{"title":"Competitive Exam","description":"","products":[{"product_id":"मध्ययुगीन-भारतीय-संस्कृती","title":"मध्ययुगीन भारतीय संस्कृती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386187755749,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatiya-Sanskriti_Dr-Ananda-Kalbande-1-768x1166.jpg?v=1770704824"},{"product_id":"काळजातील-पोलीस-महासंचालक","title":"काळजातील पोलीस महासंचालक","description":"\u003cp\u003eलेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ घालत असताना व्यत्यय येऊ नये म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवतात, जेवणानंतर पत्नीसोबत फिरायला जातात. नेमकं हेच पोलिसांना\u003cbr\u003eकाळजातील पोलीस महासंचालक | 7\u003cbr\u003eशक्य होत नाही. घरी वेळ देता येत नसल्याने त्यांना कौटुंबिक मूल्य देता येत नाही, परिवारासोबत जेवण करता येत नाही, त्यांच्यासोबत फिरायला जाता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणती कामे केली, कोणत्या कामाला यश आले, कोणते प्रस्ताव शासनाला पाठवले, कोणते मंजूर झाले, कोणती कामे करावयाची आहेत याची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला देतात. एखाद्या कामाबद्दल अपयश आलं तर सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाही, त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजालाच स्पर्श करतात. म्हणूनच माझ्यासारखा सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा\/पुस्तकाचा. असे लेखक म्हणतो.\u003cbr\u003eएकंदरीत पुस्तकाची भाषा शैली, प्रकरणाची नावे, पुस्तकाचे शीर्षक हे सारच काळजाला स्पर्श करतं. नक्कीच हे पुस्तक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386204958949,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kaljatil-Police-Mahasanchalak_Vinod-Ahire-1-768x1154.jpg?v=1770706007"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-सिद्धांत-व-समीक्षा","title":"शैक्षणिक संशोधन : सिद्धांत व समीक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386270003429,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-Sidhhant-va-Samiksha-1-768x1174.jpg?v=1770709583"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-इ-स-1857-ते-1950","title":"आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Modern India)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386695037157,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatacha-Itihas_Dr-V-G-Somkuwar_cnvt-1.jpg?v=1770719473"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या","title":"भारतीय सामाजिक समस्या (Social Issues in India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाच्या लेखनासाठी विविध संदर्भ पुस्तके, संशोधनपर लेख,व लेखकांच्या विचारांचा अवलंब केला आहे. प्रस्तुत पुस्तक हे स्पर्धा परीक्षांसाठी व अभ्यासकांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल असे मला वाटते.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387317039333,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-samajik-samasya_shinde-1-768x1183.jpg?v=1770730950"},{"product_id":"वाणिज्यिक-भूगोल","title":"वाणिज्यिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390889341157,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Bhugol_Dr-C-B-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770790245"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-चळवळ-इ-स-1857-ते-1950","title":"भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391728955621,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rashtriya-Chalaval-CE-1857-to-1950_cnvt-1-198x300.jpg?v=1770795945"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"परिचयात्मक-अर्थशास्त्र","title":"परिचयात्मक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदरील ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392658911461,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parichayatmak-Arthashastra_Dr-Harihar-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770803714"},{"product_id":"एनसीसी-राष्ट्रीय-कैडट-कोर-मॉडल-प्रश्न-पत्र","title":"एनसीसी राष्ट्रीय कैडट कोर (मॉडल प्रश्न-पत्र)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392837824741,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Model-Questions-Bank_cnvt-1-198x300.jpg?v=1770805795"},{"product_id":"राष्ट्रीय-छात्र-सेना-आर्मी-प्रैक्टिस-बुक","title":"राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी) प्रैक्टिस बुक","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393800253669,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Practice-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770810269"},{"product_id":"cadet-reference-hand-book","title":"Cadet Reference Hand Book","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394231447781,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Cadet-Reference-Hand-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-199x300.jpg?v=1770812123"},{"product_id":"एनसीसी-आणि-आपत्ती-व्यवस्थापन","title":"एनसीसी आणि आपत्ती व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394284695781,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Ani-Aapatti-Vyavasthapan_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-198x300.jpg?v=1770812329"},{"product_id":"ncc-elective-subject-defence-hand-book","title":"NCC Elective Subject Defence Hand Book","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394321297637,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Elective-Subject-Defence-Hand-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-198x300.jpg?v=1770812606"},{"product_id":"व्यूहरचनात्मक-व्यवस्थापन-1","title":"व्यूहरचनात्मक व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394724409573,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyuharchanatmak-Vyavasthapan_Dr-Ganesh-Patil-1-1-768x1142.jpg?v=1770817843"},{"product_id":"व्यावहारिक-मराठी","title":"व्यावहारिक मराठी","description":"\u003cp\u003eया विषयाच्या प्रथम सत्रामध्ये उपयोजित मराठी तर द्वितीय सत्रामध्ये व्यावहरिक मराठी या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला आहे. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीचे स्वरूप व्याप्ती, आवश्यकता व त्याचे महत्त्व तसेच निबंधलेखन, त्याचे स्वरूप, व्याप्ती, निबंधलेखनाचे विविध प्रकार हा घटक क्रमांक एक निहीत केलेला आहे. तर घटक क्रमांक दोनमध्ये अर्ज लेखन आणि पत्रलेखन या दोन संयुक्त घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्यांचे स्वरूप, त्यांचे विविध प्रकार, त्याची आवश्यकता आणि त्याचे व्यावहरिक मराठीच्या अभ्यासक्रमात असणारे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या सर्व घटकांचा यथासांग आढावा घेण्याचा प्रयत्न सदर संदर्भ पुस्तकात केलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकांची आणि अभ्यासकांची मते विचारात घेऊन व्यावहरिक मराठीचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता नमूद केलेली आहे. आज प्रत्येक व्यक्तीला केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्याबरोबरच त्याच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यक्तीला अनेक कौशल्यांची गरज भासते. जसे की, कार्यक्रम संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, या भाषिक कौशल्यांबरोबरच मुद्रित शोधन, टंकलेखन, दुभाषी इत्यादी. प्रशासनिक क्षेत्रामध्ये देखील विविध प्रकारच्या व्यावहरिक मराठीच्या कौशल्यांची आवश्यकता असते. आजचा विद्यार्थी जर उच्चविद्याविभूषित असल्याबरोबरच कौशल्यप्रवण असेल तर त्याला कोणत्याही शिक्षणसंस्थांचे, संस्थापकांचे, उद्योजकांचे किंवा विविध कंपन्यांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. स्वतः आत्मसात केलेल्या कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तो उभे करू शकतो आणि त्या माध्यमातूनच स्वतः स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांना देखील अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. हे केवळ व्यावहरिक मराठीतील विविध कौशल्य हस्तगत केल्यामुळेच शक्य होणार आहे. अर्थात हा विचार करूनच पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत विषयाची निवड केलेली आहे ती सार्थ वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399788769509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavaharik-Marathi_Dr-Haresh-Shelke-1-768x1137.jpg?v=1770878573"},{"product_id":"व्यक्तिमत्व-विकास-आणि-भाषा","title":"व्यक्तिमत्व विकास आणि भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399807381733,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyatkimatv-Vikas-Aani-Bhasha-_Dr-Haresh-Shelke-1-768x1122.jpg?v=1770879052"},{"product_id":"उपयोजित-आणि-व्यावसायिक-मराठी-लेखन-कौशल्य","title":"उपयोजित आणि व्यावसायिक मराठी लेखन कौशल्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399887597797,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Ani-Vyavaharik-Marathi-Kaushalye_Dr-Gitanjali-Chine-1-768x1154.jpg?v=1770880417"},{"product_id":"मूलभूत-मानसशास्त्र-आणि-मानसशास्त्रीय-चाचण्या","title":"मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399912632549,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Manasshastra-ani-Manasshastriya-Chachanya_Prof-Vishnu-Adasare-1-768x1158.jpg?v=1770881048"},{"product_id":"मानसशास्त्राची-मुलतत्वे-आणि-प्रयोग","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे आणि प्रयोग","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अभ्यासक्रम बदलला की बाजारामध्ये या विषयाची क्रमिक पुस्तके त्वरित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची समस्या निर्माण होते.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399934947557,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Dr-Sandip-Mali-1-768x1175.jpg?v=1770881372"},{"product_id":"गुलामगिरी-मूल्य-आणि-अन्वयार्थ","title":"गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडे यांनी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400002482405,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gulamgiri-Mulya-Ani-Anvayarth_Dr-Kailas-Wankhade_cnvt-1-198x300.jpg?v=1770883003"},{"product_id":"समायोजनाचे-मानसशास्त्र","title":"समायोजनाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401616109797,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samayojnache-Mansshastra_Dr-Santosh-Savadekar_cnvt-1-198x300.jpg?v=1770894130"},{"product_id":"समग्र-संरक्षणशास्त्र-व-सामरिकशास्त्र","title":"समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार\/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401823236325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Saurakshan-V-Samrikshashra_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770897132"},{"product_id":"मानवी-भूगोल","title":"मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकामध्ये मानवाची जीवनशैली स्पष्ट करण्यासाठी मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती, मानवी भूगोलाच्या शाखा, मानवी भूगोलाच्या अभ्यासपद्धती, नैसर्गिक पर्यावरणाशी मानवी समायोजनेचा अभ्यास, मानवी वंश, अर्थ आणि व्याख्या, जगातील प्रमुख वंश, जगातील प्रमुख\u003cbr\u003eधर्म, तत्त्वे आणि विवरण, त्यामध्ये हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचे स्पष्टीकरण, विविध जमातींचा अभ्यास यामध्ये भिल्ल, नागा, पिग्मी आणि बुशमेन इत्यादी घटकांविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48408815501541,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-1-768x1168.jpg?v=1770967403"},{"product_id":"set-net-pet-अनिवार्य-पेपर-1","title":"SET | NET | PET अनिवार्य पेपर 1","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपेपर ख प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सदर पुस्तक लेखन करण्यामागची नेमकी भूमिका हिचं आहे. यात 2011 पासून 2021 पर्यंतच्या एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप कसे बदलत आहे, हे प्रश्नपत्रिका सोडविताना लक्षात येते. तसेच यात जरी 10 प्रश्नपत्रिकांतील साधारणतः 550 प्रश्नांचा समावेश असला तरी प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करत असताना प्रत्येक पर्यायाचे देखील विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे एक प्रश्न सोडवितानाच किमार चार प्रश्नांची तयारी होते. म्हणजेच 2000+ प्रश्नांचा सराव सदर पुस्तकातुन होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसेट\/नेट परीक्षा खुप अवघड असल्याची एक सामान्य भावना परीक्षार्थींमध्ये असते परंतु परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती नसणे आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या कारणांनी सदर परीक्षेविषयीचा भयगंड निर्माण झालेला आहे. पेपर ख मधील 10 उपघटकांचा घटकनिहाय अभ्यास केल्यास लक्षात येईल की, अभ्यासक्रम मर्यादित असुन त्या बाहेरील प्रश्न साधारणतः विचारले जात नाहीत. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्याने वर्णनात्मक माहितीचे वाचन करताना देखील मुद्दे काढण्याची सवय लावली तर परीक्षाभिमुख अभ्यास होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रात इतर स्पर्धा परीक्षांविषयी अनेक ठिकाणी मार्गदर्शनवर्ग उपलब्ध आहेत. त्यातुन परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अवाका, अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन प्राप्त होते. परंतु सेट\/नेट परीक्षेविषयी विशिष्ट मार्गदर्शन वर्गांचा सर्वत्र अभाव आहे. यामुळे स्वयंअध्ययनावर भर देणे आवश्यक आहे. स्वयंअध्ययन करणाऱ्या परीक्षार्थींना अध्ययनासाठी सुयोग्य दिशा मिळावी म्हणुन हा लेखन प्रपंच. यासमवेतच नेट\/सेट परीक्षेत विचारले जाऊ शकणाऱ्या संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नसंच लवकरच प्रकाशित होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414494195941,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SET-NET-PET-Margdarshika_Dr-Manisha-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1771065259"},{"product_id":"कृषी-भूगोल-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"कृषी भूगोल आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003eभूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास केल्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृषी भूगोल विषया विषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा या शिवाय नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48428018368741,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Krishi-Bhugol-V-Pratyakshike_Dr-Krishna-Shahane-1-800x1206.jpg?v=1771419789"},{"product_id":"सनदी-सेवा-व्यवस्थापन-आणि-सुशासन","title":"सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451345645797,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sandi-Seva-Vyavasthapan-Ani-Sushasan_Dr-Mahendra-Patil_cnvt-1_cfddea65-215b-4e67-b64d-863a0889d3f5.jpg?v=1771572857"},{"product_id":"मराठ्यांचा-इतिहास-इ-स-1630-ते-इ-स-1818","title":"मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818) (History of the Marathas (A.D.1630 - 1818 A.D.))","description":"\u003cp\u003eसतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. पेशव्यांमध्ये बाजीराव पहिला याने मोगली सत्तेचा पाडाव केला. मराठ्यांची सत्ता संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली. पानिपत लढाईच्या घनघोर संग्रामानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451354329317,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/3bdc9df452ba67a23e8e99ac9ce838f9.jpg?v=1771573793"},{"product_id":"मध्ययुगीन-भारत-इ-स-1206-1707","title":"मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 – 1707) (Medieval Indian (1206 A.D. - 1707 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451355541733,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayagin-Bharat-1206-1707_Dr-Ravindra-Salunke_cnvt-1-1.jpg?v=1771574114"},{"product_id":"आरोग्य-मानसशास्त्र-1","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद\/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451358916837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arogya-Manasshastra_Dr-Narendra-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1771574648"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या प्लेटो, अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, लॉक, रुसो, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451364749541,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pachimatya-Rajkiya-Vicharvant-Nikumbh-Pune_cnvt-1.jpg?v=1771575567"},{"product_id":"भाषिक-कौशल्य-विकास","title":"भाषिक कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eभाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451575840997,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/dd.jpg?v=1771584199"},{"product_id":"साधनसंपदा-भूगोल-व-पर्यावरण","title":"साधनसंपदा भूगोल व पर्यावरण","description":"\u003cp\u003eसाधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट\/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451721887973,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sandhansanpada-Bhugol-V-Paryavaran_Prof-Dr-Sudhakr-Borse_cnvt-1.jpg?v=1771589804"},{"product_id":"खानदेस-रतन","title":"खानदेस रतन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्तंभलेखन : गावकरी, पुण्यनगरी, आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात अहिराणी व मराठीत स्तंभलेखन. “गावकरी” मध्ये सन 1995 पासून सतत 5\/6 वर्षे “आप्पान्या गप्पा” हे अहिराणी सदर चालविले. ते लोकप्रिय झाल्यामुळे आप्पान्या गप्पाकार ही ओळख मिळाली. आपला महाराष्ट्र मध्ये देखील मधुर वैंजी, गयामाय ही कथारुप व्यक्तिचित्रे व ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा यातील काही भागांचे अहिराणीत अनुवाद प्रसिद्ध. पुण्यनगरीत “मायन्यान भो” हे सदर एक दिड वर्षे चालविले. त्यातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. चोखंदळ वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयातून देखील अहिराणी प्रचाराचे काम सुरु आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी साहित्य : आप्पान्या गप्पा भाग1 व 2 अहिराणी ललित लेखांची पुस्तके व पुरणपोळी कविता संग्रह प्रसिद्ध. “खानदेस रतन” हे पुस्तक आता प्रकाशित करत आहे. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील महान विभूती, लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खानदेस रतन भाग 2 देखील लवकरच प्रकाशित होईल. अहिराणीत आत्मवृत्त लिहीण्याचे काम चालू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी प्रचार प्रसार : कासारे, चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात परिसंवादात अहिराणीतून भाषण करुन इतरांनाही अहिराणीतूनच बोलण्याचा आग्रह केला. आजपर्यंत झालेल्या सर्व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनांचा वृत्तांत लिहून व्रुत्तपत्रात प्रसिद्ध केला. तसेच चाळीसगांव अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी त्रैमासिक : मायबोली अहिराणीच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अहिराणीत लिहू इच्छीणाऱ्या नवोदित हातांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या सहकार्याने “खान्देशनी वानगी” हे त्रैमासिक जाने. 2016 पासून सुरु केले आहे. मायमावलींचे अलिखीत साहित्यही त्यात प्रसिद्ध केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी साहित्य : गंधाळलेली कविता हा काव्यसंग्रह व एक चारोळी संग्रह प्रसिद्ध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक कार्य : व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निर्मूलन, व्रुक्ष लागवड व संवर्धन आदि चळवळीत सक्रिय सहभाग.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453454692581,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandes-Ratan-Kranti-Senani-Dr-Uttamrao-Patil_cnvt-1.jpg?v=1771655239"},{"product_id":"आधुनिक-महाराष्ट्राचा-इतिहास-1","title":"आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453699305701,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Maharashtracha-Itihas_Navnath-Indalkar_cnvt-1_ef21b163-73fd-426e-a2e5-4a7eb4cba247.jpg?v=1771669307"},{"product_id":"ethnomedicinal-studies-of-kalsubai-harishchandragad-region-of-western-ghats","title":"Ethnomedicinal Studies of Kalsubai-Harishchandragad Region of Western Ghats","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe author, Dr. Anil Sopanrao Wabale is working as an Assistant Professor in the Department of Botany and Research Centre, Padmashri Vikhe Patil College of Arts, Science and Commerce, Pravaranagar – 413 713. He was awarded Ph.D from Savitribai Phule Pune University in 2007. He has worked as a Research Fellow on major research project (2001-2004) sanctioned by University Grants Commission, New Delhi to Dr. Mrs. A. S. Petkar, Head (Retd.) Department of Botany, Sangamner College.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eDr. Anil has 36 research papers to his credit and his field of research is medicinal plants, biological control and biofertilizers. He has successfully completed one minor research project (2008-2010) sanctioned by BCUD, Savitribai Phule Pune University (Formerly University of Pune) and one major research project (2015-2018) sanctioned by University Grants Commission, New Delhi.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eHe is a recognized research guide in the subject of Botany and also visited Vienna (Austria) for paper presentation in 2018. He is a Fellow member of Society of Applied Sciences, Agra; Academy of Plant Sciences, Muzaffarnagar; Hind Agri-Horticultural Society, Muzaffarnagar; Indian Botanical Society, Bareilly; Academy for Environment and Life Sciences, Agra; Society of Education, Agra.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457957834981,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ethnomedicinal-Studies_Dr-Anil-S-Wabale_cnvt-1.jpg?v=1771831377"},{"product_id":"agricultural-development-and-planning-in-western-satpura-region","title":"Agricultural Development and Planning in Western Satpura Region","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eDr. Lalit Pratap Sandanshiv is working as Associate Professor in the Department of Geography of S.V.S’s Dadasaheb Rawal College, Dondaicha affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon (Maharashtra). Presently he is holding the responsibility of Head of the Department. He has 22 years teaching experience of under graduate and post graduate. He has participated in several international, national and state level conferences, seminars, symposiums, workshops and presented research papers. He has published more than fifty research papers in refereed national and international journals and eight books. He has also completed minor research project of UGC, WRO, Pune.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eHe has expertise in Economic Geography, Agricultural Geography, Remote Sensing and Geographic Information System and other branches of Geography. He has completed NNMRS course of Indian Space Research Organization, Deharadun (Uttarakhand). Moreover, he has honoured with the “Dr. Ambedkar Fellowship Award-2015” of Dalit Sahitya Akadamy, New Delhi and “Vidya Bhushan Award 2010” of INSA organization, Buldhana ( MS). Presently he is a member of Board of Study of Geography in K.B.C. North Maharashtra University, Jalgaon. Three students of Ph.D. are doing their research work under his supervision in K.B.C. North Maharashtra Jalgaon.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457969664229,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Agricultural-Development-and-Planning-in-Western-Satpura-Region_Dr-Lalit-Sandanshiv_cnvt-1.jpg?v=1771831530"},{"product_id":"इतिहासातील-संशोधन-पद्धती","title":"इतिहासातील संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003eइतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,\u003cbr\u003eइतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458236788965,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Itihasatil-Sanshodhan-Paddhati_Dr-Ananda-Kalbande_cnvt-1.jpg?v=1771841763"},{"product_id":"छत्रपती-शिवाजी-महाराज-एक-राष्ट्रनिर्माते","title":"छत्रपती शिवाजी महाराज : एक राष्ट्रनिर्माते","description":"\u003cp\u003eशिवपूर्वकाळ व शिवकाळातसुद्धा इस्लामी शासकांच्या अन्यायांनी, अत्याचारांनी कहर केला होता. ते पदोपदी हिंदू बहुजन समाजाला पायदळी तुडवीत. हिंदू बहुजन, कष्टकर्यांना, शेतकर्यांना कोणीही वाली नव्हता. हिंदू स्त्रियांची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाई. हिंदू समाज परक्यांची चाकरी पत्करण्यात स्वत:ला धन्य समजत होता. महाराष्ट्रातील मराठ्यांजवळ पराक्रम होता, शौर्य होते, कष्ट करण्याची, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्याची धमक होती. परंतु त्यांच्यात एकी नव्हती. शहाजी राजे, जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपापसात झगडणार्या, वतनासाठी व क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा खून व मारामार्या करणार्या, मुसलमानी सत्तांची सेवा-चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानणार्या मराठा सरदारांसोबतच सर्वसामान्य मराठी माणसांनाही एकत्र आणले. प्रसंगी साम, दाम, भेद, दंड या नीतीचा अवलंबही केला. शिवाजी महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करून त्यांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित केले. अन्यायी, अत्याचारी इस्लामी आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. परिणामी बहुजन समाजातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केली. छत्रपती शिवरायांनी केलेले उदात्त कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र ठरले.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458266968293,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chhatrapati-Shivaji-Maharaj-as-a-Nation-Builder_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1771843993"},{"product_id":"महाराष्ट्राचा-भूगोल","title":"महाराष्ट्राचा भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा विषय तसा गतिमान असून तो निरीक्षण, अवलोकन आणि कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून असतो. म्हणून असे म्हटले जाते भूगोल हा विषय पायाने डोक्यापेक्षा अधिक समजतो, उघड्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवतात. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे ज्ञान आवश्यक असते किंबहूना भूगोलाच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राचा भूगोल या ग्रंथात महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, नदीप्रणाली, महाराष्ट्रातील विविध साधनसंपदा या उपघटकांचा अभ्यास पहिल्या विभागात तर महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील लोकसंख्या व वस्ती, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांचा समावेश दुसर्या विभागात करण्यात आला आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना सदरील ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458271588581,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtracha-Bhugol_Dr-Vasudev-Salunke_cnvt-1.jpg?v=1771844554"},{"product_id":"दक्षिण-आशिया-आणि-भारत-अमेरिका-संबंध","title":"दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284531941,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dakshin-Aashiyache-Aani-Bharat-Amerika-Sambandha_Dr-N-Z-Patil_cnvt-1.jpg?v=1771847083"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/competitive-exam.oembed?page=3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}