{"title":"FYBA","description":"","products":[{"product_id":"अर्थशास्त्राचा-परिचय","title":"अर्थशास्त्राचा परिचय ( Introduction to economics)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386657845477,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastracha-Parichay_Dr-Manojkumar-Gaikawad_cnvt-1.jpg?v=1770717642"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"अभिव्यक्ति-कौशल-के-विविध-आयाम","title":"अभिव्यक्ति कौशल के विविध आयाम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्य को समाज का दर्पण कहा जाता है, जो मानव जीवन की अथरयात्रा को दर्शाता है| यह अनेक अक्षरों के सौंदर्य से सजता है और मनुष्य के भाव और चिंतन को विकसित करता है| हिंदी भाषा केवल एक माध्यम नहीं, बल्कि यह पूरे राष्ट्र को एकसूत्र में पिरोने वाला महत्वपूर्ण तत्व है|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहिंदी ने ज्ञानार्जन के साथ-साथ मानवीय संवेदनाओं और सामाजिक संप्रेषण का कार्य किया है| यह मनुष्य को अपने अतीत को समझने और भविष्य की दिशा तय करने में मदद करती है| शिक्षा प्रणाली में हिंदी का समन्वय मानवीय जीवन मूल्यों को बढ़ावा देता है|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभूमंडलीकरण और तकनीकी प्रगति ने हिंदी भाषा के उपयोग को बढ़ाया है| सोशल मीडिया की क्रांति ने संवाद के नए आयाम खोले हैं, जिससे रोजगार के नए अवसर भी पैदा हुए हैं| लेखन कौशल, जैसे ई-मेल, ब्लॉग, और तकनीकी लेखन, अब आवश्यक हो गए हैं|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलघुकथा, जो कि आज के साहित्य में अपना एक विशेष स्थान रखती है, मनुष्य की भावनाओं का प्रतिनिधित्व करती है| लेखक द्वय ने लघुकथाओं का विवेचन सरल भाषा में किया है, जिससे पाठक गहराई से समझ सकें|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयह पुस्तक छात्रों को अभिव्यक्ति कौशल और लेखन की विभिन्न विधाओं में निपुण बनाने में मदद करेगी| यह न केवल उनकी भाषा कौशल को विकसित करेगी, बल्कि उन्हें जीवन की मूल्यात्मकता का भी बोध कराएगी| लेखक द्वय का यह प्रयास सराहनीय है, जो विद्यार्थियों के लिए एक अनमोल संसाधन साबित होगा|\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386685108453,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Abhivyakti-Kaushaly-ke-Vividh-Ayayam_Dr-Sunil-Panpatil_cnvt-1.jpg?v=1770718624"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-इ-स-1857-ते-1950","title":"आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Modern India)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386695037157,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatacha-Itihas_Dr-V-G-Somkuwar_cnvt-1.jpg?v=1770719473"},{"product_id":"खानदेशचा-इतिहास","title":"खानदेशचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391843774693,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Itihas_Dr-Vilas-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770797683"},{"product_id":"विपणनाची-मुलतत्वे-1","title":"विपणनाची मुलतत्वे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394811867365,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vipananachi-Multattve-OE_Dr-Ganesh-Patil-1-1-768x1154_1.jpg?v=1770819143"},{"product_id":"खानदेश-रत्नावली-आस्वाद-व-रसग्रहण","title":"खानदेश रत्नावली आस्वाद व रसग्रहण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401692393701,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Ratnavali-Aswad-v-Rasgrahan_Akshay-Ghorpade_cnvt-1-198x300.jpg?v=1770895746"},{"product_id":"practicals-in-dairy-science-p","title":"Practicals in Dairy Science (P)","description":"\u003cp\u003eThe authors and publisher of this book have a great pleasure and satisfied to present this book, SEC – 152 – ZOO : Practicals in Dairy Science – P, Semester II for F.Y.B.A.\/B.Com.\/B. Sc. students as one of the major subject. The book has been written as per the new revised syllabus for certificate, diploma, Major (03 years) \/ F.Y. B.A.\/B.Com Honours in (04 years) for the Colleges Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune to be implemented from June 2024.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe main aim in writing this book is to provide basic information of the subject to cater the needs of the subject as per National Education Policy (NEP), 2020. We tried to explain the concepts and information in a simple lucid language so that students could understand it easily.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWe feel that it’s not a new creation but presentation in simple form for the better understanding of students. The figures and photographs included in each chapter will help the students to grasp the subject matter. – We are thankful to the authors of the book and web link pages mentioned in the reference section of this book which we referred in particular chapter. The authors are also thankful to Mr. Rangrao Patil and the staff of Prashant Publications, Jalgaon for taking keen interest in publishing this book. Valuable and constructive suggestions from the teachers and the students are solicited.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48433046028517,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZOO-Sem-II-SEC-152-P-Practicals-in-Dairy-Science-Copy-800x1043.jpg?v=1771504257"},{"product_id":"environmental-studies-2","title":"Environmental Studies","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eWe are very glad to present this book on ES-115 “Environmental Studies” in the hands of First Year students of all streams and teachers. The book is strictly compiled according to the National Education Policy (NEP) pattern syllabus framed by the board of studies, KBC NMU, Jalgaon for First Year students and to be implemented from June-2022. The book is written in very simple language giving exhaustive details on topics included there in.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThe authors, with their long experience in environmental teaching and research, took up the challenge and brought out a standard text book. The book is written as per the KBC NMU, Jalgaon and the various units associated with it, have been presented in a simple and lucid style to suit the requirements of the course. The exercise as descriptive answer questions and multiple type questions with their answer key are given at the end of each unit for practice are intended to reinforce the knowledge of the students.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis book covers the major environmental aspects as per the syllabus framed by the KBC NMU, Jalgaon, like major environmental ecosystems, natural resources, biodiversity and their conservation, environmental pollution, environmental policies and practices, human communities and environment and guidelines for field work study.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis textbook enables the students to develop an understanding of today’s most important environmental issues. It helps students to grasp the scientific foundation of environmental topics so; they can better understand the nature around them and their impact. This book will be useful to the students of Arts, Science, Commerce, Pharmacy and Management to understand the environment related subjects in their courses.\u003c\/span\u003eWe are very glad to present this book on ES-115 “Environmental Studies” in the hands of First Year students of all streams and teachers. The book is strictly compiled according to the National Education Policy (NEP) pattern syllabus framed by the board of studies, KBC NMU, Jalgaon for First Year students and to be implemented from June-2022. The book is written in very simple language giving exhaustive details on topics included there in.\u003cbr\u003eThe authors, with their long experience in environmental teaching and research, took up the challenge and brought out a standard text book. The book is written as per the KBC NMU, Jalgaon and the various units associated with it, have been presented in a simple and lucid style to suit the requirements of the course. The exercise as descriptive answer questions and multiple type questions with their answer key are given at the end of each unit for practice are intended to reinforce the knowledge of the students.\u003cbr\u003eThis book covers the major environmental aspects as per the syllabus framed by the KBC NMU, Jalgaon, like major environmental ecosystems, natural resources, biodiversity and their conservation, environmental pollution, environmental policies and practices, human communities and environment and guidelines for field work study.\u003cbr\u003eThis textbook enables the students to develop an understanding of today’s most important environmental issues. It helps students to grasp the scientific foundation of environmental topics so; they can better understand the nature around them and their impact. This book will be useful to the students of Arts, Science, Commerce, Pharmacy and Management to understand the environment related subjects in their courses.z\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451554115813,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Environmental-Studies-AEC-NEP_Dr-Kalim-M-Shaikh_cnvt-1.jpg?v=1771583683"},{"product_id":"पर्यावरणशास्त्र-परिचय","title":"पर्यावरणशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451989668069,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaranshastra-Parichay_Dr-V-J-Patil_cnvt-1.jpg?v=1771593891"},{"product_id":"सामाजिक-मानसशास्त्राची-ओळख","title":"सामाजिक मानसशास्त्राची ओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानव हा अनुकरणशील प्राणी आहे. तो समाजातील विविध गोष्टींचे अनुकरण करतो. तो समाजशील प्राणी आहे. समाज म्हणजेच समूह. समूहात राहुन मानवाने आपली प्रगती साधली आहे. समूहात, नातेवाईकांत, कुटुंबात, मित्र-मंडळीत राहणे मानवाला अधिक आवडते. समूहात राहून आंतरक्रिया मानव करत असतो. या आंतरक्रियांच्या माध्यमातून तो आपला सामाजिक विकास घडवून आणतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आंतरक्रिया जलद होत आहेत. सामाजिक माध्यमांद्वारे समूह अथवा व्यक्ती अधिक निकट आल्यासारखे वाटते. या सगळ्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो. प्रस्तुत पुस्तकात सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तिक पातळी प्रक्रिया, आंतरवैयक्तिक प्रक्रिया, समूह गतिशीलता इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468298694885,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manashashra_Dr-B-U-Pawar_cnvt-1.jpg?v=1771927101"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-पर्यावरण-भाग-2","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468357054693,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Paryavaran-II-1.jpg?v=1771928873"},{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू-भाग-2","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू) भाग 2 |Conceptual aspects of war - Part II","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470322053349,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail-II_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772000834"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-ज्ञान-परंपरा","title":"प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा","description":"\u003cp\u003eभारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eयात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470325461221,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatiya-Dnyanparanpara_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772001178"},{"product_id":"खान्देश-काव्यप्रबोध-समीक्षा-1","title":"खान्देश काव्यप्रबोध समीक्षा","description":"\u003cp\u003e‘कविता’ हा चिंतनशील वाङ्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कविच्या खासगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तीक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातित असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतिके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाङ्मय प्रकारचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलिकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा ‘टेक्नोसॅव्ही’ होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खासगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरीता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470351085797,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Kavyaprabodha-Samiksha_Dr-Akshay-Ghorpade_cnvt-1.jpg?v=1772002338"},{"product_id":"भारतीय-लष्करी-इतिहास-भाग-2","title":"भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eमुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470556803301,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Lashkari-Itihas_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772004147"},{"product_id":"ancient-indian-knowledge-tradition","title":"Ancient Indian Knowledge Tradition","description":"\u003cp\u003eIndian Knowledge System with its comprehensive tradition proposes values, skills and love for homeland and has been sporadic in Indian Educational Curriculum, and through National Education Policy it posits sensible pride for being a citizen of India encapsulating Self-esteem and Tolerance with vivacious frame. Introduction of Indian Knowledge System in curricula silently erodes the tradition inflicted by the foreign invasions, and also it embraces religious and social diversity in the true sense of the term. It will be the torch bearer for India to transmute it into the Viksit Bharat Rashtra by 2047, while we celebrate the centenary of Indian Independence with enormous erosion is colonial mindset in the non-colonial period and the colonial period as well. India as nation will reach out to other nations of the world by being a benchmark of values, tradition and beauteously diverse culture.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– Rajendra Nannavare\u003c\/strong\u003e\u003cbr\u003ePresident,\u003cbr\u003eVivekanand Pratishthan, Jalgaon\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470660448485,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ancient-Indian-Knowledge-Tradition_Dr-Jagdish-S-Patil_cnvt-1_b0c91bb7-bcbb-4a2a-abb1-9cc9595637f2.jpg?v=1772008092"},{"product_id":"संप्रेषण-कौशल्य-आणि-राजकीय-संप्रेषणात-कौशल्य-विकास","title":"संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eसंप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.\u003cbr\u003eयादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470816194789,"sku":null,"price":410.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanpreshan-Kaushalya-V-Rajkiya-Sanpreshanat-Kaushalya-Vikas_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1772014474"},{"product_id":"मानवी-भूगोल-व-प्रात्यक्षिके","title":"मानवी भूगोल व प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003eमानवी भूगोल म्हणजे मानवाच्या आणि त्याच्या पर्यावरणाच्या आंतरसंबंधांचा अभ्यास. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे आहे, जेणेकरून मानवी विकास आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट होईल.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास करताना, मानव व निसर्ग यांच्यातील विविध घटकांची समज घेतली जाते. मानवी जीवनशैली, रोजगार, समाजव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये जैविक, भौगोलिक आणि सामाजिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पर्यावरणाशी मानवी समायोजनामुळे पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहिले आहे, तसेच विविध प्रकारच्या पर्यावरणामुळे मानवाचा जीवनशैलीत विविधता येते.\u003cbr\u003eमानवी भूगोल पृथ्वीवरील विविध प्रदेशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिक भिन्नता समजून घेते. यामध्ये शारीरिक ठेवण, पोषाख, चालीरिती, रूढी, परंपरा आणि मानवाच्या जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय घटकांच्या प्रभावामुळे मानवाची जीवनशैली आणि संस्कृती विकसित होतात, ज्यामुळे विविधतेला महत्त्व दिले जाते.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास केल्याने आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद समजून घेता येतो, जो मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470827925733,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-V-Pratyakshike_Dr-Babasaheb-Wani_cnvt-1_fda819a7-d008-4119-8787-ad0f18175b72.jpg?v=1772015403"},{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470967353573,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-800x1209.jpg?v=1772024435"},{"product_id":"मराठी-समकालीन-कथा-आस्वाद-आणि-आकलन","title":"मराठी समकालीन कथा (आस्वाद आणि आकलन)","description":"\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"27764\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"51096\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक कलाकृतीचा आस्वाद, प्रत्यय, अनुभव नित्यनूतन असतो. देश, काल, परिस्थिती, व्यक्तीसापेक्षही असतो. म्हणून आस्वाद आणि आकलनाची प्रक्रिया ही केवळ एक ज्ञानप्रक्रिया नाही तर ती एक संस्कारप्रक्रियाही ठरतेे.\u003cbr\u003eकलेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यास स्थूलपणे मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांच्या क्रमश: परिचयाची आवश्यकता असल्याने आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्यासंबंधी रुची निर्माण करणे, विद्यार्थ्याच्या वाङ्मयीन अभिरुचीचा विकास करणे, वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची डोळस क्षमता विकसित करणे. साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे या सर्वांसाठी त्यांना ललित वाङ्मयाची पार्श्वभूमी, विकास आणि प्रकारांचे स्वरूप समजावणे हा प्रधान हेतू लक्षात घेवून कथा वाङ्मय प्रकार आणि काही निवडक कथा अभ्यासासाठी अभ्यासक्रमात लावण्यात आल्या आहेत. वाङ्मय प्रकार समग्रपणे समजण्यासाठी कथांचे आस्वादन आणि आकलन या पुस्तकातून देत आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप, कथेची पार्श्वभूमी आणि विकास, कथेचे घटक आणि कथेचे प्रकार व इतर साहित्यप्रकारापेक्षा कथेचे वेगळेपण कसे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. कथेतून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश प्राप्त होतो तसेच त्याचबरोबर समकालीन समाजदर्शन होते, समाज जाणीवांचे आकलन होते, सामाजिक वास्तव आणि समस्या समजतात, सभोवताली घडण्यार्या चांगल्या वाईट घडामोडी यांचे समाजातील मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि प्रभाव कळतात. यातून त्यांच्या जीवनाची जडणघडण व्हावी आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत व्हाव्यात ही प्रांजळ इच्छा आपली असते. त्यासाठी या समकालीन कथांचा आस्वाद घेवून आकलन करून देण्याचा प्रपंच.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474561183973,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Samkalin-Katha_Dr-Vedshri-Vijay-Thigale_cnvt-1.jpg?v=1772103637"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-पर्यावरण-भाग-1","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)","description":"\u003cp\u003eआधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474716864741,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Paryavaran_Dr-Surekha-Bhingardive-1.jpg?v=1772107867"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-पर्यावरण-भाग-3","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)","description":"\u003cp\u003eदेशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474720960741,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Paryavaran-1.jpg?v=1772108201"},{"product_id":"भारतीय-राज्यघटना-शासन-आणि-राजकीय-व्यवस्था","title":"भारतीय राज्यघटना शासन आणि राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. घटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये विभागणी करतानाच मूलभूत अधिकार व हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचेही समावेशन केले गेले. अधिकार-कर्तव्ये परिभाषित करतानाच भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्ती देखील केली गेली. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असले तरीही पंतप्रधानांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते. निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केलेल्या निवडणूकांमध्ये मतदानाद्वारे निवड झालेल्या लोकप्रतिनिधींकडून मंत्रिमंडळाची नियुक्ती होते. लोकसभेमध्ये बहूमत असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. याप्रकारे लोकशाहीत जबाबदारीचे तत्त्व विकसित झाल्याने कायदेमंडळांकडून कायदे केले जातात, कार्यकारी मंडळाकडून कायद्यांची अंमलबजावणी होते आणि न्यायमंडळ अंमलबजावणी प्रक्रियेची पाहणी करते म्हणजे न्याय देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांसाठी हे आवश्यक ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477454401765,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajyaghatana-Shasan-ani-Rajkiya-Vyavastha_Prof-Dr-Vijay-Tunte_cnvt-1.jpg?v=1772176521"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-इ-स-1857-ते-इ-स-1950","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)","description":"\u003cp\u003eभारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477457645797,"sku":null,"price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Swatantrya-Chalvalicha-Itihas-AD-1857-1950_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772176630"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-इ-स-1857-ते-1950","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477461971173,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Swatantrya-Chalvalicha-Itihas-AD-1857-1950_Dr-V-G-Somkuwar_cnvt-1.jpg?v=1772176786"},{"product_id":"introduction-to-literature-short-story-and-poetry","title":"Introduction to Literature : Short Story and Poetry","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477466132709,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Introduction-to-Literature_Anil-P-Patil_cnvt-1.jpg?v=1772177002"},{"product_id":"खान्देश-रत्नावली","title":"खान्देश रत्नावली","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477475832037,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Ratnawali_Marathi-Abhyasmandal_cnvt-1.jpg?v=1772177410"},{"product_id":"आधुनिक-भारताची-लष्करी-व्यवस्था-1947-पर्यंत","title":"आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)","description":"\u003cp\u003eभारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482877157,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatachi-Lashkari-Vyavastha_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-शिलावरण-वातावरण-व-जलावरण","title":"प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)","description":"\u003cp\u003eसूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477490872549,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol-Bhag-I-II_Dr-Uttam-Nile_cnvt-1.jpg?v=1772177811"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-1","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477496180965,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Namdev-Gajare_cnvt-1.jpg?v=1772178021"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-2","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003cbr\u003eप्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477501817061,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772178222"},{"product_id":"मानसशास्त्रातील-मूलभूत-तत्वे-आणि-संकल्पना","title":"मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना","description":"\u003cp\u003eशैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506535653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Mulbhut-Tatve-Aani-Sankalpna_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772178405"},{"product_id":"परिचयात्मक-अर्थशास्त्र-1","title":"परिचयात्मक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eमानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.\u003cbr\u003eम्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eParichyatmak Arathashastra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477516529893,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parichayatmak-Arthashtra_Dr-Manoj-Gaikawad_cnvt-1.jpg?v=1772178863"},{"product_id":"भारतीय-राज्यघटना-आणि-राजकारणाची-ओळख","title":"भारतीय राज्यघटना आणि राजकारणाची ओळख","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटनेची निर्मिती 1946 ते 1950 या कालखंडात घटना समितीकडून झालेली असली तरी राज्यघटना निर्मिती पूर्वी ब्रिटिश राजवटीने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीपूरक वातावरण भारतात निर्माण होण्यास प्रारंभ झालेला होता. राज्यघटना निर्मितीवेळी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास साध्य करणे आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे ध्येय मानले गेले. नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करताना मार्गदर्शक तत्त्वांचेही आरेखन केले गेले. भारतीय घटनेद्वारा नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करताना भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्तीदेखील केली गेली. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने देशाची सत्ता कार्यकारी मंडळाकडे आली. भारताचे कार्यकारी मंडळ सामुहिकरीत्या संसदेला जबाबदार असते. लोकशाहीची संस्थात्मक चौकट यशस्वी व गतिमान बनविण्यासाठी न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ही महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. हे निकोप लोकशाहीचे प्रमुख अंग मानले गेले.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477522952421,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajyaghatna-Ani-Rajkaranachi-Olakha_Prof-Dr-Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1772179037"},{"product_id":"प्राकृतिक-व-मानवी-भूगोल-1","title":"प्राकृतिक व मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असून या शाखेत मानवी निवास, स्थान व भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत असल्याने मानवी क्रियांचेही अध्ययन महत्त्वाचे आहे. परंतू मानवाला अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. म्हणून प्राकृतिक पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्याचा विकास केला व त्यातून प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना, भूरुपे, हवामान, हवेचे आविष्कार, जलाशय, वनस्पती आणि प्राणी जीवनांचा अभ्यास समाविष्ट होतो. विशेषत: शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख घटकांचा व त्यांचा मानवी जीवनावर होणार्या परिणामाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्यांचा वापर व विकास करून प्राकृतिक भूगोलाचा विकास केला गेला आहे. पृथ्वीवरील सर्व घटकांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्राकृतिक भूगोलात विविध विभाग केलेले आहेत. त्यात पृथ्वीची घनरूप अवस्था म्हणजे शिलावरण, पृथ्वीची द्रवरूप अवस्था म्हणजे जलावरण, वायु अवस्था म्हणजे वातावरण आणि पृथ्वीवरील सजिवांचे अस्तित्व असलेले म्हणजे जीवावरण होय. वरील सर्व अवस्थांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. या शाखेत निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. यात विविध भूरूपे (पर्वत, पठार, मैदान आणि त्यांची निर्मिती), हवामान, मृदा, जलाशय, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इ.नैसर्गिक घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलात केला गेला.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477543301349,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakurtik-V-Manavi-Bhugol_Dr-U-P-Suyawanshi_cnvt-1.jpg?v=1772180117"},{"product_id":"environmental-studies-4","title":"Environmental Studies","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477742858469,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Environmental-Studies_ST-Ingle_cnvt-1.jpg?v=1772187803"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-व-मूलाधार","title":"समाजशास्त्र : परिचय व मूलाधार","description":"\u003cp\u003eमनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamajshastra Parichay Aani Muladhar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477755703525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastracha-Parichay_Dr-Sudhakar-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772189073"},{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक देशाला स्वतःचे संविधान असणे आवश्यक आहे. या संविधानात त्या देशाच्या शासनकारभारविषयक बाबींची तरतूद असते. पण त्याबरोबरच त्या देशातील जनतेच्या आशाआकांक्षेचे व त्या देशाने स्वीकारलेल्या ध्येयाचे निदर्शनही असते. स्वतंत्र राष्ट्रातील नागरिकांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकार असतो व ते, तो अधिकार संविधानसभा नेमून बजावतात. संविधानसभेत जनतेचे प्रतिनिधी चर्चा करुन संविधान तयार करतात व अशा संविधानानुसार त्या देशाचा शासनकारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींनी संविधानसभेत एकत्र तयार केलेले संविधान म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यकारभाराविषयीचा वेदग्रंथ होय. त्याचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ असते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. त्याचे मांगल्य व पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी त्या देशातील सर्व नागरिकांवर असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथात भारतीय संविधान निर्मितीची संक्षिप्त माहिती, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानाचा सरनामा, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, निर्वाचन आयोग या संदर्भातील संविधानात्मक तरतुदींची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477767074021,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajkiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772189762"},{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-1","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815603429,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Kirdak_cnvt-1.jpg?v=1772191297"},{"product_id":"भारतीय-संविधानाची-ओळख","title":"भारतीय संविधानाची ओळख","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटनेत ‘भारत हा राज्यांचा संघ असेल’ असा उल्लेख आहे. संघराज्यपद्धती ही केवळ संरचनात्मक व्यवस्था नसते; तर तिच्यात विविध लोकगट व त्यांच्या संस्था आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येवून शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय राज्यघटनेत उदारमतवाद, मिश्र अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, कायदेशीर वा कार्यालयीन भाषेची तरतूद, स्वतंत्र निर्वाचन आयोग इत्यादींची तरतूद आढळते. परिणामी भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, भारतीय संघराज्यवाद, कायदेमंडळ, संविधानिक दुरुस्त्या, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि निवडणूक व्यवस्था अशा मूलभूत व राज्यघटनेची ओळख होण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेतानाच लोकशाही प्रक्रियेचाही अभ्यास होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत यांचाही उहापोह सदरील ग्रंथात आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख होण्याच्या दृष्टीने सोपी, सुटसुटीत अशी ग्रंथरचनेची मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936582885,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhanachi-Olkha_Dr-Suvarna-Gudge_cnvt-1-1.jpg?v=1772195032"},{"product_id":"भारतीय-राज्यघटनेची-तोंडओळख","title":"भारतीय राज्यघटनेची तोंडओळख","description":"\u003cp\u003eभारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असून ब्रिटीश राजवटीतील विविध कायदे, प्रशासकीय रचना व नियमावली यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रो. ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेला ‘महत्त्वपूर्ण असा सामाजिक दस्ताऐवज’ म्हटले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मुलभूत चौकट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व निवडणूक पद्धती तसेच राज्यघटनेतील विविध कलमे, भाग व परिशिष्ट्ये यांची अद्ययावत व अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936910565,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajyaghatnechi-Tondolkha_cnvt-1.jpg?v=1772195113"},{"product_id":"प्रारंभिक-भारत-प्रागैतिहासिक-काळ-ते-राष्ट्रकुट-काळ","title":"प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477976985829,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Praranbhik-Bharat_Dr-Jagdish-Sonawane_cnvt-1.jpg?v=1772196758"},{"product_id":"प्रारंभिक-भारत-प्रागैतिहासिक-काळ-ते-राष्ट्रकुट-काळ-1","title":"प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478005788901,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Praranbhik-Bharat_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772197074"},{"product_id":"मानसशास्त्राची-मूलतत्त्वे-1","title":"मानसशास्त्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसद्य:स्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, आसक्ती वाढत आहे. त्यामुळे सुख, समाधान मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे, मानसिक समस्या वाढत आहे त्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो, यासाठी सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ हा विषय सद्यास्थितीत महत्वाचा, वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479684985061,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Prof-D-R-Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254342"},{"product_id":"cooperative-law-micro-finance-ii","title":"Cooperative Law \u0026 Micro Finance – II","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eWe have a great pleasure in introducing our book to commerce\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003estudents on Cooperative Law and Micro Finances – II. This book is\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eespecially written as per National Education Policy Syllabus for\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ethe students of First Year Graduation of KBC North Maharashtra\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eUniversity, Jalgaon. This is a book which is a written honestly for the\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003erural and urban students of Commerce, Management professional and\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003einvestors of effective understanding.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis book is also useful to the teachers who would otherwise have\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eto prepare their lecturers from various sources particularly an attempt\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ehas been made to use simple and easily understandable Language.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eTopics of the book are logically arranged in numbered paragraphs\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eexactly according to the modified syllabus from June, 2024.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eReally speaking we prefer and refer the standard books and\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ecollected new and latest references and information from innumerable\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003egood books, journals, SEBI circulars, bulletins, reports and research\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003earticles.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are very much thankful to Prashant Publications, Jalgaon,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eShri. Rangrao Patil and his co-operative staff. We are also thankful\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eto our principal, mentor, staff members, family \u0026amp; friends who have\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003edirectly and indirectly supported for the fruitful presentation of this\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ebook.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479854624997,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Cooperative-Law-And-Micro-Finances-II_Dr-Bhagyashri-D-Patil-1.jpg?v=1772273547"},{"product_id":"गीतमाला-आस्वाद-व-आकलन","title":"गीतमाला आस्वाद व आकलन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘गीतमाला’ हे एकूण तीस गीतांचे संकलन असलेले पुस्तक असून, त्यात विविध प्रकारच्या गीतांचा समावेश करण्यात आला आहे. या संकलनात गीतांचा आस्वाद घेणे आणि त्यांचे सखोल आकलन करणे हे वाचकांसाठी अधिक सुकर व्हावे, यासाठी ‘गीतमाला : आस्वाद व आकलन’ या पूरक समीक्षा ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. या ग्रंथामध्ये प्रत्येक गीताच्या आशयाचा, रचनाशैलीचा आणि वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. गीतांच्या शब्दशैलीतून उमटणारे भावार्थ, त्यातील साहित्यिक सौंदर्य, छंदोबद्धता, संगीतात्मकता, तसेच गीतकाराच्या सौंदर्यदृष्टीचे विश्लेषण यात समाविष्ट करण्यात आले आहे. गीतांचा अभ्यास हा केवळ रसग्रहणापुरता मर्यादित न राहता, तो सखोल साहित्यिक दृष्टिकोनातून करण्यास मदत व्हावी, या हेतूने हा ग्रंथ रचण्यात आला आहे. गीतांचा सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ, त्या गीतांनी समाजमनावर उमटवलेली छाप यांचा मागोवा घेत या ग्रंथात विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘गीतमाला : आस्वाद व आकलन’ हा समीक्षा ग्रंथ वाचकांना गीतांचे रसग्रहण करण्याची तसेच त्यांची सौंदर्यस्थळे, आशयवैविध्य विकसित करण्याची दिशा दाखवतो. अभ्यासकांसाठी आणि संगीतप्रेमी वाचकांसाठी हा समीक्षा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480181813477,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gitamala-Eka-Aakalan_Dr-Kiran-Gadhave_cnvt-1.jpg?v=1772283677"},{"product_id":"मूलभूत-आणि-बोधात्मक-मानसशास्त्र","title":"मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र (सत्र 1-2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ् यांनी ‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480188301541,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Aani-Bodhatmak-Manasshastra_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772283872"},{"product_id":"environmental-studies-5","title":"Environmental Studies","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e “Environmental Studies” \u003c\/span\u003e\u003cspan\u003ein the hands of First Year students of all streams and teachers. The book is strictly \u003c\/span\u003e\u003cspan\u003ecompiled according to the National Education Policy (NEP) pattern syllabus \u003c\/span\u003e\u003cspan\u003eframed by the board of studies, KBC NMU, Jalgaon for First Year students and\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eto be implemented from June-2022. The book is written in very simple language\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003egiving exhaustive details on topics included there in.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThe authors, with their long experience in environmental teaching and\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eresearch, took up the challenge and brought out a standard text book. The book\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eis written as per the KBC NMU, Jalgaon and the various units associated with\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eit, have been presented in a simple and lucid style to suit the requirements of the\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ecourse. The exercise as descriptive answer questions and multiple type questions\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ewith their answer key are given at the end of each unit for practice are intended\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eto reinforce the knowledge of the students.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis book covers the major environmental aspects as per the syllabus\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eframed by the KBC NMU, Jalgaon, like major environmental ecosystems,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003enatural resources, biodiversity and their conservation, environmental pollution,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eenvironmental policies and practices, human communities and environment and\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eguidelines for field work study.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis textbook enables the students to develop an understanding of today’s\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003emost important environmental issues. It helps students to grasp the scientific\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003efoundation of environmental topics so; they can better understand the nature\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003earound them and their impact. This book will be useful to the students of Arts,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eScience, Commerce, Pharmacy and Management to understand the environment\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003erelated subjects in their courses.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe offer our sincere thanks to Shri. Rangrao Patil of Prashant Publications,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eJalgaon for his keen interest in publishing this book. The authors welcome\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003econstructive suggestions and comment from fellow teachers and beloved students\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eto improve the content of book further.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480194527461,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Environmental-Studies-VEC-NEP_Dr-Kalim-M-Shaikh-1-800x1054.jpg?v=1772284033"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/fyba.oembed?page=4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}