबाईच्या गाण्यांचा अभ्यास मराठी समीक्षेत झालाच नव्हता ती उणीव ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ या मौलिक संशोधन ग्रंथाने भरून काढली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, समीक्षकांसाठी हा ग्रंथ ‘माईलस्टोन’ ठरावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399975645413,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bahinaichi-Gani-Shailivaidnyanik-Samiksha_Dr-Prakash-Sapkale_cnvt-1-198x300.jpg?v=1770882313"},{"product_id":"गुलामगिरी-मूल्य-आणि-अन्वयार्थ","title":"गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडे यांनी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400002482405,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gulamgiri-Mulya-Ani-Anvayarth_Dr-Kailas-Wankhade_cnvt-1-198x300.jpg?v=1770883003"},{"product_id":"आंबेडकरी-निष्ठेचा-विचारवाहक-वामनदादा-कर्डकआंबेडकरी-निष्ठेचा-विचारवाहक-वामनदादा-कर्डक","title":"आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक वामनदादा कर्डक","description":"\u003cp\u003eअनंता सूर या नव्या दमाच्या अभ्यासकाने संपादित केलेले ‘आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक: वामनदादा कर्डक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ या संपादनाला आहे. हे मौलिक संपादन करून अनंता सूर यांनी वामनदादांना कृतज्ञतापूर्वक अभिवादनच केलेले आहे. या मौलिक कार्यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.\u003cbr\u003eवामनदादा महाप्रतिभावंत होते. बाबासाहेबांचे इहकेंद्री समन्यायी तत्त्वज्ञान त्यांनी लोकांच्या मनांमध्ये प्रस्थापित केले. आंबेडकरी चळवळीतील चढउतारही त्यांनी जिवाच्या आकांताने मांडले. बाबासाहेबांनी उभारलेल्या संग्रामात त्यांनी महायोद्ध्याची भूमिका केली. बाबासाहेबांच्या चळवळीतले ते सौत्रान्तिक महाभिक्खू होते. त्यांच्या हयातीतच वामनदादा एक अनोखी आणि तेजःपुंज महाआख्यायिका झाले होते. या महाआख्यायिकेचा वेध घेणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळतील. या लेखांसोबतच वामनदादांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आणि वामनदादांसंबंधीच्या दोन मुलाखतीही या पुस्तकात वाचायला मिळतील.\u003cbr\u003eया मौलिक पुस्तकाचे संपादक अनंता सूर यांना वामनदादांचे सर्वच चाहते मनापासून धन्यवाद देतील ही खात्री मला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401002266853,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ambedkari-Nishthecha-Vicharwahak-Wamandada-Kardak_Dr-Ananta-Sur_cnvt-1-198x300.jpg?v=1770889583"},{"product_id":"काटेरी-पायवाट-आकलन-आणि-आस्वाद","title":"काटेरी पायवाट आकलन आणि आस्वाद","description":"\u003cp\u003eअनंता सूर यांचे ‘काटेरी पायवाट’ हे एक महत्त्वाचे संघर्षशील आत्मकथन विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या याविषयी धीटपणे आणि दाहक विचार मांडणारे जळजळीत लेखन आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचार, बाजारू वृत्ती, आणि मस्तवालपणा यांसारख्या कुप्रवृत्तीवर अनंतानी आपल्या अनुभवांच्या आधारे नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सामान्य माणसांचा संघर्ष आणि चिवटपणे जगण्याची जिद्द याचे वर्णन या आत्मकथेत परखड आणि प्रांजळपणे व्यक्त झाले आहे.\u003cbr\u003eबेकारी आणि गरिबीशी झुंज देत लेखकाने जगण्याचा संघर्ष केलेला आहे. दहावीत गणितात दोनदा नापास होऊनही प्राध्यापक होण्यापर्यंतच्या पात्रतेचे उच्च शिक्षण तो घेतो. नौकरीअभावी नागपुरात सायकलने पाच नामांकित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतो. प्रचंड उमेद आणि ऊर्जा घेऊन तो बेरोजगारीशी झगडत राहतो. म्हणूनच अनंताचे या आत्मकथनातील दुःख आणि दैन्य वाचतांना वाचक अंतर्मुख आणि आशावादी होतो हे या आत्मकथेचं यश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401055482085,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kateri-Paywat-Aakalan-Ani-Aaswad_Dr-Ananta-Sur_cnvt-1-198x300.jpg?v=1770889780"},{"product_id":"मीमांसा-आणि-प्रे-श्रेयसाचा-वेध","title":"मीमांसा आणि (प्रे) श्रेयसाचा वेध","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी समीक्षेच्या क्षेत्रात जिथे समीक्षकांची कमतरता आणि साचलेपण आलेलं अनुभवायला येतंय, तिथे नेहा भांडारकर ह्यांचा प्रस्तुत समीक्षा लेख संग्रह साहित्य क्षेत्रात वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थी ह्यांना एक नवचैतन्याचा अनुभव प्रदान करू शकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिंतन आणि सूक्ष्म अवलोकन म्हणजेच प्रस्तुत ग्रंथ; ‘मीमांसा आणि (प्रे) श्रेयसाचा वेध.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखाद्या गोष्टीचा अर्थ शोधून, आपल्या विचारांना त्या अनुषंगाने तात्विक बैठक देताना अर्थांतरन्यास आणि प्रतिमांतरन्यास या परिप्रेक्ष्यातून ‘सायकोटीसिझम’ आणि ‘न्यूरोटिसिझम’ ह्या संकल्पनांच्या आधारावर सोदाहरण स्पष्ट केलेली कवी ग्रेस ह्यांची ‘साऊल’ ही प्रतिमा असो, किंवा कॉर्पोरेट परिप्रेक्षातून कविता महाजन ह्यांच्या ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ ह्या दीर्घकविता संग्रहावर लिहिलेला आगळा वेगळा समीक्षा प्रवाह किंवा विचारधारा असो (समीक्षा प्रकार नव्हे); समकालीन वास्तवाला भिडणारे हे समीक्षा लेख त्यांच्या कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि कौशल्याचा प्रत्यय वाचकाला दिल्याशिवाय राहत नाही. रवींद्र लाखे ह्यांच्या ‘रीलया’ कथासंग्रहावर युटोपिया आणि डिस्टोपिया या संकल्पनांच्या आधारावर केलेली समीक्षेची मांडणी, ह्यावरून त्यांच्यात रुजत असणाऱ्या ‘नवतेच्या ध्यासाचा’ देखील अंदाज येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eह्याच ग्रंथात भीष्म ह्या व्यक्तिरेखेवर डॉ. रवींद्र शोभणे ह्यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून लिहिलेल्या ‘उत्तरायण’ ह्या कादंबरीवर आकलन आणि चिकित्सा ह्या अंगाने लेखिकेने चिकत्सक मांडणी केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. अविनाश कोल्हे ह्यांनी ‘रंगदेवतेचे आंग्लरूप’ हे अमराठी भाषिक नाट्यसमिक्षेवर लिहिलेले महत्वाचे पुस्तकं. तसेच डॉ. दीपक बोरगावे ह्यांनी अनुवादित केलेल्या ‘मुलखावेगळया मुलाखती’ ह्या पुस्तकाचा सुध्दा रसदार परिचय प्रस्तुत लेखिका नेहा भांडारकर वाचकांना करवून देतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून लेखिकेने अनुवादित केलेले साहित्य तसेच साहित्य विषयक त्यांचे विश्व आणि त्या अनुषंगाने आलेले अनुभव, मुलाखती आणि फ्रेंच लेखिका सिमोन द बुवा ह्यांनी जपान मध्ये दिलेल्या दुर्मिळ फ्रेंच भाषणाचा मराठी अनुवाद तसेच कमला दास ह्या ‘कन्फेशनल’ कवयित्रीच्या लेखन शैलीचा अनुवादित कवितांसह दिलेला सोदाहरण परिचय ह्यामुळे हा समीक्षा ग्रंथ नक्कीच दर्जेदार झालाय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतीय आणि पाश्चात्य लेखकांविषयी एकाच वेळी एकाच पुस्तकातून वाचण्याचा रसदार अनुभव देणारे हे पुस्तक मराठी अभ्यासक आणि वाचकांसाठी अनमोल योगदान ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401528258789,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mimansa-Aani-Pre-Shreyasacha-Vedh_cnvt-1-198x300.jpg?v=1770892392"},{"product_id":"स्त्री-पुरूष-समानता","title":"स्त्री-पुरूष समानता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘स्त्री-पुरूष समानता’ या पुस्तकाची आवृत्ती आपल्या हाती देतांना मला मनस्वी समाधान वाटत आहे. कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या जीवनातील काही प्रसंगांचे अनुभव कथन आहे, तसेच विविध घटनांची शृंखला आहे. स्त्री-पुरूष समानता हा अत्यंत संवेदनशील विषय या पुस्तकात हाताळण्यात आला आहे. भारत हा पूर्वीपासून एक पुरूषप्रधान देश आहे. असे मानले जाते. परंतु पुरूष आणि स्त्री समान आहेत. पुरूषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. स्वत:च्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी व आपल्या शिक्षणाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करण्यासाठी स्त्रियांना नोकरी करण्यासाठी बाहेर पडावे लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414401921253,"sku":null,"price":35.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Stri-Purush-Samanata_Varsha-Ahirrao_cnvt-1-198x300.jpg?v=1771063145"},{"product_id":"काव्यगंध","title":"काव्यगंध","description":"\u003cp\u003eजीवनवास्तवातून वाट्यास येणाऱ्या अनुभवविश्वाच्या अंतरंगाचे अल्पाक्षरी पण भेदक काव्यात्म दर्शन घडविण्यासाठी कविता आकाराला येत असते. व्यक्तीच्या वैयक्तिक भावविश्वाच्या पडझडीपासून भोवतालच्या जगण्यातील अस्वस्थताजनक घटना-प्रसंगांपर्यंत अभिव्यक्तीचा पैस असलेली कविता विशिष्ट रचनाबंधातून प्रत्ययास येत असते. आत्मनिष्ठ भावकविता ते समाजनिष्ठ जीवनवादी कविता अशा भिन्न भिन्न जाणीवांच्या संपुटातून आकारास येणारी काव्यरचना त्या त्या कविव्यक्तिमत्त्वाच्या जीवनविषयक आकलनाचे, जीवनदृष्टीचे प्रत्यंतर देत असते. अशा अंगाने कविता समजून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या भूमिकेतून सदर पुस्तक सिद्ध झालेले आहे. बहिणाबाई चौधरी ते सुदाम राठोड असा आधुनिक मराठी कवितेचा सुमारे शतकभराचा प्रवास लक्षात आणून देणाऱ्या एकूण सोळा कवितांचे हे संपादन आहे. जीवनविषयक आणि काव्यविषयक विविधांगी जाणिवांची दृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात पेरणाऱ्या या कविता प्रामुख्याने दीर्घरचनेच्या रूपबंधातून प्रत्ययास येतात. अभ्यासक्रमाच्या उद्देशाने सिद्ध झालेल्या पुस्तकाचा एक चांगला नमुना सदर पुस्तक प्रस्तुत करते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414449664229,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyagandha_Prof-Dnyaneshwar-Kambale_cnvt-1-198x300_dfabfe12-445e-4c55-92e5-32cdd6aa4a67.jpg?v=1771064188"},{"product_id":"साहित्य-विचार-भारतीय-व-पाश्चात्य","title":"साहित्य विचार (भारतीय व पाश्चात्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्य आणि समाज यांचे जवळचे संबंध आहेत. कारण लेखक हा समाजाचाच घटक असतो. समाजात वावरताना त्याला भलेबुरे अनुभव येतात त्याचे चित्र तो साहित्यकृतीतून रेखाटतो म्हणून साहित्य म्हणजेच जीवनाचा आरसा होय असे म्हटलेले आहे आणि ते योग्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘साहित्य विचार’ ह्या पुस्तकाची निमिर्ती ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणामध्ये साहित्याविषयी विचार मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रकरणाची सविस्तर, सुलभ व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. या ग्रंथात साहित्याचे स्वरूप, काव्य शब्दांची व्याप्ती, संस्कृत साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे तसेच पाश्चात्य साहित्यकारांची साहित्य लक्षणे, मम्मटाची साहित्य प्रयोजने, पाश्चात्यांची साहित्य प्रयोजने, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती, व्युत्पत्ती, स्फूर्ती आणि साहित्य प्रकाराची संकल्पना, साहित्याची भाषा, साहित्य आणि समाज, साहित्याची अभिरुची तसेच रसविचार, रीतिविचार, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार इत्यादी घटकांचा सविस्तर आढावा प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, मराठीचे अध्यापन करणारे प्राध्यापक बंधुनाही अध्यापनासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414484693221,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Vichar_Dr-Ananda-Sonawane_cnvt-1-198x300.jpg?v=1771065059"},{"product_id":"साहित्यास्वाद","title":"साहित्यास्वाद","description":"\u003cp\u003eमराठी साहित्याला प्रदीर्घ असा इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मय, अर्वाचीन मराठी साहित्य, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, साठोत्तरी साहित्य, नव्वदोत्तरी (जागतिकीकरणाच्या काळातील) साहित्य अशा पद्धतीने मराठी साहित्याची वाटचाल झालेली दिसून येते. मराठी साहित्याचा हा संपूर्ण इतिहास, हा संपूर्ण परीघ विस्ताराने मराठी साहित्य व भाषा या विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतेलेल्या विद्यार्थ्यांना, मराठी विषयाचा शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना माहीत असायला हवा. म्हणून मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील नेट व राज्य पातळीवरील सेट या परीक्षांमधील अभ्यासक्रमाच्या दहाव्या घटकामध्ये त्या त्या कालखंडातील मराठीतील सर्वोत्कृष्ट अशा 24 साहित्यकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. या दहाव्या घटकातील साहित्यकृती, त्यावरील समीक्षा एकाच पुस्तकात कुठेही उपलब्ध होत नाही. तेव्हा विद्यार्थी, अभ्यासक यांची ही गरज लक्षात घेऊन हा समीक्षा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मराठी विषयाच्या अभ्यासू, चिकित्सक, साक्षेपी अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून त्या-त्या साहित्यकृतीचे विविध पैलू, त्या साहित्यकृतीतील कथानक, आशय याचा समाजाशी, विविध विचारप्रणाल्यांशी असलेला संबंध, त्यांचे मराठी साहित्यविश्वात असलेले नेमके स्थान, महत्त्व यांचे सूक्ष्म असे विवेचन करून त्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यातून गेल्या 835 वर्षांतील महत्वाच्या ग्रंथांचा, लेखकांचा आढावा, वाटचाल डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हा ग्रंथ वाचक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल व ते या ग्रंथाचे मनापासून स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. राहुल भालेराव पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451554017509,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahityaswad_Dr-Rahul-Patil-1.jpg?v=1771583656"},{"product_id":"नव्वदोत्तर-आदिवासी-कविता","title":"नव्वदोत्तर आदिवासी कविता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनव्वद नंतरचे साहित्य हा एकूणच जगभरातील साहित्याच्या बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जागतिकीकरणाने मानवी जगण्यात, त्यातून निर्माण झालेल्या वर्तनात, मानव-पशु, मानव-पक्षी, मानव-निसर्ग, मानव-पर्यावरण आणि माणूस-माणूस यांच्या नात्यातील वीण उखडलेली जाणवू लागली. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी लीलाधर मंडलोई म्हणतात, ‘जागतिकीकरण यह ऐसा बाजार है जो हमारे सामान की नही रिश्तों की भी नीलामी करवाता है|’ तसेच मानवी जगण्यातील माणुसकी ह्या चिवट मूल्याला उद्ध्वस्त करून पैसा हेच मानवाचे प्रभावी मूल्य ठरू लागले. एकूणच मानवाच्या आतापर्यंतच्या जीवनमूल्यांना उद्ध्वस्त करून त्याच्या जगण्याला मिळालेली कलाटणी, या सगळ्यांचा परिणाम नव्वदोत्तरच्या जागतिकीकरणातून जाणवतो. त्याचा आदिवासींच्या जगण्यावर परिणाम झाला का? की आणखी कुठल्या घटकाने आदिवासींचे जगणे आपल्या मुळांपासून उखडून टाकले, वर्तुळापासून परिघावर गेले? या सर्वांचा शोध नव्वदोत्तर आदिवासी कवितेतून घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453479661797,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Navadottar-Adivasi-Kavita_Dr-Sanjay-Lohakare_cnvt-1.jpg?v=1771656268"},{"product_id":"संक्षिप्त-मध्ययुगीन-मराठी-वाङ्मयाचा-इतिहास","title":"संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458232627429,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MadhyayuginMarathiVangmayachaItihas_AtulDeshmukh-1.jpg?v=1775476569"},{"product_id":"साहित्य-समीक्षा-विचार","title":"साहित्य समीक्षा विचार","description":"\u003cp\u003e‘अनुभूतीचा आविष्कार’ म्हणजेच साहित्य होय. लेखकाला झालेली ही ‘कलात्मक अनुभूती’ सार्वत्रिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आनंददायी असते. रसिक वाचक तिचा आस्वाद घेतो. त्यातील ‘जीवनानुभव’ समजून घेऊन आपली जाण समृद्ध करतो. म्हणूनच मानवी जीवनात ‘साहित्य’ क्षेत्र महत्त्वाचे ठरते. ‘साहित्य विचारा’इतकेच महत्त्व ‘साहित्य समीक्षे’ला आहे. समीक्षा व्यापार हा ‘साहित्यकृती’शी संबंधित आहे. लेखक-रसिक वाचक-समीक्षक त्या साहित्यकृतीतील आशय समजून घेऊन आपले अनुभवविश्व समृद्ध करतात. समीक्षक विशिष्ट साहित्यकृतीचे संदर्भात सर्वसमावेशक अशा मूल्यमापनातून आपला ‘मूल्यनिर्णय’ देतो तेव्हा समीक्षा साकारते. साहित्य व समीक्षा हे अभ्यासक्षेत्र परस्पराश्रयी आहे. या दोन्ही क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या म्हणजे त्याच्या निर्मितीची क्षमता आत्मसात करता येते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकातून साहित्य व्यापाराशी संबंधित भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राची संकल्पना, व्याख्या, साहित्याची प्रयोजने, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्यांची भाषा, शैलीविचार इ. घटकांचा परिचय करुन देत असतानाच ‘साहित्य आणि समीक्षा’ यांचे परस्पर संबंध, समीक्षा संकल्पना, समीक्षेची भाषा, समीक्षापद्धती यांचाही यथायोग्य परिचय करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460435587301,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Vichar-V-Samiksha_Dr-Vedshri-Thigale_cnvt-1.jpg?v=1771914810"},{"product_id":"अशोक-पवारांच्या-साहित्यातील-लेखनविषयक-जाणिवा-आणि-बोलीभाषा","title":"अशोक पवारांच्या साहित्यातील लेखनविषयक जाणिवा आणि बोलीभाषा","description":"\u003cp\u003eसाहित्य कृतीतून ज्यावेळी अशोक पवार अभिव्यक्त होतात त्यावेळी मानवाच्या अस्सल जगण्याची प्रतिकृतीच जणू नजरेसमोर ठेवत आहेत असे वाटते. त्यातील एकेक अनुभव वाचकाला देहभान विसरून मेंदूला हादरे देऊ लागतो. इतकी कल्पनाबाह्य आणि मरणालाही न भिता ही माणसं कशी जगत असेल या विचारांनी वाचकाचे मन कासावीस करून सोडते. मनाची ही अस्वस्थताच जिथे वाचकाला विचार करावयास भाग पाडते तेच साहित्य ‘अक्षर साहित्य’ ठरत असते.\u003cbr\u003eअशोक पवारांचे साहित्य हे याच पठडीतले आहे. त्यामुळे क्षणार्धात ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते. एकेका माणसाचे अनुभव जाणून घेण्यास ते वाचकाला बाध्य करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. अनंता सूर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461589184741,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kadambarichi-Samiksha_Dr-Babarao-Thavari_cnvt-5.jpg?v=1771918841"},{"product_id":"अशोक-पवारांच्या-दर-कोस-दर-मुक्काम-पडझड-आणि-तसव्या-कादंबरीतील-जीवनजाणिवा","title":"अशोक पवारांच्या ‘दर कोस दर मुक्काम’, ‘पडझड’ आणि ‘तसव्या’ कादंबरीतील जीवनजाणिवा","description":"\u003cp\u003eअशोक पवारांनी आपल्या साहित्यातून केवळ बेलदार, पारधी, गावोगावी जाऊन रेडिओ विकणारे, वडार, भविष्य सांगणारे ज्योतिषी, बहुरूपी, भीक मागणारे यांचेच प्रश्न मांडले नाही तर इथले भ्रष्ट राजकारण, सामान्य जनतेला लुटणारे पुढारी, स्त्रियांची अब्रू लुटणारी वासनांध पुरुषप्रवृत्ती, स्त्रीचे अगतिक होऊन जगणे यासारख्या समस्यांनाही वाचा फोडली. त्यामुळे प्रस्थापित साहित्यापेक्षा पवारांचे साहित्य निश्चितच वेगळ्या अंगाचे आणि ढंगाचे ठरले.\u003cbr\u003eचार-सहा शब्दांची ठसठशीत वाक्यरचना, डोक्याला आणि मनाला सून्न करून सोडणारे अनुभव आणि बाह्य जगातील माणसांची इथल्या संस्कृतीशी बांधलेली परंपरागत वेदना या सार्या परिपाकातून पवारांच्या भेदक साहित्याची उभारणी झाली आहे. मानवतावादाची एक सच्ची तळमळ त्यांच्या हृदयात पेटताना दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. अनंता सूर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461809156325,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kadambarichi-Samiksha_Dr-Babarao-Thavari_cnvt-3.jpg?v=1771919166"},{"product_id":"व्यंकटेश-माडगूळकरांच्या-वावटळ-आणि-करूणाष्टक-कादंबरीची-समीक्षा","title":"व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वावटळ’ आणि ‘करूणाष्टक’ कादंबरीची समीक्षा","description":"\u003cp\u003eव्यंकटेश माडगूळकर हे मराठी साहित्यातलं एक अस्सल देणं आहे. ज्या बारकाव्यानिशी त्यांनी मराठी साहित्यात माणदेशचा प्रांत उभा केला त्याच नजरेतून त्यांनी तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी आणि माणसाचे दैनंदिन व्यवहार टिपले. प्रसंगानुरूप व्यक्तिचित्रणातून तिथल्या साध्या, कणखर, प्रेमळ माणसांना शब्दात मांडले.\u003cbr\u003e‘वावटळ’ मधून महात्मा गांधीच्या खुनानंतर जी परिस्थिती शहरांसह खेडोपाडी उद्भवली त्याचे चित्रण माडगूळकर करतात तर ‘करूणाष्टक’ या कादंबरीतून मातृप्रेमाची अव्याहत चालणारी धडपड आपल्या दृष्टिस पडते. त्यामुळे प्रादेशिक ग्रामीण कादंबर्या म्हणून आजही त्या तितक्याच मौलिक वाटतात. हेच खरे तर माडगूळकरांच्या कादंबर्याचे यश म्हणावे लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. रवी केवट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48462597390565,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kadambarichi-Samiksha_Dr-Babarao-Thavari_cnvt-1.jpg?v=1771919317"},{"product_id":"विजया-राजाध्यक्ष-यांच्या-कथांचा-आशय-व-स्त्रीप्रतिमा","title":"विजया राजाध्यक्ष यांच्या कथांचा आशय व स्त्रीप्रतिमा","description":"\u003cp\u003eकथा निर्मिती आणि कथासाहित्याची समीक्षा व संशोधन यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. शोभा देवरे यांचे कथात्म साहित्याचे संशोधन दखल पात्र ठरते.\u003cbr\u003eसंशोधनास पूरक अशी मांडणी, संशोधन साधनांद्वारे केलेला अभ्यास व नोंदवलेले निष्कर्ष, विवेचनासाठी आवश्यक असे आधार व विवेचनचा आटोपशीरपणा, नेमकेपणा या प्रमुख बाबी या संशोधनपर ग्रंथातून निश्चितपणे दृगोचर होतात. मराठीतील स्त्रीवादी साहित्याचे संशोधन व समीक्षा करणार्या प्रवाहात या ग्रंथाचे काही एक महत्त्व निश्चितच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रो. फुला बागूल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48465497784549,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vijaya-Rajadhyaksha-Yanche-Strikendri-Sahitya_Dr-Shobha-Devre_cnvt-1.jpg?v=1771920191"},{"product_id":"निवडक-साहित्य-आशय-आणि-आकलन","title":"निवडक साहित्य आशय आणि आकलन","description":"\u003cp\u003eडॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील मराठी समीक्षेच्या प्रांतातील एक प्रतिथयश नाव आहे. त्यांचा हा पाचवा समीक्षाग्रंथ असून या पूर्वीचे ‘दया पवारांची कविताः आकलन आणि आस्वाद’, ‘दोन अर्वाचीन कवी’, ‘दशकाची निवडक काव्यसमीक्षा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दिशा आणि दिशा’ हे चारही ग्रंथ वाचकप्रिय ठरले.\u003cbr\u003eमराठी समीक्षेसाठी देण्यात येणार्या महाराष्ट्रातील नानाविध साहित्यसंस्थांच्या बावीस पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आजवर त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत ‘निवडक साहित्य आशय आणि आकलन’ या समीक्षाग्रंथात नावाजलेल्या बावीस साहित्यकृतींची समीक्षा डॉ. अनंता सूर यांनी केली आहे. त्यामध्ये आठ काव्यसंग्रह, सहा कादंबर्या, दोन नाटके, चार आत्मकथने, एक चरित्रग्रंथ आणि एका कथासंग्रहाचा समावेश आहे.\u003cbr\u003e1960 मधील उद्धव शेळकेंच्या ‘धग’ कादंबरीपासून तर अगदी अलिकडच्या 2021 मधील कवी कैलास दौंड यांच्या ‘आगंतुकाची स्वगते’ पर्यंतची समीक्षा यामध्ये आलेली आहे. या अर्थाने दलित आणि ग्रामीण साहित्यातील साहित्यकृतींच्या समीक्षेचा अनुबंध या नव्या ग्रंथातून वाचकांना अनुभवता येईल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468384121061,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdak-Sahitya-Aashay-Aani-Akalan_Aananta-Sur_cnvt-1.jpg?v=1771931540"},{"product_id":"स्त्रीचित्रणाचा-अन्वयार्थ","title":"स्त्रीचित्रणाचा अन्वयार्थ : आशा बगे यांच्या साहित्यातील स्त्रीचित्रण","description":"\u003cp\u003eनागपूरसारख्या शहरातच बालपणापासून वास्तव्यास असलेल्या आणि संगीत, नाटक, कविता यांच्या प्रगल्भ अभिरुचीने समृद्ध अशा आशा बगे यांचे कथा आणि कादंबरीलेखन समकालीन लेखिकांच्या लेखनात आपले वेगळेपण जपणारे आहे. अनुभवाचे चिंतन हाच लेखनाचा मुख्य गाभा असतो असे मानणारी ही लेखिका लेखनाकडे आपल्या घडण्याची प्रक्रिया म्हणून पाहते. माणसांचे आंतरिक वास्तव या लेखिकेने महत्त्वाचे मानले आहे. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात, लहान गावांमध्ये, संस्कृतीत खोलवर रुजलेली माणसांची मुळे आणि परस्परांशी असणारे भावसंबंध आशा बगे यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य ठरते. पारंपरिक मूल्यव्यवस्थेकडून आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करताना स्त्री-पुरुषांच्या वाट्याला येणारी वेदना, विशेषत: स्त्रीची मुक्ततेसाठी चाललेली धडपड त्यांच्या कथा व कादंबरीलेखनातून जाणवते.\u003cbr\u003eआशा बगे ह्या गेली सुमारे चार दशके लेखन करीत आहेत. कथा आणि कादंबरी हे कथात्मक साहित्याचे दोन महत्त्वाचे वाङ्मयप्रकार त्या निष्ठेने हाताळीत आहेत. साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह कथात्मक लेखनाकरिता प्रदान केले जाणारे बरेच मानाचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468393197797,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Strichitranacha-Anvayartha_Dr-Yogita-Patil_cnvt-1.jpg?v=1771932573"},{"product_id":"वाघूर-दिवाळी-2015","title":"वाघूर दिवाळी 2015","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470598648037,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Waghur-1.jpg?v=1772006116"},{"product_id":"वाघूर-दिवाळी-2019","title":"वाघूर दिवाळी 2019","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470930915557,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Waghur-Diwali-Magazine-2019_cnvt-1.jpg?v=1772022646"},{"product_id":"वाघूर-दिवाळी-2018","title":"वाघूर दिवाळी 2018","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470931734757,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Waghur-Diwali-Magazine-2018-CC-1.jpg?v=1772022822"},{"product_id":"वाघूर-दिवाळी-2017","title":"वाघूर दिवाळी 2017","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470932455653,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Waghur-Diwali-Magazine-2017_COVER-1.jpg?v=1772022963"},{"product_id":"वाघूर-दिवाळी-2016","title":"वाघूर दिवाळी 2016","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470936158437,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Waghur-Diwali-Magazine-2016_FINAL-1.jpg?v=1772023132"},{"product_id":"साहित्यातील-मानवतावाद","title":"साहित्यातील मानवतावाद","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसाच्या सर्वकष कल्याणाचा विचार मानवतावादात येतो. माणसाच्या सर्व समस्यांचे निराकरण मानवतावादात अपेक्षित आहे. माणूस हा मानवतावादाचा केंद्रबिंदू आहे. माणसाला कोणत्याही गटा-तटात किंवा भेदोभेदात अडकवणे चुकीचे आहे. धर्म, पंथ, जात, लिंग, वंश, देश, प्रदेश, अशा कोणत्याही भेदांत विघटिकत करुन माणसाचा विचार होऊ नये, कोणत्याही नैसर्गिक सुविधेपासून, लाभापासून माणसाला वंचित ठेवणे, ही मानवतावादविरोधी क्रिया आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाहित्य म्हणजे उच्चभ्रूंची मक्तेदारी का? साहित्य म्हणजे उच्चवर्गीयांच्या ऐय्याशी भावना का? साहित्य म्हणजे गोर्या वर्णाच्या लोकांचा उत्सव का? साहित्य म्हणजे श्रीमंताचा बडेजाव का? साहित्य म्हणजे फक्त साक्षर लोकांची अनुभूती का? साहित्य म्हणजे आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालेल्या लोकांची संकुचित सामाजिक जाणीव का? साहित्य म्हणजे गोरगरिबांची लाचारी तर नव्हे, साहित्य म्हणजे दुःखितांचा अनावर हुंकार तर नव्हे. साहित्य म्हणजे नाडलेपण, गाडलेपण तर नव्हे. साहित्य म्हणजे दीनदलितांची पिळवणूक तर नव्हे, साहित्य म्हणजे सामान्य माणसाची, किंबहुना असाक्षर माणसाची उपेक्षा तर नव्हे, साहित्य म्हणजे हजारो वर्षांपासूनच्या गुलामीत डांबलेल्या प्रत्येक घरातील स्त्रियांचे मुकेपण तर नव्हे, साहित्य म्हणजे खेडूतांना गावंढळ संबोधून संस्कृती प्रवाहाच्या बाहेर ढकलणे तर नव्हे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाहित्य लिहिणारा माणूस असतो, साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो ; साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो:; त्यामुळे साहित्य माणसाचे आहे; ते संस्कारित असणे गरजेचेच आहे. माणसासाठी साहित्य मानवतावादी पद्धतीने अभिव्यक्त झाले, तर मानवतावादी संस्कृती प्रवाहाला सक्षमता प्राप्त होऊ शकते!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474518487269,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahityatil-Manavatavad_cnvt-1.jpg?v=1772102525"},{"product_id":"समीक्षा-पद्धती-आणि-उपयोजन","title":"समीक्षा पद्धती आणि उपयोजन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसम्यक ईक्षा ती समीक्षा असे म्हटले जात असले तरी त्यात सम्यक् दृष्टीकोन किती हा प्रश्नच आहे. साहित्याचा प्रांत बहुरंगी असल्याने समीक्षासुध्दा बहुरंगी वा बहुआयामी बनते. समीक्षेच्या क्षेत्रात अनेक पध्दती किंवा संप्रदाय रुढ झालेले आहेत. संतप्रणाली, पंडिती परंपरा, केशवसूत संप्रदाय, मर्ढेकरी किंवा नेमाडपंथी असे शब्दप्रयोग या क्षेत्रात आढळतात. असे संप्रदाय वा अशा परंपरा आजच्या साहित्याला खरोखरच उपयुक्त ठरतील का? व्यक्तिनिष्ठ लेखनाची गती आज वाढत गेल्याचे चित्र दिसते. समीक्षेच्या संदर्भात एक प्रश्न सातत्याने मनात येतो तो असा की, आपल्या समीक्षा विचाराच्या परंपरेत आरंभकाळात संस्कृत साहित्यशास्त्राचा पगडा दिसतो. पण नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटीश राजवटीत या समीक्षेने नवी वाट चोखळली, त्यामुळे इंग्रजी विचारांचा प्रभाव लक्षात येतो. म्हणजेच मराठी समीक्षा एका बाजूने संस्कृतच्या आधाराने व दुसज्या बाजूने इंग्रजीच्या आधाराने विकसित झाली. मग मराठीला मराठीची समीक्षा आहे का? हा प्रश्न पडतो. ज्याचे नेमके उत्तर देणे अवघड जाते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474524483813,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samika-Paddhati-Ani-Upyojan_cnvt-1.jpg?v=1772102675"},{"product_id":"साहित्य-संमेलने-अनेक-अध्यक्षीय-भाषण-एक","title":"साहित्य संमेलने अनेक अध्यक्षीय भाषण एक","description":"\u003cp\u003eआज साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे स्वरूप कोणत्याही एका समाज व वर्गापुरते सिमीत राहिलेले नाही. शहरांपासून तर खेड्यापाड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या आचार-विचार आणि प्रवाहाची संमेलने भरविली जातात. ग्रामीण साहित्य, फुले-शाहू-आंबेडकरवादी साहित्य, संतसाहित्य, झाडीबोली साहित्य, खान्देशी साहित्य, आदिवासी साहित्य आणि जनसाहित्यासारखे नानाविध प्रवाह संमेलनामध्ये सामील होत आहेत. परंतु संमेलने कोणत्या गाव, प्रांत आणि देशातील आहे यापेक्षा या संमेलनातून खरा मानवतावादी विचार लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहचतो काय? यावर नव्याने विचारमंथन होण्याची गरज भासू लागली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि नव्या-जुन्या पिढींचा समावेश असलेली ही मराठी माणसाची साहित्य संमेलने आहे. अनेक संमेलनातील एकेका अध्यक्षीय भाषणाचा वेध घेणारा हा मौलिक संपादित ग्रंथ आहे. ही महाराष्ट्रातील निवडक अध्यक्षीय भाषणे शोधून काढण्याचे जिकिरीचे काम नव्या पिढीतील कवी-समीक्षक डॉ.अनंता सूर यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मराठी साहित्यावर आणि साहित्य संमेलनांवर प्रेम करणार्या वाचकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474532446437,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Samelane-Anek2_cnvt-1.jpg?v=1772102908"},{"product_id":"1975-नंतरचे-मराठी-नाटक-आशय-आणि-रचना","title":"1975 नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना (1975 Nantarche Marathi Natak : Aashay Aani Rachana)","description":"\u003cp\u003eनाटक ही समूहाने आस्वाद घेण्याची कला आहे. त्याच्या पाठ्याच्या आपल्याकडच्या जडणघडणीच्या प्रेरणा मात्र केवळ पाठ्याच्या एकेक एकेकट्याच्या आस्वादनाच्या असल्यामुळे आपल्याकडे सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण होऊ शकले नाही. अशा प्रकारे नव्वदपूर्वीच्या मराठी नाटकामध्ये शब्द आणि प्रयोगामध्ये त्याचा उच्चार पर्यायाने वाचिक अभिनय महत्त्वाचा ठरला. सत्तरोत्तर रंगभूमीचे अवलोकन केले असता शब्दाचे महत्त्व कमी झालेले दिसून येते. पण त्याचे कारण या काळात सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण झाले एवढेच फक्त नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. डॉ. प्रवीण भोळे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474537459941,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kisan-College_FNL14-front-1.jpg?v=1772103028"},{"product_id":"नव्वदोत्तरी-मराठी-ग्रामीण-साहित्य","title":"नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य","description":"\u003cp\u003eप्रा. कैलास सार्वेकर हे माझे गेल्या पस्तीस वर्षापासूनचे मित्र होते. ते ग्रामीण साहित्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील ग्रामजीवनाशी, आदिवासी जीवनाशी समरस होऊन ते ग्रामीण साहित्य चळवळीचे काम करीत होते. ग्रामीण साहित्याचे संशोधनही करीत होते. त्यांनी केलेले संशोधन मराठी साहित्य संशोधनात मोलाची भर टाकणारे आहे. विशेष म्हणजे ते स्थानिक बोलीच्या अभ्यासातही रमून गेले. कदाचित त्यांनी केलेला हा बोलींचा अभ्यास मराठीतील पहिलावहिला अभ्यास असेल. नवापूरसारख्या गुजरातच्या सीमारेषेवरील गावात राहून संशोधन करणे, चळवळ करणे ही अधिक अवघड गोष्ट असते. परंतु कैलास सार्वेकर हे सारे निष्ठेने करीत होते. ग्रामजीवनासंबंधीच्या आंतरिक प्रेमाने करीत होते. सार्वेकरांनी ग्रामीण जीवनातील दु:ख, दारिद्य्र, श्रद्धा व अंधश्रद्धाही पाहिलेल्या-साहिलेल्या होत्या. मराठी साहित्यविश्वातील सार्याच वाङ्मयीन चळवळी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निष्प्रभ करून टाकल्या. तरीही ग्रामीण साहित्य, ग्रामीण जीवन, ग्रामीण साहित्य चळवळ यांच्याशी शेवटपर्यंत ज्यांनी स्वत:ची बांधिलकी सांगितली, त्यात कैलास सार्वेकर आहेत; यात शंकाच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– नागनाथ कोत्तापल्ले\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474542637285,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Navvadottari-Marathi-Gramin-Sahitya_Kailas-Narvekar_FNL14_cnvt-1.jpg?v=1772103147"},{"product_id":"हमीद-दलवाईंच्या-कथा-शोध-आणि-बोध","title":"हमीद दलवाईंच्या कथा : शोध आणि बोध","description":"\u003cp\u003eहमीद दलवाई म्हणजे इस्लामी विश्वातील भारतीय चार्वाक! तीन तलाक, हलाला, दारिद्य्र, लैंगिकता अशा मुस्लीम जीवनाला व्यापणार्या ज्वलंत प्रश्नावर हमीद दलवाईंच्या कथा जन्माला आल्या. पण या कथाविश्वाची उपेक्षा डॉ. माधव कदम या नव्या दमाच्या व नव्या जाणिवेच्या समिक्षकाने मोडीत काढून हमीद दलवाईना न्याय दिला. हमीद दलवाईचे साहित्य विश्व त्यांच्या जिवंतपणी व मृत्यूनंतरही उपेक्षीतच राहिले. पण या अस्सल निरिश्वरवादी मुसलमान विचारवंत लेखकाच्या कलेतील मनःस्वेदनाना पेलण्याचे-कुरवाळण्याचे व पचविण्याचे काम डॉ. माधव कदम यांनी समर्थपणे केले आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474547093733,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hamid-Dalwaichya-Katha_Shodha-And-Bodha_cnvt-1.jpg?v=1772103115"},{"product_id":"बाबुराव-बागुलांची-दीर्घकथा-सूड-एक-आकलन","title":"बाबुराव बागुलांची दीर्घकथा सूड एक आकलन","description":"\u003cp\u003eग्रंथाच्या चवथ्या प्रकरणामध्ये ‘सूड’ या कथेची चर्चा केलेली आहे. सुरवातीला कथेची रचना विवरण कथन करुन ‘सूड’ या दीर्घ कथेची रचना कथेतील पात्रे, स्त्री पात्रे, कथेची वैशिष्ट्ये ‘सूड’ या कथेच्या अनुषंगाने इतरही\u003cbr\u003eसाहित्याची चर्चा करण्यात आली. अभिजात कादंबरीकार ‘सूड’ या कथेबद्दल गायकवाड म्हणतात, “जागतिक अभिजात वाङ्मयात मोडेल अशी अभिजात या अर्थाने की, तिचा आशय स्थळकालातीत राहतो. ती मानवापुढे मुलभूत प्रश्न उभे करते.” (अ.द.2008 पृ.104) अशा अनेक अर्थाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.             \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474555646181,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Baburao-Bagulanchi-Dirghakatha-Sud-Ek-Aklan_cnvt-1.jpg?v=1775480494"},{"product_id":"मराठी-समकालीन-कथा-आस्वाद-आणि-आकलन","title":"मराठी समकालीन कथा (आस्वाद आणि आकलन)","description":"\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"27764\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"51096\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक कलाकृतीचा आस्वाद, प्रत्यय, अनुभव नित्यनूतन असतो. देश, काल, परिस्थिती, व्यक्तीसापेक्षही असतो. म्हणून आस्वाद आणि आकलनाची प्रक्रिया ही केवळ एक ज्ञानप्रक्रिया नाही तर ती एक संस्कारप्रक्रियाही ठरतेे.\u003cbr\u003eकलेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यास स्थूलपणे मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांच्या क्रमश: परिचयाची आवश्यकता असल्याने आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्यासंबंधी रुची निर्माण करणे, विद्यार्थ्याच्या वाङ्मयीन अभिरुचीचा विकास करणे, वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची डोळस क्षमता विकसित करणे. साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे या सर्वांसाठी त्यांना ललित वाङ्मयाची पार्श्वभूमी, विकास आणि प्रकारांचे स्वरूप समजावणे हा प्रधान हेतू लक्षात घेवून कथा वाङ्मय प्रकार आणि काही निवडक कथा अभ्यासासाठी अभ्यासक्रमात लावण्यात आल्या आहेत. वाङ्मय प्रकार समग्रपणे समजण्यासाठी कथांचे आस्वादन आणि आकलन या पुस्तकातून देत आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप, कथेची पार्श्वभूमी आणि विकास, कथेचे घटक आणि कथेचे प्रकार व इतर साहित्यप्रकारापेक्षा कथेचे वेगळेपण कसे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. कथेतून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश प्राप्त होतो तसेच त्याचबरोबर समकालीन समाजदर्शन होते, समाज जाणीवांचे आकलन होते, सामाजिक वास्तव आणि समस्या समजतात, सभोवताली घडण्यार्या चांगल्या वाईट घडामोडी यांचे समाजातील मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि प्रभाव कळतात. यातून त्यांच्या जीवनाची जडणघडण व्हावी आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत व्हाव्यात ही प्रांजळ इच्छा आपली असते. त्यासाठी या समकालीन कथांचा आस्वाद घेवून आकलन करून देण्याचा प्रपंच.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474561183973,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Samkalin-Katha_Dr-Vedshri-Vijay-Thigale_cnvt-1.jpg?v=1772103637"},{"product_id":"तहान-स्वरुप-आणि-समीक्षा","title":"तहान स्वरुप आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eनव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर ग्रामीण जनजीवनाची वाताहत ज्या भयानक रूपात होत आहे, त्याला गेल्या शतकात तरी तोड नाही. अनेक समस्यांनी घायाळ झालेला हा समाज हळूहळू का होईना जागा होत आहे; याच समाजातून आलेले सर्जनशील लेखक नव्या पिढीचे साहित्यिक म्हणून प्रा. सदानंद देशमुख आता सर्वपरिचित झाले आहेत. त्यांनी आपल्या कादंबरीतून ग्रामजीवनाच्या व्यथा-वेदना आणि समस्यांना सशक्तपणे शब्दरूपाने अविष्कृत केले आहे. त्यातलीच ‘तहान’ ही कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तहान’ ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्वाची साहित्यकृती मानली जाते. ग्रामीण जीवनातील पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाला तर ती जिवंतपणे साकार करतेच, पण ही ‘तहान’ केवळ पाण्यापुरती न राहता ती पैसा, भोगलालसा, दोन पिढ्यांतील व दोन संस्कृतीतील मूल्यसंघर्ष अशा अनेक गोष्टींना व्यापून राहते. त्यामुळे या कादंबरीला अनेक प्ररिमाणे प्राप्त होतात. या कादंबरीतील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे प्रसंग, जिवंत भाषाशैली-अशा अनेक घटकांमुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड तर घेते, शिवाय मूलभूत मानवी प्रश्नांच्या बाबत त्याला विचारप्रवृत्तही करते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474566328549,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tahan_Swarup-Aani-Samiksha_cnvt-1.jpg?v=1772103774"},{"product_id":"काव्यांकुर-आस्वाद-आणि-चिकित्सा","title":"काव्यांकुर आस्वाद आणि चिकित्सा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी प्रेरीत झालेल्या कवितांचे रसग्रहण ‘काव्यांकुर : आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथातून आलेले आहे. कविता हा मानवी चित्तवृत्ती चेतवणारा वाङ्मय प्रकार. अर्थाची विविध वलये तो निर्माण करतो. सदर समीक्षाग्रंथात ह्या अर्थवलयांना अक्षररूप देण्यात आलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474578485477,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyankur-Eka-Aaswad_cnvt-1.jpg?v=1772104030"},{"product_id":"स्त्रीवादी-कविता-आस्वाद-आणि-समीक्षा","title":"स्त्रीवादी कविता आस्वाद आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eस्त्रीवादी साहित्याचा उदय पुरुषप्रधान संस्कृतीच्या कडेलोटातून झाला आहे. त्यामुळे तो मराठी माणसाला आणि मराठी साहित्याला टाळता येणार नाही. उलट स्त्री जाणीव आता मानवकल्याणाकडे झेपावते आहे. आपल्या आग्रही भूमिकेतून सृजन, पोषण, संवर्धन, परस्पर सहकार्य यांचा एक वेगळा दृष्टिकोन मांडते आहे. जर त्याचा अंगिकार आपल्या समाजाने केला तर निश्चितच बदल घडून येईल. कारण हिंसा, द्वेष, आक्रमकता, संकुचित स्वार्थ ह्या विनाशकारी वृत्तीशी स्त्री-शक्ती लढा देते आहे. त्यामुळेच अशावेळी खेड्यापाड्यातील स्त्रियांचे आतून आलेले हुंकार ऐकणे, समजून घेणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, आणि त्यांच्या विधवा स्त्रिया नव्याने संघर्ष करोत लढत आहेत. आपले जगणे सावरण्यासाठी, सुधारण्यासाठी, परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. रुढी व परंपरेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ पाहत आहेत. खचून न जाता कुटुंब व समाजाने लादलेल्या क्लेशदायक अनिष्ट सांस्कृतिक बेड्या तोडू पाहत आहेत. अशा स्त्रियांचा शोध घेऊन त्यांच्या जीवनगाथा समाजापुढे आपणण्याचे नवे आव्हान स्त्रीवादी साहित्यापुढे आहे. डॉ. मारोती कोल्हे यांनी स्त्रीवादी कवितेवरील केलेल्या संपादनाने या नव्या साहित्य प्रवाहास पुष्टी प्रदान केली आहे. हे स्तुत्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्राचार्य डॉ. प्रतिमा इंगोले, दर्यापूर जि. अमरावती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474584219877,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Strivadi-Kativa_Dr-Maroti-Kolhe_cnvt-1.jpg?v=1772104133"},{"product_id":"डॉ-आनंद-यादवांच्या-आत्मचरित्रात्मक-कादंबरीतील-जीवनसंघर्ष","title":"डॉ. आनंद यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील जीवनसंघर्ष","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाठोत्तरी मराठी साहित्यातील एक स्वतंत्र प्रवाह म्हणजे ‘ग्रामीण साहित्य’ होय. शहरी संस्कृतीच्या सान्निध्यात विकसित होणार्या ’मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनदर्शनातील सुखदु:खाचे वर्णन करणार्या साहित्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण संस्कृतीच्या आधारे जीवनाची वाटचाल करणार्या सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदु:खासमवेत संघर्षाचे वास्तववादी वर्णन करणारे ‘ग्रामीण साहित्य’ जाणीवपूर्वक विकसित झाले. या परंपरेत काव्य, कथा, कादंबरी, समीक्षात्मक लेखन, वाङ्मयीन संपादने इ. साहित्य रचनेतून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे लेखक म्हणजे डॉ. आनंद यादव होय. अनुभवलेल्या जीवनाच्या आधारावर ग्रामीण जीवन संघर्षाचे यथार्थ दर्शन घडविणारे त्यांचे साहित्य मराठीत मानदंड ठरले आहे. डॉ. यादवांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आपले जीवन किती सर्वांगसुंदर बनविले व त्यांचा कौटुंबिक संघर्ष किती जीवघेणा होता. त्याही परिस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला, याचे वर्णन त्यांनी आपल्या चारही ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ व ‘काचवेल’ या आत्मचरित्रात्मक कादंबर्यातून केले आहे. त्यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष अचूकपणे टिपले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. दिलीप पाटील यांनी सदरील पुस्तकात डॉ. यादवांच्या कादंबर्यातील संघर्ष व स्थित्यंतरांचा अचूकपणे वेध घेतल्याने जिज्ञासूंना ते निश्चितच मार्गदर्शक ठरेल. शिवाय या चारही आत्मचरित्रात्मक कादंबरीतील आशय एकत्रितपणे अभ्यासता येईल. ‘कोणत्याही साहित्यकृतीतील आशयद्रव्याला लेखकाच्या जीवनानुभवाचा स्पर्श असतो’ ही जाणीव विकसित होईल. रसिक वाचक या प्रयत्नांचे स्वागत करतीलच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474589233381,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dr-Anand-Yadav-Yanchya-Kadambaritil-Jeevansangharsh_cnvt-1.jpg?v=1772104230"},{"product_id":"वेध-निळ्या-विजेचा","title":"वेध निळ्या विजेचा","description":"\u003cp\u003eहे समग्र लेखन वाचनीय नव्हे तर चिंतनीय आहे. ‘समीक्षा’ म्हटली की ती ‘दुर्बोध’ हवीच, असा एक समज मराठी साहित्यात झाला आहे. अलीकडील तरुण समीक्षक तो खोटा ठरवून आस्वादात्मक समीक्षेला सखोल चिंतनाची, तर्कनिष्ठ चिकित्सेची जोड देऊन एक सृजनशील क्रांती मराठी वाङ्मय प्रांतात करीत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. संजय कांबळे याच पिढीचे समीक्षक आहेत. एका अलिप्ततेतून ते वाङ्मयीन विवेचन करतात. अनेक संदर्भातून आपली मते ठोसपणे मांडतात. त्यात अभिनिवेश किंवा आग्रह कुठेही नाही. एक प्रकारची रुजुता त्यांच्या लेखनात प्रत्ययाला येते. हीच गोष्ट मला आशादायी आणि महत्त्वाची वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474645463269,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vedh-Nilya-Vijecha_cnvt-1.jpg?v=1772105843"},{"product_id":"जागतिकीकरणाचा-प्रभाव","title":"जागतिकीकरणाचा प्रभाव : भाषा, साहित्य, समाज","description":"\u003cp\u003eजागतिकीकरणाचा प्रभाव तपासतांना भाषा, साहित्य, समाज, अर्थ, क्रीडा, पर्यावरण, राजकारण आणि प्रशासन या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या विविध आयामांतून समाजरचना गतिमान व्हावी; तसेच प्रगतीचे आलेख रेखाटता यावेत अन्यथा निरर्थक धावण्याची स्पर्धा मूल्यहीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरु शकते. मूल्यसंवर्धनासाठी गतिमान विवेकी विज्ञानवादाची आवश्यकता आहे. जागतिकीकरण तेव्हाच प्रभावशाली बनू शकेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474657292517,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jagtikikaranacha-Prabhav-1.jpg?v=1772106138"},{"product_id":"नव्या-गद्यशैलीची-नोंद","title":"नव्या गद्यशैलीची नोंद","description":"\u003cp\u003eप्रामुख्याने ‘ग्रंथ परिचय : सिद्धांत आणि समीक्षा’ हे निमित्त घेऊन या नव्या प्रवाहांच्या लेखनासाठी प्राथमिक किंवा मूलभूत अशी चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. या नव्या गद्य शैलीचा शोध आणि बोध घेऊन या नव्या उमेदीच्या लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितगद्य कृतींचा परिचय झाला. तो कधी सखोल, कधी धावता तर कधी त्या कृतिंची प्रस्तायना लिहिण्याच्या दृष्टीने आणि नियतकालिकात परिचयात्मक समीक्षा लिहिण्याच्या हेतूने झाला आहे. हेच या लेखनाचे स्वरुप असले तरी त्यातून या नव्या वाङ्मयीन चळवळी-प्रवाहांतील नव्या गद्यशैलीच उगम झाल्याच्या खुणा जाणवतात. विशेषतः या लेखनातील कथा – कादंबरी – ललित गद्यात चाकोरी बाहेरची आणि व्यवस्थाबाह्य राहिलेल्या लेखकांची नोंद घेता आली\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीणता, दलित अस्मिता, आर्थिक विषमता, व्यवस्थेतून बाहेर पडलेली मानवता, शोषणाची नवी रुपे, भ्रष्टाचार आणि विषमता, चळवळी आणि त्यातून असलेली नवी मूल्ये, भावनिक विस्फोट आणि सामाजिकता, बाजारपेठ आणि शेतकर्याची लूट, विज्ञानतंत्र-ज्ञानाचा विकास आणि मागासलेपणाचा न्यूनगंड अशा सर्वावरच प्रकाश टाकणारे गद्यशैलीतील हे लेखन वर्तुळाबाहेरच्या एका ‘नव्यागद्यशैलीचे स्वरुप’ प्रकट करणारे ठरते. म्हणून या सर्वांची काळाच्या ओघात वाङ्मयीन प्रवाहात नोंद व्हावी. यासाठी त्याचे चिकित्सक, टीकात्मक मूल्यमापन महत्त्वाचे ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474667745509,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Navya-Gadyashailichi-Nond-1.jpg?v=1772106445"},{"product_id":"लोकसाहित्याचे-संशोधन","title":"लोकसाहित्याचे संशोधन","description":"\u003cp\u003eलोकसाहित्याचे विविध आयामांतून संशोधन होणे गरजेचे आहे. लोकसाहित्य ही आमच्या आदिम जीवनप्रवासाची संस्कार प्रणाली आहे. लोकसाहित्यातून निर्माण झालेला संस्कृती स्रोत व शोध मानवसमूहाची ओळख करुन देणारा महत्त्वाचा घटक आहे; त्यामुळे लोकसाहित्याला नकार म्हणजे मानव समूहाच्या निर्मितीक्षम पूर्वपरंपरांना नकार ठरेल, त्यामुळे लोकसाहित्याचे बहुआयामी संशोधन ही काळाची गरज आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474676429029,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksahityache-Sanshodhan-1.jpg?v=1772106799"},{"product_id":"मेळघाटातील-कोरकूंची-लोकसंस्कृती","title":"मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती","description":"\u003cp\u003eप्रस्तुत लेखक दलित साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक आहेत. दलित साहित्य हा मराठीतील प्रवाह अत्यंत ताकदवान असून त्याने एकूणच मराठी साहित्याला ढवळून काढले आहे. हे निर्विवाद सत्य आहे. प्रा.डॉ. विलास तायडे हे लेखक दलित साहित्याबरोबर आदिवासी साहित्याचाही अभ्यास करत आहेत. त्या अभ्यासातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474866942181,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Melghatatil-Korkunchi-Loksanskruti_Dr-Vilas-Tayde-1.jpg?v=1772109712"},{"product_id":"चकवा-एक-आकलन","title":"चकवा : एक आकलन (समीक्षा)","description":"\u003cp\u003e‘चकवा’ केवळ प्रांतविशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेवळ प्रांतीय आदिमजीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणार्या सेवलीची करूणगंभीर कहाणी म्हणजे चकवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविज्ञानयुगाकडे झेपावणार्या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणिवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखविणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबविणारी, सोकॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी आणखी बरेच काही करणारी…\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाग 1\u003cbr\u003e1.1 चकवा - कथानकाचे स्वरूप................................... 7\u003cbr\u003e1.2 व्यक्तिचित्रणे...................................................11\u003cbr\u003e1.3 संघर्ष..........................................................21\u003cbr\u003e1.4 ‘चकवा’तील अंधश्रद्धा.........................................24\u003cbr\u003e1.5 वैज्ञानिक जाणिवा..............................................27\u003cbr\u003e1.6 प्रबोधनाचे स्वरूप..............................................30\u003cbr\u003e1.7 अधिवास जाणीव..............................................34\u003cbr\u003e1.8 सेवाभावी संस्था व पत्रकारांची कार्यपद्धती......................35\u003cbr\u003e1.9 आदिवासी भागात कार्यरत अधिकाऱ्यांची मानसिकता..........39\u003cbr\u003e1.10 चकवातील राजकारण..........................................41\u003cbr\u003e1.11 आदिम जीवनदर्शन व सामाजिक जाणिवा......................42\u003cbr\u003e1.12 चकवातील स्त्री जाणिवा........................................48\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाग 2\u003cbr\u003eचकवा : भाषा व वाङ्मय विचार\u003cbr\u003e2.1 अलंकृतता.....................................................52\u003cbr\u003e2.2 लालित्य.......................................................53\u003cbr\u003e2.3 उपरोध.........................................................53\u003cbr\u003e2.4 रसपरिपोष.....................................................53\u003cbr\u003e2.5 लेखकवृत्ती दर्शन व साहित्यविचार.............................55\u003cbr\u003e2.6 प्रसंगवर्णन.....................................................56\u003cbr\u003e2.7 विविध प्रवृत्ती दर्शन............................................58\u003cbr\u003e2.8 बोलीसंवाद....................................................59\u003cbr\u003e2.9 वाक्प्रचार व विशेषणे...........................................60\u003cbr\u003e2.10 आदिमांचा वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंग्रह..............................61\u003cbr\u003e6 | प्रशांत पब्लिकेशन्स\u003cbr\u003e2.11 निवेदनशैली व सूचकता........................................63\u003cbr\u003e2.12 शीर्षकाची चर्चा................................................63\u003cbr\u003e2.13 निसर्गवर्णन व त्याची वैशिष्ट्ये.................................65\u003cbr\u003e2.14 आकृतिबंधाची वैशिष्ट्ये.......................................68\u003cbr\u003e2.15 वातावरण......................................................70\u003cbr\u003e2.16 उपकथानकांची रचना..........................................72\u003cbr\u003e2.17 वास्तवदर्शन....................................................72\u003cbr\u003e2.18 बोलीसंस्काराचा प्रयोग व पावरी बोलीतील शब्दयोजना.........73\u003cbr\u003e2.19 चिंतनपरता.....................................................74\u003cbr\u003e2.20 चकवा : मराठी कादंबरीस योगदान.............................75\u003cbr\u003e2.21 आदिवासी साहित्यप्रवाह समृद्ध करणारी कादंबरी : चकवा.....77\u003cbr\u003e2.22 आदिवासी साहित्याच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न व चकवा.........79\u003cbr\u003e2.23 चकवा : दोषस्थळे.............................................82\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाग 3\u003cbr\u003eपरिशिष्ट्य 1..........................................................83\u003cbr\u003eअ) कादंबरी - वैशिष्ट्य विचार\u003cbr\u003eब) कादंबरी - संकल्पना विचार\u003cbr\u003eक) कादंबरी - घटक विचार\u003cbr\u003eड) कादंबरी - वर्गीकरण विचार\u003cbr\u003eपरिशिष्ट्य 2: मराठी कादंबरीची वाटचाल.............................92\u003cbr\u003eपरिशिष्ट्य 3: मराठीतील विज्ञान कादंबरीची वाटचाल..................99\u003cbr\u003eपरिशिष्ट्य 4: लेखिकेची मुलाखत...................................106\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदर्भग्रंथ..................................................... 111\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477275586789,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chakva-ek-Aklan_cnvt-1.jpg?v=1772170306"},{"product_id":"प्राचीन-मराठी-वाङ्मयाचा-इतिहास","title":"प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास","description":"\u003cp\u003eप्रकरण - 1 : संस्कृती आणि साहित्य 13\u003cbr\u003e1) संस्कृती संकल्पना.\u003cbr\u003e2) संस्कृती व्याख्या, स्वरुप.\u003cbr\u003e3) संस्कृती आणि भाषा.\u003cbr\u003e4) संस्कृती आणि साहित्य अनुबंध.\u003cbr\u003e5) संस्कृती, साहित्य आणि समाज.\u003cbr\u003e6) संस्कृती - सांस्कृतिकता.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 2 : महाराष्ट्र - वसाहत, नामाभिधान, मराठी पूर्वेतिहास 25\u003cbr\u003e1) महाराष्ट्र अतिप्राचीनता\u003cbr\u003e2) महाराष्ट्र - प्राचीन नामोल्लेख\u003cbr\u003e3) मरहठ्ठ, महाराष्ट्रा, महाराष्ट्र नामोल्लेख\u003cbr\u003e4) संशोधनातील मतांतरे\u003cbr\u003e5) महाराष्ट्र व्याप्ती\u003cbr\u003e6) महाराष्ट्र चतु:सीमा\u003cbr\u003e7) प्राकृतभाषा उदय\u003cbr\u003e8) प्राकृत ग्रंथोल्लेख\u003cbr\u003e9) प्राकृत हे मूळ - मते मतांतरे\u003cbr\u003e10) मराठी उत्पत्ती\u003cbr\u003e11) कोरीव लेख\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 3 : महाराष्ट्रातील यादवपूर्वकालीन राजसत्ता 48\u003cbr\u003e1) सातवाहनपूर्व इतिहास.\u003cbr\u003e2) सातवाहन राजसत्ता.\u003cbr\u003e3) सातवाहन राजे.\u003cbr\u003e4) सातवाहन संस्कृती.\u003cbr\u003e5) वाकाटक राजसत्ता.\u003cbr\u003e6) चालुक्य राजसत्ता.\u003cbr\u003e7) राष्ट्रकूट राजसत्ता.\u003cbr\u003e8) यादवपूर्वकालीन बौद्धधर्म.\u003cbr\u003e9) यादवपूर्वकालीन जैनधर्म.\u003cbr\u003e10) लिंगायतपंथ.\u003cbr\u003e11) सूफीपंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 4 : यादवकालीन महाराष्ट्र 64\u003cbr\u003e1) यादवपूर्व राजसत्ता.\u003cbr\u003e2) यादव राजसत्ता.\u003cbr\u003e3) यादव राजसत्ता पराभव मीमांसा.\u003cbr\u003e4) यादवकालीन सामाजिकता- चातुर्वर्ण्य व्यवस्था, कुटुंबसंस्था, धार्मिकता, सामान्यजनजीवन.\u003cbr\u003e5) साहित्य कला.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 5 : बहामनी राजसत्ता 77\u003cbr\u003e1) बहामनी राजसत्तापूर्व इतिहास.\u003cbr\u003e2) बहामनी राजसत्ता.\u003cbr\u003e3) बहामनी राजसत्ता विलय मीमांसा.\u003cbr\u003e4) बहामनी राज्याची पाच शकले.\u003cbr\u003e5) बहामनीकालीन महाराष्ट्र - राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्य, कला.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 6 : श्री शिवछत्रपती राजसत्ता 93\u003cbr\u003e1) शिवयुगपूर्व इतिहास, बहामणी पाच शकले आणि मराठे, भोसले घराणे, शहाजी राजे.\u003cbr\u003e2) महाराष्ट्रातील संतांचे योगदान, संतकार्य-मतेमतांतरे,\u003cbr\u003e3) महाराष्ट्र - मराटी माणूस.\u003cbr\u003e4) स्वराज्य स्थापना.\u003cbr\u003e5) ऐतिहासिक घटना.\u003cbr\u003e6) शिवकालीन संस्कृती -वाङ्मय, राजकीय, शिवकालीन वाङ्मय.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 7 : पेशवेकालीन राजसत्ता 115\u003cbr\u003e1) स्वातंत्र्य युद्ध.\u003cbr\u003e2) मराठे राजसत्ता पेशवे.\u003cbr\u003e3) पेशवेकालीन राजसत्ता, प्रशासन.\u003cbr\u003e4) सामाजिकता.\u003cbr\u003e5) धार्मिक जीवन.\u003cbr\u003e6) पेशवेकालीन वाङ्मय.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 8 : नाथ संप्रदाय 129\u003cbr\u003e1) ‘संप्रदाय’-संकल्पना.\u003cbr\u003e2) नाथपंथ प्राचीनता.\u003cbr\u003e3) नाथपंथ उदय.\u003cbr\u003e4) ‘नाथ’ शब्दोत्पत्ती.\u003cbr\u003e5) नाथपंत-उदयस्थान.\u003cbr\u003e6) नाथपंत-तत्वज्ञान.\u003cbr\u003e7) नाथपंत-वेशभूषा.\u003cbr\u003e8) नाथपंत-आचार.\u003cbr\u003e9) नवनाथ.\u003cbr\u003e10) नाथपंथ-उपपंथ.\u003cbr\u003e11) गोरक्षनाथ.\u003cbr\u003e12) नाथसंप्रदाय-वाङ्मय.\u003cbr\u003e13) महाराष्ट्र-नाथपंथ.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 9 : दत्त संप्रदाय 148\u003cbr\u003e1) ‘दत्त’ देवता स्वरूप.\u003cbr\u003e2) श्रीदत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय.\u003cbr\u003e3) श्रीदत्तात्रेय आणि महानुभाव संप्रदाय.\u003cbr\u003e4) श्रीदत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय.\u003cbr\u003e5) श्रीदत्तावतार जन्मकथा.\u003cbr\u003e6) श्रीदत्तात्रेयाचे गुरू.\u003cbr\u003e7) दत्तसंप्रदाय-तत्त्वज्ञान.\u003cbr\u003e8) दत्तसंप्रदाय आचारधर्म.\u003cbr\u003e9) दत्तसंप्रदाय ग्रंथसंपदा.\u003cbr\u003e10) दत्तसंप्रदाय अवतारी पुरूष.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 10 : महानुभाव संप्रदाय 169\u003cbr\u003e1) महानुभावपंथ पूर्वपीठिका.\u003cbr\u003e2) संप्रदायाचे नाव.\u003cbr\u003e3) आद्य मराठी दत्तसंप्रदाय.\u003cbr\u003e4) महानुभवपंथ-पंचकृष्ण\u003cbr\u003e5) महानुभावपंथ-तत्त्वज्ञान.\u003cbr\u003e6) महानुपंथ-आचारधर्म.\u003cbr\u003e7) महानुभावपंथ-सातीग्रंथ.\u003cbr\u003e8) महानुभावपंथ-चरित्रग्रंथ\u003cbr\u003e9) मानुभावपंथ-काहीग्रंथ.\u003cbr\u003e10) महदंबेचे धवळे.\u003cbr\u003e11) महानुभावपंथ कार्य.\u003cbr\u003e12) महानुभावपंथ-ओहोटी.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 11 : आद्य मराठी कवी मुकुंदराज 210\u003cbr\u003e1) आद्य कवी मुकुंदराज.\u003cbr\u003e2) विवेकसिंधु ग्रंथलेखन स्फूर्ती.\u003cbr\u003e3) मुकुंदराज स्थळ निश्चिती.\u003cbr\u003e4) मुकुंदराज कालनिश्चिती.\u003cbr\u003e5) मुकुंदराज अनेकत्त्व.\u003cbr\u003e6) आद्यमराठी ग्रंथ विवेकसिंधु.\u003cbr\u003e7) परमामृत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 12 : वारकरी संप्रदाय 223\u003cbr\u003e1) वारकरी संप्रदाय - प्राचीनत्व.\u003cbr\u003e2) ‘वारकरी’ शब्दाचा अर्थ.\u003cbr\u003e3) वारकरी संप्रदाय उदय.\u003cbr\u003e4) वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान.\u003cbr\u003e5) वारकरी संप्रदाय आचार.\u003cbr\u003e6) ‘संत’ संकल्पना.\u003cbr\u003e7) संतकाव्य प्रकार.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 13 : संत ज्ञानेश्वर आणि भावंडे 246\u003cbr\u003e1) संत ज्ञानेेशर पूर्ववृत्तांत.\u003cbr\u003e2) संत निवृत्तिनाथ.\u003cbr\u003e3) संत ज्ञानेेशर.\u003cbr\u003e4) संत ज्ञानेेशर ग्रंथसंपदा.\u003cbr\u003e5) संत सोपानदेव.\u003cbr\u003e6) संत मुक्ताबाई.\u003cbr\u003e7) संत चांगदेव.\u003cbr\u003e8) सच्चिदानंदबाबा.\u003cbr\u003e9) संत ज्ञानेेशर वंशवृक्ष.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 14 : संत नामदेव आणि संतमेळा 271\u003cbr\u003e1) संत नामदेव चरित्र.\u003cbr\u003e2) संत नामदेव अभंगवाणी.\u003cbr\u003e3) संत नामदेव एक चरित्रकार.\u003cbr\u003e4) संत नामदेव कुटुंब अभंगवाणी.\u003cbr\u003e5) संत जनाबाई.\u003cbr\u003e6) संत विसोबा खेचर.\u003cbr\u003e7) संत गोराकुंभार.\u003cbr\u003e8) संत सावतामाळी.\u003cbr\u003e9) संत सेनान्हावी.\u003cbr\u003e10) संत नरहरी सोनार.\u003cbr\u003e11) संत परिसा भागवत.\u003cbr\u003e12) संत चोखामेळा आणि परिवार.\u003cbr\u003e13) संत कान्होपात्रा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 15 : भागवतोत्तम संत एकनाथ 305\u003cbr\u003e1) संत एकनाथ चरित्र\u003cbr\u003e2) संत एकनाथ ग्रंथ संपदा\u003cbr\u003e3) चतु:श्लोकी भागवत\u003cbr\u003e4) एकनाथी भागवत\u003cbr\u003e5) रुक्मिणी स्वयंवर\u003cbr\u003e6) भावार्थ रामायण\u003cbr\u003e7) संत एकनाथ अभंगवाणी\u003cbr\u003e8) संत एकनाथ भारूडे\u003cbr\u003e9) संत एकनाथ गौळणी-विरहिणी\u003cbr\u003e10) संत एकनाथ अष्ट ग्रंथ\u003cbr\u003e11) संत एकनाथ एक समन्वयकार\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 16 : संत तुकाराम अभंगवाणी 333\u003cbr\u003e1) संत तुकाराम चरित्र.\u003cbr\u003e2) संत तुकाराम आत्मसाक्षात्कार.\u003cbr\u003e3) संत तुकाराम गुरूसंस्था.\u003cbr\u003e4) संत तुकाराम साधकावस्था.\u003cbr\u003e5) संत तुकाराम अभंगगाथा.\u003cbr\u003e6) संत तुकाराम अभंगवाणी विविधता.\u003cbr\u003e7) संत तुकाराम अभंगगाथा तत्त्वज्ञान.\u003cbr\u003e8) संत तुकाराम उपदेशपर अभंगवाणी.\u003cbr\u003e9) संत बहिणाबाई.\u003cbr\u003e10) संत तुकारामेत्तर-संत निळोबा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 17 : समर्थ संप्रदाय 355\u003cbr\u003e1) शिव-समर्थपूर्व महाराष्ट्र.\u003cbr\u003e2) समर्थ रामदास चरित्र.\u003cbr\u003e3) समर्थ रामदास ग्रंथरचना.\u003cbr\u003e4) समर्थ संप्रदाय.\u003cbr\u003e5) समर्थ संप्रदाय तत्त्वज्ञान.\u003cbr\u003e6) समर्थसंप्रदाय आचारधर्म.\u003cbr\u003e7) दासपंचायतन.\u003cbr\u003e8) समर्थशिष्य.\u003cbr\u003e9) शिवसमर्थयोग.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 18 : प्राचीन मराठी पंडितीकाव्य - कवी 397\u003cbr\u003e1) आख्यान काव्य उदय.\u003cbr\u003e2) कलाकवी मुक्तेेशर.\u003cbr\u003e3) वामनपंडीत.\u003cbr\u003e4) सामराज.\u003cbr\u003e5) कवी नागेश.\u003cbr\u003e6) विठ्ठल बीडकर.\u003cbr\u003e7) आनंदतनय.\u003cbr\u003e8) रघुनाथपंडित.\u003cbr\u003e9) कृष्णदयार्णव.\u003cbr\u003e10) आख्यानकवी श्रीधरपंडीत.\u003cbr\u003e11) मध्वमुनी.\u003cbr\u003e12) अमृतराय.\u003cbr\u003e13) निरंजन माधव.\u003cbr\u003e14) दासोपंत.\u003cbr\u003e15) मोरोपंत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 19 : शाहिरी काव्य 443\u003cbr\u003e1) शाहिरी काव्य.\u003cbr\u003e2) शाहिरीकाव्य पोवाडा.\u003cbr\u003e3) शाहिरीकाव्य - लावणी.\u003cbr\u003e4) शाहीर अनंतफंदी.\u003cbr\u003e5) शाहीर परशराम.\u003cbr\u003e6) शाहीर रामजोशी.\u003cbr\u003e7) शाहीर प्रभाकर.\u003cbr\u003e8) शाहीर सगनभाऊ.\u003cbr\u003e9) शाहीर होनाजीबाळा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकरण - 20 : बखर वाङ्मय. 442\u003cbr\u003e1) ‘बखर’.\u003cbr\u003e2) ‘बखर’ शब्द उत्पत्ती.\u003cbr\u003e3) ‘बखर’ एक वाङ्मयप्रकार.\u003cbr\u003e4) शिवपूर्वकालीन बखरी.\u003cbr\u003e5) शिवकालीन बखरी.\u003cbr\u003e6) पेशवेकालीन बखरी.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदर्भ ग्रंथ 474\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477304717541,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Marathi-Wagmayacha-Etihas_cnvt-1.jpg?v=1772171053"},{"product_id":"अर्वाचीन-मराठी-वाङ्मयाचा-इतिहास-प्रारंभ-ते-2000","title":"अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (प्रारंभ ते 2000)","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रात इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. इंग्रजांनी महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणले. शिक्षण प्रसारासाठी नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या. शाळांची निर्मिती केली. एत्द्देशियांना शिक्षण देण्यासाठी, धर्म प्रचारासाठी, विविध विषयांवरची पुस्तके निर्माण केली. विविध स्वरुपात, प्रकारात धार्मिक वाङ्मय मराठी भाषेतून निर्माण केले. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात प्रारंभ काल हा साधारणत: इ.स.1818 मानला जातो. त्याची उत्तर सीमा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या इ.स. 1874 साली सुरु झालेल्या निबंधमाला’पर्यंत संबोधली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइ.स. 1818 नंतरच्या अर्वाचीन मराठी वाङ्मयात इंग्रजी शिक्षणाच्या नव्या जाणिवांबरोबर, जुने वाङ्मय प्रकारही नव्या स्वरुपात साकार झाले. शिक्षणाचा प्रसार, मुद्रणाची व्यवस्था, वाचनाची आवड यांचा परिणाम म्हणून वाङ्मयाची सतत वाढ होत गेली. वाङ्मयाच्या क्षेत्रात नवे विचार, नवे सिद्धांत, नवे संप्रदाय, साहित्य विचार निर्माण झाले. बदलणार्या गतीमान मानवी जीवनाबरोबर साहित्याचे स्वरुपही पालटले. मराठी वाङ्मयाची कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, कविता, साहित्य विचार, समीक्षा विचार इत्यादी प्रकारात विपूल प्रमाणात निर्मिती होत गेली. वाङ्मय प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य, जनवादी साहित्य इत्यादी प्रवाहान्वये निर्मिती झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी वाङ्मयात विविध प्रकार आणि प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या साहित्याने विपुलता आलेली आहे. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे. काळ हा अखंड आहे. माणूस हाच प्रारंभ असून, विश्वाच्या पाठीवर माणूस असेपर्यंत वाङ्मय निर्मिती आहे. त्यामुळे वाङ्मयाचा शेवट अज्ञात आहे; असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअर्वाचीन कालखंड सुमारे दोनशे वर्षांचा आहे. प्राचीन कालखंडाच्या मानाने तसा लहान आहे. तरीही ह्या कालखंडात विविध प्रवाह, प्रकारांनी विविधापूर्ण वाङ्मय निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन समृद्धतेचा, विपुलतेचा विवेचक परामर्श घेण्याच्या हेतु:स्तव म्हणजेच सदरील पुस्तक लेखन होय.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477312516325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arvachin-Marathi-Wagmayacha-Etihas_cnvt-1-Copy.jpg?v=1772171319"},{"product_id":"काव्यतरंग-एक-आस्वाद","title":"काव्यतरंग एक आस्वाद","description":"\u003cp\u003eखानदेशला साहित्याचा वारसा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर यामध्ये निश्चितपणे चांगली भर पडलेली आहे. हा वारसा समृद्धपणे जतन करण्याचे काम आजची नवकवींची पिढी तितक्याच ताकदीने करत आहे. या नवकवींमध्ये अशोक सोनवणे, पांडुरंग सुतार, संजीवकुमार सोनवणे, चामुलाल राठवा व रावसाहेब कुवर हे अग्रणी आहेत. नव्या-जुन्यांचा चांगला मेळ घालून संवेदनशील, विचारप्रवर्तक, सामाजिक जाणीवांनी भरलेल्या, दुर्दैम्य आशावादाने प्रेरित असलेल्या या नवकवींच्या कविता निश्चितच आपल्याशा वाटतात. समकालीन जाणिवांचा अचूक वेध घेण्याचे, कवितेच्या कलात्मकतेची बाजू सक्षम असण्याचे, वाचकरसिकांना अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य या खानदेशकवींच्या कवितेत निश्चितपणे आहे. खानदेशच्या या ‘काव्यतरंग : एक आस्वाद’ या पुस्तकात जुन्या-नव्या कवींचा समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हे कवी निश्चितच ढवळून काढतील व ज्ञानाचा, संवेदनशीलतेचा नव्याने परिचय करुन देतील एवढी ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरेल. मराठी कवितेच्या प्रांगणातील खानदेशी कवींचे स्थान, एकूणच काव्य वाङ्मयातील स्थान याबद्दल काही एक निर्णय घेण्यास ही समीक्षा उपयुक्त ठरावी. याखेरीज काव्य: संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये, कवितेचे घटक, कवितेेचे प्रकार, मराठी कवितेची वाटचाल, खानदेशची काव्य परंपरा हा भाग उपयुक्त ठरावा, यासंबंधीची सखोल चर्चा सदरील पुस्तकात केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477317824741,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyatarang-Ek-Aswad_cnvt-1.jpg?v=1772171608"},{"product_id":"खारं-आलनं","title":"खारं आलनं: अहिराणी साहित्यसमिक्षा (खंड पहिला)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477325197541,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khara-Aalan2cnvt-1-Copy_0b8ed53b-e27c-4f88-876f-6ca1efd1d339.jpg?v=1772171904"},{"product_id":"व्यंकटेश-माडगूळकर-माणदेशी-माणसं-समीक्षा","title":"व्यंकटेश माडगूळकर – माणदेशी माणसं (समीक्षा)","description":"\u003cp\u003eव्यंकटेश माडगूळरांचे कथा वाङ्मयीन प्रत्येक पिढीतील समीक्षकांसाठी आव्हानच ठरत आले. पण हे वाङ्मयीन आव्हान डॉ. जितेंद्र गिरासे यांनी सर्वार्थाने पेललेले आहे. रामोशा पासून ते मास्तरापर्यंतची ‘माणदेशी माणसं’ डॉ. गिरासे यांनी समर्थपणे आकळली आहेत. त्यामुळे माडगूळकरांच्या व्यक्तिरेखांचे अंतरंग तर अभिव्यक्त झालेच. पण माणदेश आणि खानदेश यांचा वाङ्मयीन अनुबंधही सिद्ध झालाय. प्रादेशिक नकाशे बाद करूनच माणसांची संस्कृती विकसित करावी लागते. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र गिरासे यांचा ग्रंथ अभिनंदनास पात्र आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477338534117,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mandeshi-Manas-front-1.jpg?v=1772172106"},{"product_id":"सम्यक-समीक्षा","title":"सम्यक समीक्षा","description":"\u003cp\u003eडॉ. संजय कांबळे हे तिसर्या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर पहिल्या व दुसर्या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचा प्रभाव पडला हे नाकारता येत नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. केशव मेश्राम, रा. ग. जाधव इत्यादी मूर्धन्य साहित्यकार, समीक्षकांनी मांडलेले समीक्षणाचे आदर्श, सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून दुसरी व तिसरी पिढी समीक्षा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्य तपासण्याचे निकष बदलले पाहिजे असे जे ठासून सांगितले, ते निकष दुसरे तिसरे कोणते नसून विशुद्ध आंबेडकरवादी विचारसरणी होय.\u003cbr\u003eमानवतावादाची जोपासना, धर्मग्रंथातील कालबाह्य विचारांची चिरफाड, भारतीय संविधानातील मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशीलता, बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणेच्या भावतत्वांचे परिशीलन करुन साहित्यनिर्मिती व त्या साहित्यातील गुणावगुणांचे विवेचन ज्या निकषांच्या आधारे करायचे ते सर्व आंबेडकरवादाच्या संकल्पनेत लिहित आहे. हे डोळ्यापुढे ठेवून डॉ. संजय कांबळे यांची लेखन सरपट धावत आहे असे अनेक विचार प्रचोदक लेखन डॉ. संजय कांबळे यांनी लिहून दिशादर्शी व्हावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. अनिल गजभिये,\u003cbr\u003eजेष्ठ आंबेडकरीवादी समीक्षक, विचारवंत, इंदूर (मध्यप्रदेश)\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477370908901,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samyak-Samiksha_cnvt-1.jpg?v=1772173189"},{"product_id":"खानदेशचे-मराठी-साहित्य-कवी-आणि-कविता","title":"खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता (Khandeshche Marathi Sahitya : Kavi \u0026 Kavita)","description":"\u003cp\u003eया पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा विचार केल्यास नवकवितेपासून ते नव्वदनंतरच्या कवितेपर्यंतच्या प्रवासात आकाराला आलेल्या कवींच्या कविता ह्यात आहेत. गणेश कुडे ते रावसाहेब कुवर या कविपरंपरेकडे या दृष्टीने बघता येते. पण हे बारा कवी व त्यांची कविता म्हणजे गेल्या सहा दशकांत खानदेशातून लिहिणार्या कवितेचे एक निवडक व प्रातिनिधिक दर्शन आहे. खानदेशातून लिहिल्या गेलेल्या आणि आजही लिहिल्या जाणार्या कवितेचा तो एक लहानसा भाग आहे. या अंगाने विचार करताना सदर संपादनातील निवडक कवींच्या कवितांकडे वळण्याआधी खादेशातील आधुनिक कवितेच्या परंपरेचे अवलोकन करणे अपरिहार्य ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477380411621,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandeshche-Marathi-Sahitya-Kavi-ani-Kavita-1.jpg?v=1772173752"},{"product_id":"प्राचीन-मराठी-संत-कवयित्री","title":"प्राचीन मराठी संत कवयित्री","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरेत संतांचे कार्य आणि संतांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भारताची भूमी ही निर्मळ भावनेची आणि श्रद्धेची आहे. या निर्मळ भावनेतूनच भक्तीप्रवाह निर्माण झाला. या सात्विक प्रवाहाने भारताचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे कार्य या प्रवाहाने केले. महाराष्ट्राच्या भूमीत नवविचारांची बीजे पेरली गेली. समतेचे, बंधुत्वाचे पीक आले. समाजाच्या सर्व स्तरातील असंख्य स्त्रीपुरुष तेथे एकत्र आले. वर्णभेद, जातीयता, स्त्रीला कोणतेच स्थान नाही अशा परिस्थितीमध्ये कसलाही विचार न करता आत्मोन्नतीसाठी संत कवयित्रिंनी जी परमेश्वराची भक्ती केली ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांना मनःशुद्धी महत्वाची वाटली म्हणून त्यांनी भक्तीमार्ग स्विकारला. या संत कवयित्रीच्या अभंगामधून प्रतिबिंबित होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या काळात संपूर्ण कुटूंबव्यवस्थेवर आघात होत आहेत ही व्यवस्थाच छिन्नभिन्न होत आहे. आत्महत्या, खून, मारामारी, आतंकवाद, भ्रष्टाचार याला उधाण आले आहे. दूरदर्शन विविध वाहिन्या, सोशल मिडीया यांच्या प्रचारामुळे व दुरुपयोगामुळे तरुण पिढी दिशाहीन होत आहे. सर्व दूर भीती आणि असुरक्षिततेमुळे तरुण पिढी संयम हरवून तणावग्रस्त झाली आहे. अशा असुरक्षित वातावरणातून तरुणांना सावरण्यासाठी मध्ययुगीन प्रबोधन परंपरेचे प्रभावी साधन म्हणून संत साहित्याची गरज भासते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंत कवयित्रींची अभंगवाणी अभंग, अक्षय, अविनाशी, अक्षरवाणी आहे. संत कवयित्रींची अभंगवाणी, ‘एक भक्तिकाव्य, भक्तिसाठी, भक्तितून, भक्तिकरिता, निर्माण झालेले अभंगकाव्य, अभंगवाणी अभंगगाथा होय.’\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477384966373,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Marath-Sahityatil-Sant-Kavyitri3-1.jpg?v=1772174020"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be.oembed?page=6","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}