{"title":"Arts","description":"","products":[{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"अंतर्गत-सजावटीचे-आधुनिक-पैलू","title":"अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या द्वितीय सत्रा करिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये अंतर्गत सजावटीची संकल्पना, परिभाषा, वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती, अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे, मूलभूत वैशिष्ट्ये, अंतर्गत सजावटीची क्षेत्र, घरगुती सजावट, संस्थात्मक सजावट, कार्यालय सजावट, बाजार सजावट या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात अंतर्गत सजावटीचे घटक, फर्निचर, घरगुती कापड, सजावटीची साहित्य, उपकरणे, रंग, प्रकाश, नोकरीच्या संधी, व्यावसायिक अंतर्गत डिझाईनर, निवासी अंतर्गत डिझायनर, फर्निचर डिझाईनर, डिझाईनर सल्लागार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386714992869,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antargat-Sajavatiche-Aadhunik-Pailu_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1770721260"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478"},{"product_id":"बजेट-मसुदा-आणि-बचत-धोरण","title":"बजेट मसुदा आणि बचत धोरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386718630117,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bajet-Musuda-Aani-Bachat-Dhoran_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1770721754"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"राज्यशास्त्राचा-परिचय","title":"राज्यशास्त्राचा परिचय (Introduction to Political Science)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘राज्यशास्त्राचा परिचय’ या पुस्तकामध्ये पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये, राज्यशास्त्राची व्याप्ती महत्त्व, राज्यशास्त्राचे पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोन, राज्य व राज्याचा विकास, राज्याचे घटक, राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत, सार्वभौमसत्ता, सार्वभौमसत्तेचा एकतावादी व अनेकतावादी सिद्धांत, स्वातंत्र्य व समता संकल्पना, स्वातंत्र्यासाठी आवश्यक अटी. स्वातंत्र्य व समतेचे प्रकार इत्यादी गोष्टी सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला असून अभ्यासक्रमाच्या अनुरूप व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391436959973,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastracha-Parichay_Dr-Arun-Wanarase_cnvt-1-198x300.jpg?v=1770794430"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"indian-economic-policy-i","title":"Indian Economic Policy – I","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAs per the National Education Policy – 2020 new syllabus ‘’Indian Economic Policy’’ (OE) this book is includes, Economy and Classification, role of Agriculture, Industry and Service Sector in India, New Economic Policy.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e The present book discusses in detail component-wise the syllabus, which is based on the reference material.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eReferences are prepared with the latest information on the Indian and a global economy. At the end of each topics, objective multiple-choice questions are given in terms of exam preparation as per the structure mentioned by the University. Therefore, we have written this book with the sincere intention that this book will be useful for all teachers as well as students preparing for various exams.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391614988517,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Economic-Policy-I_cnvt-1.jpg?v=1770795477"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-1-व-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391753105637,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Dr.-Sharad-Kakad_cnvt-1-198x300.jpg?v=1770796239"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"गृहअर्थशास्त्र-आणि-रोजगार-संधी","title":"गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392691581157,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gruha-Arthashastra-and-Career-Sandhi_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1770804259"},{"product_id":"व्यावहारिक-मराठी","title":"व्यावहारिक मराठी","description":"\u003cp\u003eया विषयाच्या प्रथम सत्रामध्ये उपयोजित मराठी तर द्वितीय सत्रामध्ये व्यावहरिक मराठी या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला आहे. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीचे स्वरूप व्याप्ती, आवश्यकता व त्याचे महत्त्व तसेच निबंधलेखन, त्याचे स्वरूप, व्याप्ती, निबंधलेखनाचे विविध प्रकार हा घटक क्रमांक एक निहीत केलेला आहे. तर घटक क्रमांक दोनमध्ये अर्ज लेखन आणि पत्रलेखन या दोन संयुक्त घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्यांचे स्वरूप, त्यांचे विविध प्रकार, त्याची आवश्यकता आणि त्याचे व्यावहरिक मराठीच्या अभ्यासक्रमात असणारे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या सर्व घटकांचा यथासांग आढावा घेण्याचा प्रयत्न सदर संदर्भ पुस्तकात केलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकांची आणि अभ्यासकांची मते विचारात घेऊन व्यावहरिक मराठीचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता नमूद केलेली आहे. आज प्रत्येक व्यक्तीला केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्याबरोबरच त्याच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यक्तीला अनेक कौशल्यांची गरज भासते. जसे की, कार्यक्रम संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, या भाषिक कौशल्यांबरोबरच मुद्रित शोधन, टंकलेखन, दुभाषी इत्यादी. प्रशासनिक क्षेत्रामध्ये देखील विविध प्रकारच्या व्यावहरिक मराठीच्या कौशल्यांची आवश्यकता असते. आजचा विद्यार्थी जर उच्चविद्याविभूषित असल्याबरोबरच कौशल्यप्रवण असेल तर त्याला कोणत्याही शिक्षणसंस्थांचे, संस्थापकांचे, उद्योजकांचे किंवा विविध कंपन्यांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. स्वतः आत्मसात केलेल्या कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तो उभे करू शकतो आणि त्या माध्यमातूनच स्वतः स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांना देखील अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. हे केवळ व्यावहरिक मराठीतील विविध कौशल्य हस्तगत केल्यामुळेच शक्य होणार आहे. अर्थात हा विचार करूनच पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत विषयाची निवड केलेली आहे ती सार्थ वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399788769509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavaharik-Marathi_Dr-Haresh-Shelke-1-768x1137.jpg?v=1770878573"},{"product_id":"समायोजनाचे-मानसशास्त्र","title":"समायोजनाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401616109797,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samayojnache-Mansshastra_Dr-Santosh-Savadekar_cnvt-1-198x300.jpg?v=1770894130"},{"product_id":"आरोग्य-मानसशास्त्र-1","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद\/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451358916837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arogya-Manasshastra_Dr-Narendra-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1771574648"},{"product_id":"वैकासिक-मानसशास्त्र-1","title":"वैकासिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eवैकासिक मानसशास्त्राची सुरवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. या काळातच बालकांचा आणि किशोरांचा मानसशास्त्रीय मनोव्यापारांचा अभ्यास केला गेला. उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांनी अर्भकांच्या वर्तनाचे वैकासिक स्वरूप मांडले. डार्विन यांच्या संशोधनातूनच बालकांच्या वृत्ताला शास्त्रीय स्थान प्राप्त झाले. समायोजनाच्या दृष्टीने सुरवातीला वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी वयाचा आणि विकासावस्थांचा अभ्यास केला. 19 व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य देशांमध्ये विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरवात झाली. मानसशास्त्रामध्ये हालिंगवर्थ, जीन पीयाजे, स्टॅन्ले हॉल, डार्विन, बुहलर, प्रेसी, कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, कोन्राड लॉरेन्झा, ब्रॉनफेन ब्रेनर, अलबर्ट बांडूरा, बी. एफ. स्किनर, जे.बी. वॉटसन, एरिक एरिक्सन, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यासारख्या अनेकांनी दीर्घ परिश्रम करून आपापले महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध केले. 1970 च्या दशकानंतर मानव विकासासंबंधी विचारप्रवाह अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांमध्ये दृढ झाला.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात जीवनकक्षा दृष्टीकोन, विकासाचे स्वरुप, विकासाचे सिद्धांत, जीवनकक्षा विकास, अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, नवजात अवस्थेचे मूल्यांकन, शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, भाषा विकास, शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास इ. विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eVaikasik Manasshashtra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451586392293,"sku":null,"price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasik-Manasshashtra_Dr-B-U-Pawar-Copy.jpg?v=1771584986"},{"product_id":"क्षेत्रतंत्र-आणि-प्रकल्प-अहवालाची-तोंडओळख","title":"क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457893052645,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shetratantra-Ani-Prakalp-Ahavalachi-Tondolkha_Dr-V-J-Patil_cnvt-1.jpg?v=1771827674"},{"product_id":"आर्थिक-भूगोल-1","title":"आर्थिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘आर्थिक भूगोल’ ही मानवी भूगोलाची एक महत्वाची शाखा असून भूगोलशास्त्राच्या अभ्यासात या ज्ञानशाखेच्या अध्ययन-अध्यापनास अनन्य साधारण महत्व आहे. बदलत्या परिस्थितीत विविध उपक्रमांचे आर्थिक नियोजन करणे हा आर्थिक भूगोलाचा महत्त्वाचा उद्देश आहे. एखाद्या भूभागाची प्रगती व विकास नेहमीच सुबध्द नियोजनाव्दारेच घडून येतो. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर, आपण आपल्या उपलब्ध साधनसामग्रीचा आढावा घेणे गरजेचे असते. आपण कोणत्या उत्पादनांमध्ये सक्षम आहोत व कोठे कमी पडतो? यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार विकासाची दिशा ठरविण्यास मदत होते. साधनसंपत्तीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आर्थिक भूगोलाचा उपयोग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे विविध मार्गाद्वारे उपाय योजून, मानव स्वत:च्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक गरजा भागवितो त्यास आर्थिक क्रिया असे म्हणतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर विविध प्रकारच्या प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होतो. या घटकांचे प्रमाण व स्वरूप सर्वदूर सारखे आढळत नाही. परिणामी उद्योगधंद्यांचा विकास सर्वदूर सारखा झालेला दिसून येत नाही. उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करणार्या या विविध घटकांचा पद्धतशीर अभ्यास करून जर्मन अर्थशास्त्रज्ञ ऑल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. त्यास ‘ऑल्फ्रेड वेबरचा सिद्धांत’ असे म्हणतात. कोणताही उद्योग उभारतांना किमान उत्पादन खर्च लागेल असे स्थान शोधण्यासाठी हा सिद्धांत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे या सिद्धांतास ’ङशरीीं उेीीं चेवशश्र’ म्हणूनही संबोधले जाते. देशाचा आर्थिक विकास त्या देशातील उपलब्ध खनिजसपंत्तीवर आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर अवलंबून असतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457897509093,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthik-Bhugol_Dr-Lalit-Sandanashiv_cnvt-1.jpg?v=1771828141"},{"product_id":"समग्रलक्षी-अर्थशास्त्र-s-y-b-a","title":"समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.A.)","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार\/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamagralakshi Arthashastra – SYBA\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458041622757,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samgralakshi-Arthashastra_Dr-N-L-Chavhan-SYBA_cnvt-1.jpg?v=1771833290"},{"product_id":"आधुनिक-युरोपचा-इतिहास-इ-स-1780-ते-1945","title":"आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466086723813,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Yuropcha-Itihas-AD-1780-to-1945_cnvt-1.jpg?v=1771920412"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-सुरक्षा-समस्या","title":"आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसर्या देशावर आक्रमण करुन त्याच्या जमिनीवर कब्जा करणे आता अशक्य आहे, या संभावित अंदाजाला आज चीनच्या आक्रमक व निष्ठूर धोरणाने तडा जावून युध्दाची प्रमेये बदल्याचा समज फोल ठरतो आहे. जगात संघर्षाचे स्वरुप बदलून त्यात विद्यूत गतीने फेरबदल होत आहेत. पारंपरिक युध्दांची जागा आता दहशतवाद, अराष्ट्रीय घटकांचा हिंसाचार व धार्मिक मूलतत्त्ववादाने घेतलेली आहे. शीतयुध्दानंतर जगातील संघर्ष कमी होतील; युध्द जवळपास नष्ट होऊन सर्वसमावेशक लोकशाहीची प्रस्थापना जगात सर्वदूर होईल या भाकीताला तडे गेले आहेत. एकीकडे अण्वस्त्र-अवकाश स्पर्धा, सायबर हल्ले, वैचारीक व मूलतत्त्ववादी संघर्ष, इस्लामी दहशतवाद्यांचे घृणास्पद अमानवीय कृत्ये, आर्थिक युध्दाचे वातावरण तर दुसरीकडे मानवी प्रमादांमुळेच निर्माण झालेले निसर्गाचे असंतुलन यामुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचे जीवघेणे आगमन हेदेखील अत्यंत चिंताजनक आहे. प्रस्तुत पुस्तकात या सर्व मुद्द्यांचा यथायोग्य आढावा घेण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466545967333,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antarrashtriya-Surksha-Samasya_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1771920613"},{"product_id":"संप्रेषण-कौशल्य-आणि-राजकीय-संप्रेषणात-कौशल्य-विकास","title":"संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eसंप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.\u003cbr\u003eयादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470816194789,"sku":null,"price":410.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanpreshan-Kaushalya-V-Rajkiya-Sanpreshanat-Kaushalya-Vikas_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1772014474"},{"product_id":"मानवी-भूगोल-व-प्रात्यक्षिके","title":"मानवी भूगोल व प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003eमानवी भूगोल म्हणजे मानवाच्या आणि त्याच्या पर्यावरणाच्या आंतरसंबंधांचा अभ्यास. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे आहे, जेणेकरून मानवी विकास आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट होईल.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास करताना, मानव व निसर्ग यांच्यातील विविध घटकांची समज घेतली जाते. मानवी जीवनशैली, रोजगार, समाजव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये जैविक, भौगोलिक आणि सामाजिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पर्यावरणाशी मानवी समायोजनामुळे पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहिले आहे, तसेच विविध प्रकारच्या पर्यावरणामुळे मानवाचा जीवनशैलीत विविधता येते.\u003cbr\u003eमानवी भूगोल पृथ्वीवरील विविध प्रदेशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिक भिन्नता समजून घेते. यामध्ये शारीरिक ठेवण, पोषाख, चालीरिती, रूढी, परंपरा आणि मानवाच्या जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय घटकांच्या प्रभावामुळे मानवाची जीवनशैली आणि संस्कृती विकसित होतात, ज्यामुळे विविधतेला महत्त्व दिले जाते.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास केल्याने आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद समजून घेता येतो, जो मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470827925733,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-V-Pratyakshike_Dr-Babasaheb-Wani_cnvt-1_fda819a7-d008-4119-8787-ad0f18175b72.jpg?v=1772015403"},{"product_id":"indian-economic-policy-i-ii","title":"Indian Economic Policy – I \u0026 II","description":"\u003cp\u003eIndian Economic Policy – I \u0026amp; II the content of the book is designed to introduce students to the fundamental concepts of the Indian economy, its sectors, and demographic trends.\u003cbr\u003eIn Semester I, Chapter 1 discusses the basics of the economy, focusing on the differences between developed and developing economies, policy-making at various government levels, and recent developments in the Indian economy. Chapter 2 explores the role of agriculture, industry, and the service sector in India, as well as the interdependencies among these sectors and their contributions to India’s economic development. It also covers India’s New Economic Policy.\u003cbr\u003eSemester II focuses on demographic issues in India. Chapter 3 addresses the country’s demographic profile, including occupational distribution, population policies, and poverty, with a focus on types of poverty, causes, and measures for poverty alleviation. The practical component of Semester II involves studying the demographic structure of a specific village, ward, or city, which allows students to apply their learning to real-world situations.\u003cbr\u003eThe purpose of this book is to provide students with a clear understanding of the interconnections between economy and society, population policy, and to encourage critical thinking about socio-economic conditions. The book also compares the Indian economy with other global economies and emphasizes its multidisciplinary relationship with various social sciences.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470829367525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Economic-Policy-I-II_Prof-Santosh-P-Adhav_cnvt-1.jpg?v=1772015632"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था","title":"भारतीय अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eभारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470841655525,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Prof-Santosh-P-Adhav_cnvt-1.jpg?v=1772016111"},{"product_id":"आधुनिक-उपयोजित-मानसशास्त्र-आणि-मानवी-जीवन","title":"आधुनिक उपयोजित मानसशास्त्र आणि मानवी जीवन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या काळात मानसशास्त्राचे स्वरूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे कार्य वाढलेले आहे असे म्हणता येईल. मानवी वर्तनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा निर्माण झालेल्या आहेत. या शाखाद्वारे मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते. वाढते औद्योगिकरण आणि तंत्रज्ञान यामुळे मानवी व पर्यावरणीय समस्याही वाढलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न उपयोजित मानसशास्त्रज्ञ करतात. उपयोजित मानसशास्त्राचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, सैद्धांतिक व उपयोजित मानसशास्त्रीय संशोधन आणि मानसशास्त्रीय सेवा यांच्या दिर्घकाळ योगदानामुळेच आज उपयोजित मानसशास्त्राचे क्षेत्र खुप विस्तृत झालेले आहे. मानसशास्त्राचा प्रचंड आवाका लक्षात घेता सर्व समस्यांचा एकत्रित अभ्यास करणे कठीण झालेले आहे. म्हणूनच उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखा उदयास आलेल्या आहे. सदर पुस्तकात उपयोजित मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, प्रायोगिक व अप्रायोगिक आणि प्रदत्त संकलनाची तंत्रे, मुलाखत, निरीक्षण, सर्वेक्षण, मानसशास्त्रीय चाचण्या, व्यक्तीवृत्त याचप्रमाणे मानसशास्त्राच्या विविध शाखांचाही यथायोग्य परामर्श घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470927802597,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Modern-Applied-Psychology_cnvt-1.jpg?v=1772022128"},{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470967353573,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-800x1209.jpg?v=1772024435"},{"product_id":"आधुनिक-युगातील-गांधीविचारांची-प्रासंगिकता","title":"आधुनिक युगातील गांधीविचारांची प्रासंगिकता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहात्मा गांधीचे विचार हे सत्य, अहिंसा, श्रमप्रतिष्ठा, साधे राहणीमान या तत्वावर आधारित आहेत. महात्मा गांधीच्या मते ‘पृथ्वीवरिल साधनसामुग्रीव्दारे सर्व मानवाच्या गरजांचे समाधान होऊ शकते पण कोणत्याही व्यक्तीचा हव्यास पुर्ण होऊ शकत नाही’. त्यांनी सर्व मानवाच्या कल्याणासाठी निगडीत असलेल्या सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करून अनमोल विचार मांडले. महात्मा गांधीचे विचार आजही उपयुक्त आहेत. मुळात गांधीजी आजउद्याच नव्हे, तर चिरंतन आहेत. गांधीविचार आजच्या काळात केवळ उपयुक्त आहेत असे नव्हे, तर त्या विचारांशिवाय जगाला पर्याय नाही. नव्या युगाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर गांधीविचार हेच अंतिम उत्तर आहे. महात्मा गांधीचे विचार हे भविष्याचा वेध घेणारे होते. माझ्या स्वप्नातील भारत, हिंद-स्वराज्य, सत्याचे प्रयोग-आत्मकथा या विविध पुस्तकांत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजही महात्मा गांधींचे यंत्रविषयकविचार, स्वदेशीबाबतचे विचार, विश्वस्तवृत्तीबाबतचे विचार, सर्वोदयी विचार, अर्थशास्त्रीय व नितीशास्त्रीय विचार वर्तमान परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. एकंदरीत महात्मा गांधींचा विचार व मार्ग हे नैतीक आणि अहिंसात्मक तत्वावर अवलंबून असल्यामुळे आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या मार्गाचा अवलंब केला. ब्रिटीशांसारखा साम्राज्यवादी शत्रु समोर असताना देखील त्यांना नामोहरम केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज 21 व्या शतकात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दारिद्य्र, हिंसाचार, उपासमार, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीवादी देशात गांधीविचारांनी आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473767772389,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Yugatil-Gandhi-Vicharanchi-Prasangikta_cnvt-1.jpg?v=1772086607"},{"product_id":"आधुनिक-भारताची-लष्करी-व्यवस्था-1947-पर्यंत","title":"आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)","description":"\u003cp\u003eभारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482877157,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatachi-Lashkari-Vyavastha_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-2","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003cbr\u003eप्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477501817061,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772178222"},{"product_id":"मानसशास्त्रातील-मूलभूत-तत्वे-आणि-संकल्पना","title":"मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना","description":"\u003cp\u003eशैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506535653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Mulbhut-Tatve-Aani-Sankalpna_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772178405"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-व-मूलाधार","title":"समाजशास्त्र : परिचय व मूलाधार","description":"\u003cp\u003eमनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamajshastra Parichay Aani Muladhar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477755703525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastracha-Parichay_Dr-Sudhakar-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772189073"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477793386725,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Dr-B-H-Kirdak_cnvt-1.jpg?v=1772190642"},{"product_id":"अमेरिका-आणि-चीन-शासन-आणि-राजकारण","title":"अमेरिका आणि चीन : शासन आणि राजकारण","description":"\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात अमेरिका आणि चीन या देशातील शासन-प्रशासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमेरिका या देशासंबंधी माहितीत अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, राज्यसरकारे, विविध पक्ष व त्यांच्या भूमिका, हितसंबंधी गट व सामाजिक चळवळी तसेच प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका वगैरे बाबींचा समावेश असून अभ्यासकांना महत्वपूर्ण ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचीन या देशासंबंधी माहितीत चीनचे संविधान, घटनात्मक हक्क व कर्तव्ये, शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, चीनमधील प्रमुख राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका या बाबींचा यथायोग्य समावेश केलेला आहे.चीनमध्ये माओ-त्से-तुंग नंतरच्या काळात मोठे बदल झाले असून चीनसाठी ते राजकीयच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या फार मूलभूत आणि महत्वाचे ठरले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477955096805,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/America-v-Chinche-Shasan-ani-Rajkaran_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772196237"},{"product_id":"स्त्री-मानसशास्त्र","title":"स्त्री मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479674826981,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Stri-Manas-Shastra12-1.jpg?v=1772253305"},{"product_id":"आधुनिक-सामान्य-मानसशास्त्र","title":"आधुनिक सामान्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मानसशास्त्राचे आजचे स्वरुप हे अत्यंत शास्त्रीय दिसून येते. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी जर्मनीतील लाईपझिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा (1879) स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भात अनेक पैलूंची माहिती मानसशास्त्रातील संशोधनामुळे आपल्याला मिळत आहे; ती माहिती शास्त्रशुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील पुस्तकाचे प्रयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रात जे वेगाने बदल होत आहे त्यांचीही दखल घेतली गेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, मानसशास्त्राचे वाचक तसेच सर्वांना निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479683281125,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Samanya-Manas-Shastra_cnvt-1.jpg?v=1772254110"},{"product_id":"मूलभूत-व-सामाजिक-मानसशास्त्र","title":"मूलभूत व सामाजिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eमानसशास्त्र हे वर्तनाचा आणि मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे प्रगत असे शास्त्र मानले जाते. मानसशास्त्राचा कसा विकास होत गेला, मानसशास्त्राबद्दल समाजात असणारे अनेक गैरसमज त्यापैकी एक म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? आजही अनेक विचारवंत या शास्त्राला शास्त्र मानावयास तयार नाही. मानसशास्त्र देखील एक प्रगत असे शास्त्र आहे. तसेच वेगवेगळ्या कालखंडात मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने झाला, मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि महत्वाच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करणार आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकातील पहिल्या तीन प्रकरणात मानसशास्त्राचा परिचय, बोधात्मक प्रक्रिया व प्रेरणा व्यक्तीमत्व आणि बुद्धीमत्ता या तीन प्रकरणातून जास्तीत जास्त व सखोल माहिती उदाहरण, प्रयोगासह देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने नवीनच लागू केलेल्या व अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तीक पातळीवरील प्रक्रिया समुह गतिकी या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक मानसशास्त्राची ओळख या प्रकरणात भारतातील सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास व वर्तनाचा बोधात्मक दृष्टीकोन यासारख्या नवीन घटकांचा सविस्तरपणे उल्लेख केला आहे. तसेच दुसर्या प्रकरणात आक्रमकता कारणे आणि आक्रमकता प्रतिबंध यासारख्या नवीन घटकांसह नियंत्रणांची साधने यांचाही उहापोह करण्यात आला आहे. समूह गतिकी या प्रकरणात समुहात सहभागी होण्याचे फायदे सहकार्य व संघर्ष आणि सोबत नव्यानेच मदत वर्तनात वाढ कशी करावी या सारखे मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479684100325,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Samajik-Manasshastra_cnvt-1.jpg?v=1772254163"},{"product_id":"औद्योगिक-मानसशास्त्र","title":"औद्योगिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eरशियामध्ये 1920 पासून औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. औद्योगिक परिस्थितीमध्ये कर्मचार्याचे स्वास्थ कसे चांगले राहू शकते या दृष्टीने प्रयत्न केल्या गेले. कर्मचार्याचा एकंदरीत विकास साधला जावा, त्यातही व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी मध्यवर्ती संस्थेतर्फे कार्य केल्या गेले. भारतात 1919 मध्ये औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. या संदर्भाने याच वर्षात मानसशास्त्र विभागाला सुरूवात केल्या गेली. सद्यस्थितीत वाढत्या कामाबरोबर वाढणारा ताण औद्योगिक मानसशास्त्रामधील संशोधनाचा विषय झालेला आहे. कर्मचार्याच्या प्रेरणा वाढलेल्या आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीकोनातून औद्योगिक मानसशास्त्र उद्योगाच्या एकूण समस्याचे निराकरण करणारे शास्त्र ठरते तसेच उपयोजनात्मक साधन ठरत असल्याचे दिसून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसद्यस्थितीत उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्याचबरोबर त्या उद्योगामध्ये स्थित व्यक्तीत चिंता, ताणतणाव, नैराश्य, संघर्ष, वैफल्य इत्यादीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. यावर उपाय करायचा असेल तर उद्योगामधील प्रत्येक घटकाचा मानवी मनाला, वर्तणुकीला केंद्रस्थानी ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणूनच या पुस्तकाचा उद्योगामधील कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक मार्गदर्शक इत्यादींना याचा फायदा होणारच आहे तसेच उद्योग क्षेत्रात ङ्गकरियरफ करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक महत्वाचे मार्गदर्शकच ठरणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात औद्योगिक मानसशास्त्र, कार्य मुल्यांकन, कर्मचारी निवड, कर्मचारी प्रशिक्षण, नेतृत्व, प्रेरणा, मनोधैर्य, कार्य समाधान, कार्य ताण, व्यवस्थापन विकास, आंतरवैयक्तीक संबंध, उपभोक्ता वर्तन, जाहिरात, अपघात आणि नियंत्रण, औद्योगिक संघटना या घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479684788453,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Industrial-Psychology_cnvt-1.jpg?v=1772254267"},{"product_id":"उपयोजित-मानसशास्त्र-2","title":"उपयोजित मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसुरूवातीला आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशाच आशयाने मानसशास्त्राला ओळखले जायचे. परंतू सद्यस्थितीत यात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. एकंदरीत मानवी जीवनाला विकासाच्या उंचीवर नेणारे शास्त्र म्हणून आता ते उदयास आलेले आहे. मानसशास्त्र हे मनुष्य व प्राणी यांच्या वर्तनाचे शास्त्र आहे. त्यात मानवी समस्या सोडविण्यासाठी या शास्त्राचे उपयोजनही केले जाते. 1937 नंतर उपयोजीत मानसशास्त्राला वेगळीच कलाटणी मिळाली. रशिया, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स येथे मानसशास्त्रविषयक अनेक संघटना निर्माण झाल्या. या संघटनांमधून वर्तन चिकित्सा, रोग चिकित्सा, उपचार चिकित्सा तसेच लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना मार्गदर्शन तसेच व्यवसायविषयक मार्गदर्शन, उद्योगविषयक मार्गदर्शन मिळू लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसशास्त्राच्या व्यावहारीक जीवनातील उपयोगाच्या दृष्टीने उपयोजित हा शब्द लक्षात घ्यावा लागतो. वर्तनविषयक मुलभूत सिद्धांताचा आधार घेवून दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे हाच उपयोजित मानसशास्त्राचा उद्देश आहे. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखकर कसे होईल? समाधानी कसे होईल? चिंतामुक्त कसे होईल? ताणविरहीत कसे जगता येईल? अशा अनेक समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य मानसशास्त्र करीत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसशास्त्र प्रत्येक वर्तनविषयक किंवा व्यावहारीक क्षेत्रात घडणार्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करते. तसेच विविध क्षेत्रातील वर्तनविषयक समस्या सोडविण्यासाठी उपायांचा आराखडाही तयार करते व पूर्ण अभ्यासाअंती विशेषपूर्ण, वैविध्यपूर्ण तंत्राचा विकास करते. अशाप्रकारे उपयोजीत मानसशास्त्र व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ते विकासाचे कार्य करणारे शास्त्र आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479685869797,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Manasshastra_cnvt-1.jpg?v=1772254540"},{"product_id":"अपसामान्य-मनोविकृती-मानसशास्त्र","title":"अपसामान्य । मनोविकृती मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवसेंदिवस शारीरिक आजारासोबत मानसिक आजार सुद्धा वाढत आहे. या मानसिक आजाराला अपसामान्य विकृती किंवा मानसिक विकृती असे म्हणतात. सामान्य माणसापेक्षा एखादा व्यक्ती वेगळे वर्तन करायला लागल्यास त्याला आपण सर्रासपणे ‘मॅड’ या संकल्पनेत टाकतो. परंतु खरे पाहता कोणत्या प्रकारचा मानसिक आजार त्या व्यक्तीला जडलेला आहे याची साधी माहिती सुद्धा आपल्याला नसते. विद्यार्थी, शिक्षकांना हे पुस्तक मोलाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये वावरणार्या प्रत्येकच व्यक्तीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण मानसिक समस्या प्रत्येक घरात तसेच प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमाने मानसिक विकृती समजणे, ओळखणे सोपे जाईल यातून मानसिक विकृतीची कारणे माहिती झाल्याने ती उद्भवूच नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करता येतील. या पुस्तकामध्ये कारणासोबतच उपचार सुद्धा प्रत्येकच मानसिक विकृतीवर स्पष्ट केलेले आहे, त्यातून मानसिक विकृतीला दूर ठेवणे सहज शक्य होईल म्हणूनच या पुस्तकाचा ‘ठेवा’ हा प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठीच अमूल्य असाच ठरणार हे नक्कीच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686295781,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Apsamanya-Manasshastra_Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254793"},{"product_id":"सकारात्मक-मानसशास्त्र-2","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686426853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sakaratmak-Manasashatra-1.jpg?v=1772254871"},{"product_id":"सामाजिक-मानसशास्त्र","title":"सामाजिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘सामाजिक मानसशास्त्र’ हा विषय लक्षात घेताना सामाजिक आणि मानसशास्त्र या दोन घटकांना लक्षात घ्यावे लागते. सामाजिक या घटकात समाज हा पैलू विशेषत्वाने समोर येतो तर मानसशास्त्र या घटकात व्यक्तीच्या वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास असा अर्थबोध स्पष्ट होतो. सामाजिक मानसशास्त्राचे स्वरुप हे पूर्णत: वैज्ञानिक आहे, शास्त्रीय आहे. कारण त्यात वस्तूनिष्ठता, प्रामाणिकता, पूर्वानुमान, सार्वभौमिकता इ. घटक दिसून येतात. सामाजिक संदर्भात घडून येणार्या व्यक्तीवर्तनाचा अभ्यास करणे हेच सामाजिक मानसशास्त्राचे उद्दीष्ट आहे. सद्य:स्थितीमध्ये आपण वावरत असलेल्या सामाजिक वर्तुळात अनेक स्थित्यंतरे होत आहे. अनेक बदल होत आहेत. वर्तनाचे अनेक बिंदू परीवर्तीत होत आहेत. पूर्वग्रह, आक्रमकता, साचेबंद कल्पना यासारख्या संकल्पनेतून अनेक समस्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. मूलभूत पातळीवर संबंधात कटुता निर्माण होत आहे. या प्रश्नांची सोडवूणक करण्यासाठी या पुस्तकाची मदत नक्कीच होणार आहे. म्हणूनच हे पुस्तक विद्यार्थ्यासोबत प्रत्येकच वाचकाला अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687147749,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manasshastra_Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254983"},{"product_id":"समावेशक-शिक्षण-विशेष-गरजा-असलेल्या-बालकांसाठी","title":"समावेशक शिक्षण विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी","description":"\u003cp\u003eसमावेशक शिक्षण हे पुस्तक विद्यार्थी मित्र व समस्त वाचकांच्या हाती\u003cbr\u003eदेतांना अतिशय आनंद होत आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे मूल\u003cbr\u003eसर्वसामान्य शाळेत सामावून घेणे म्हणजेच सर्व समावेशक शिक्षण होय. या प्रकारच्या\u003cbr\u003eशाळांसंबधीचा विचार मानसशास्त्रज्ञ नव्याने करू लागले आहेत. बी.एड, एम.एड\u003cbr\u003eस्तरावर हा विषय काही विद्यापीठांमध्ये ऐच्छिक विषय तर काही विद्यापीठांत अनिवार्य\u003cbr\u003eविषय म्हणून शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून या विषयावरील\u003cbr\u003eग्रंथाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सर्वसमावेशक शिक्षणात कर्णबधिर,\u003cbr\u003eअंध, मानसिक अपंगत्व, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षमता, अस्थिव्यंग, स्वमग्नता\u003cbr\u003eया प्रकारचे अपंगत्वाचे प्रकार समाविष्ट होतात. या सर्व प्रकारच्या अपंगत्वाविषयीचे\u003cbr\u003eसखोल ज्ञान व त्यावर शिक्षणातील संधी विद्यार्थ्यांना माहित होणे गरजेचे आहे. हे\u003cbr\u003eपुस्तक बी.एड, एम.एड, एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना याशिवाय शिक्षणक्षेत्रात\u003cbr\u003eकाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल असे लेखिकांना प्रामाणिकपणे\u003cbr\u003eवाटते.\u003cbr\u003eया पुस्तकात पहिल्या प्रकरणात समावेशक शिक्षणाची संकल्पना, वैशिष्ट्ये,\u003cbr\u003eउद्दिष्टे व व्याप्ती तसेच विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण व समावेशक शिक्षण यातील\u003cbr\u003eफरक अचूक स्पष्ट केलेला आहे\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479688032485,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samaveshak-Shikshan-Nemade_cnvt-1.jpg?v=1772255204"},{"product_id":"भारताचे-आकलन-पर्यावरण-अध्ययन-डिजिटल-आणि-तांत्रिक-उपाययोजना","title":"भारताचे आकलन : पर्यावरण अध्ययन, डिजिटल आणि तांत्रिक उपाययोजना","description":"\u003cp\u003e21व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्रांतीने मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. पर्यावरणाचे जतन, डिजिटल युगाची उत्क्रांती, संगणक आधारित माहिती प्रणाली आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान हे आधुनिक शिक्षणाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. शिक्षण क्षेत्रात होणारे आधुनिक परिवर्तन समजून घेण्यासाठी आणि त्याचा विवेकी उपयोग करण्यासाठी संपकअभ्याससामग्रीची नितांत गरज असते.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या सखोल अध्ययनासाठी सुसंगत, स्पष्ट आणि अभ्यासक्रमाधारित माहिती देणारे हे पुस्तक “भारताचे आकलन ःपर्यावरण अध्ययन, डिजिटल आणि तांत्रिक उपाययोजना” या दृष्टीकोनातून साकार करण्यात आले आहे. या पुस्तकात चार प्रमुख घटक अंतर्भूत आहेत. पर्यावरण आणि शाश्वत विकास, डिजिटल प्रणालीची उत्क्रांती, संगणक आधारित माहिती प्रणाली आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान. यामध्ये जैवविविधता, पर्यावरणीय समस्या, डिजिटल इंडिया, ई-गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा कालसुसंगत विषयांचा समावेश आहे   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479871140069,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatache-Akalan-Paryavaran-abhyas-digital-tantradnyanvishayak-samagra-aakalan_Ghumatkar-1-1342x2048.jpg?v=1772274551"},{"product_id":"मानव-संसाधन-नियोजन","title":"मानव संसाधन नियोजन  Human Resource Planning","description":"\u003cp\u003eमानव संसाधन नियोजन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली जाते. या विषयात व्यवस्थापनातील मानवीय घटकांबाबत असणाऱ्या सर्वच पैलूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यावरून विषयाची व्याप्ती व स्वरूप सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच उपक्रमातील मानव संसाधनाच्या संदर्भात उपलब्ध झालेली सर्व प्रकारची आधुनिक माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479903809765,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Sansadhan-Niyojan_R.R.Joshi-1-1343x2048.jpg?v=1772275605"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/arts.oembed?page=13","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}