{"title":"MPSC, UPSC, NET-SET","description":"","products":[{"product_id":"वाणिज्य-आणि-व्यवसायातील-अलीकडील-कल","title":"वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल","description":"\u003cp\u003eसध्याच्या युगाच्या मागणीनुसार आपण अनुकूलन स्वीकारले पाहिजे. म्हणून, एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमातील कोणताही बदल हा विकासाची नैसर्गिक प्रगती आहे. जेव्हा तो विषय नवीन विविध मार्गांनी शिकवला आणि शिकला जातो तेव्हा ज्ञान विकसित होते. कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्षातील एम.कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा अवलंब केल्यामुळे, विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साहित्य प्रदान करणे ही आमची जबाबदारी आहे.\u003cbr\u003eप्रथम वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले “वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल” हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्वयं-शिक्षण स्वरूपातील हे पुस्तक, विद्यार्थी-अनुकूल दृष्टिकोनाचे काटेकोरपणे पालन करते. यात कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमधील परीक्षा प्रश्नांचा समावेश आहे, जे सर्वसमावेशक परीक्षेची तयारी सुलभ करते.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384490864869,"sku":"2","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vanijya-Aani-Vyavasayatil-Alikadil-Kal_Prof-Prabhakar-S-Mahale-1.jpg?v=1770637748"},{"product_id":"संशोधन-प्रकल्प-लेखन","title":"संशोधन प्रकल्प लेखन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384642220261,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan_Dr-M-S-Pagare-1-768x1161.jpg?v=1770643015"},{"product_id":"मध्ययुगीन-भारतीय-संस्कृती","title":"मध्ययुगीन भारतीय संस्कृती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386187755749,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatiya-Sanskriti_Dr-Ananda-Kalbande-1-768x1166.jpg?v=1770704824"},{"product_id":"काळजातील-पोलीस-महासंचालक","title":"काळजातील पोलीस महासंचालक","description":"\u003cp\u003eलेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ घालत असताना व्यत्यय येऊ नये म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवतात, जेवणानंतर पत्नीसोबत फिरायला जातात. नेमकं हेच पोलिसांना\u003cbr\u003eकाळजातील पोलीस महासंचालक | 7\u003cbr\u003eशक्य होत नाही. घरी वेळ देता येत नसल्याने त्यांना कौटुंबिक मूल्य देता येत नाही, परिवारासोबत जेवण करता येत नाही, त्यांच्यासोबत फिरायला जाता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणती कामे केली, कोणत्या कामाला यश आले, कोणते प्रस्ताव शासनाला पाठवले, कोणते मंजूर झाले, कोणती कामे करावयाची आहेत याची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला देतात. एखाद्या कामाबद्दल अपयश आलं तर सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाही, त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजालाच स्पर्श करतात. म्हणूनच माझ्यासारखा सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा\/पुस्तकाचा. असे लेखक म्हणतो.\u003cbr\u003eएकंदरीत पुस्तकाची भाषा शैली, प्रकरणाची नावे, पुस्तकाचे शीर्षक हे सारच काळजाला स्पर्श करतं. नक्कीच हे पुस्तक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386204958949,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kaljatil-Police-Mahasanchalak_Vinod-Ahire-1-768x1154.jpg?v=1770706007"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-सिद्धांत-व-समीक्षा","title":"शैक्षणिक संशोधन : सिद्धांत व समीक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386270003429,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-Sidhhant-va-Samiksha-1-768x1174.jpg?v=1770709583"},{"product_id":"अर्थशास्त्राचा-परिचय","title":"अर्थशास्त्राचा परिचय ( Introduction to economics)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386657845477,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastracha-Parichay_Dr-Manojkumar-Gaikawad_cnvt-1.jpg?v=1770717642"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478"},{"product_id":"बजेट-मसुदा-आणि-बचत-धोरण","title":"बजेट मसुदा आणि बचत धोरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386718630117,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bajet-Musuda-Aani-Bachat-Dhoran_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1770721754"},{"product_id":"agricultural-informatics-and-artificial-intelligence","title":"Agricultural Informatics and Artificial Intelligence","description":"\u003cp\u003eThis book serves as a comprehensive guide for **B.Tech (Agricultural Engineering \u0026amp; Technology)** students, offering a simplified introduction to Agricultural Informatics and Artificial Intelligence. It is meticulously designed to align with the **NHEP-2020 vision** and the **6th Deans’ Committee syllabus** of ICAR, specifically for Maharashtra State Agriculture Universities (SAU).\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eKey Highlights:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eBasics of ICT in Agriculture\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: Computer applications, multimedia, database management, mobile apps, and decision-making processes.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eEmerging Technologies\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e: Artificial Intelligence, IoT, Big Data, Geospatial technology, e-Agriculture, and innovative IT tools for agriculture.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003ePractical Applications\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: Computer models, smartphone apps, decision support systems, crop calendars, and government digitalization schemes like Digital India.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eDepartmental Insights\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e: Coverage of various Agricultural Engineering disciplines such as Farm Power, Process Engineering, Irrigation, and Soil \u0026amp; Water Management.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eStructured into concise chapters for beginner-friendly learning, this book ensures smooth comprehension of complex topics. It also includes previous years’ question papers to aid in exam preparation.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eDesigned to equip students with essential ICT and AI skills, this text is an invaluable resource for enhancing the quality of agricultural education, research, and extension programs in the era of digital transformation.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196551397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Agricultural-Informatics-And-Artificial-Intelligence_Dr-Prakash-R-Kolhe_cnvt-1.jpg?v=1770724243"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या","title":"भारतीय सामाजिक समस्या (Social Issues in India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाच्या लेखनासाठी विविध संदर्भ पुस्तके, संशोधनपर लेख,व लेखकांच्या विचारांचा अवलंब केला आहे. प्रस्तुत पुस्तक हे स्पर्धा परीक्षांसाठी व अभ्यासकांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल असे मला वाटते.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387317039333,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-samajik-samasya_shinde-1-768x1183.jpg?v=1770730950"},{"product_id":"वाणिज्यिक-भूगोल","title":"वाणिज्यिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390889341157,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Bhugol_Dr-C-B-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770790245"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-चळवळ-इ-स-1857-ते-1950","title":"भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391728955621,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rashtriya-Chalaval-CE-1857-to-1950_cnvt-1-198x300.jpg?v=1770795945"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-1-व-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391753105637,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Dr.-Sharad-Kakad_cnvt-1-198x300.jpg?v=1770796239"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"परिचयात्मक-अर्थशास्त्र","title":"परिचयात्मक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदरील ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392658911461,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parichayatmak-Arthashastra_Dr-Harihar-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770803714"},{"product_id":"गृहअर्थशास्त्र-आणि-रोजगार-संधी","title":"गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392691581157,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gruha-Arthashastra-and-Career-Sandhi_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1770804259"},{"product_id":"मधुमक्षिका-पालन","title":"मधुमक्षिका पालन","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज आकलन होईल.\u003cbr\u003eआम्हाला वाटते की ही नवीन निर्मिती नसून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोप्या स्वरूपात सादरीकरण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आकडेवारी आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत करतील. आम्ही पुस्तकाच्या शेवटी नमुना प्रश्नपत्रिका, बहुपर्यायी निवड प्रश्न, आणि शब्दकोष प्रदान केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होईल.\u003cbr\u003eज्या लेखकांची संदर्भ पुस्तके आणि वेब पृष्ठे संदर्भासाठी वापरली आहेत आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांचा उल्लेख केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392783528165,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZOO-101-OE_Madhumkshika-Palan_cnvt-1-198x300.jpg?v=1770805164"},{"product_id":"एनसीसी-राष्ट्रीय-कैडट-कोर-मॉडल-प्रश्न-पत्र","title":"एनसीसी राष्ट्रीय कैडट कोर (मॉडल प्रश्न-पत्र)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392837824741,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Model-Questions-Bank_cnvt-1-198x300.jpg?v=1770805795"},{"product_id":"राष्ट्रीय-छात्र-सेना-आर्मी-प्रैक्टिस-बुक","title":"राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी) प्रैक्टिस बुक","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393800253669,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Practice-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770810269"},{"product_id":"cadet-reference-hand-book","title":"Cadet Reference Hand Book","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394231447781,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Cadet-Reference-Hand-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-199x300.jpg?v=1770812123"},{"product_id":"एनसीसी-आणि-आपत्ती-व्यवस्थापन","title":"एनसीसी आणि आपत्ती व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394284695781,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Ani-Aapatti-Vyavasthapan_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-198x300.jpg?v=1770812329"},{"product_id":"ncc-elective-subject-defence-hand-book","title":"NCC Elective Subject Defence Hand Book","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394321297637,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NCC-Elective-Subject-Defence-Hand-Book_Major-Dr-Sanjay-Chaudhary_cnvt-1-198x300.jpg?v=1770812606"},{"product_id":"व्यावहारिक-मराठी","title":"व्यावहारिक मराठी","description":"\u003cp\u003eया विषयाच्या प्रथम सत्रामध्ये उपयोजित मराठी तर द्वितीय सत्रामध्ये व्यावहरिक मराठी या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला आहे. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीचे स्वरूप व्याप्ती, आवश्यकता व त्याचे महत्त्व तसेच निबंधलेखन, त्याचे स्वरूप, व्याप्ती, निबंधलेखनाचे विविध प्रकार हा घटक क्रमांक एक निहीत केलेला आहे. तर घटक क्रमांक दोनमध्ये अर्ज लेखन आणि पत्रलेखन या दोन संयुक्त घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्यांचे स्वरूप, त्यांचे विविध प्रकार, त्याची आवश्यकता आणि त्याचे व्यावहरिक मराठीच्या अभ्यासक्रमात असणारे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या सर्व घटकांचा यथासांग आढावा घेण्याचा प्रयत्न सदर संदर्भ पुस्तकात केलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकांची आणि अभ्यासकांची मते विचारात घेऊन व्यावहरिक मराठीचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता नमूद केलेली आहे. आज प्रत्येक व्यक्तीला केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्याबरोबरच त्याच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यक्तीला अनेक कौशल्यांची गरज भासते. जसे की, कार्यक्रम संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, या भाषिक कौशल्यांबरोबरच मुद्रित शोधन, टंकलेखन, दुभाषी इत्यादी. प्रशासनिक क्षेत्रामध्ये देखील विविध प्रकारच्या व्यावहरिक मराठीच्या कौशल्यांची आवश्यकता असते. आजचा विद्यार्थी जर उच्चविद्याविभूषित असल्याबरोबरच कौशल्यप्रवण असेल तर त्याला कोणत्याही शिक्षणसंस्थांचे, संस्थापकांचे, उद्योजकांचे किंवा विविध कंपन्यांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. स्वतः आत्मसात केलेल्या कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तो उभे करू शकतो आणि त्या माध्यमातूनच स्वतः स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांना देखील अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. हे केवळ व्यावहरिक मराठीतील विविध कौशल्य हस्तगत केल्यामुळेच शक्य होणार आहे. अर्थात हा विचार करूनच पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत विषयाची निवड केलेली आहे ती सार्थ वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399788769509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavaharik-Marathi_Dr-Haresh-Shelke-1-768x1137.jpg?v=1770878573"},{"product_id":"व्यक्तिमत्व-विकास-आणि-भाषा","title":"व्यक्तिमत्व विकास आणि भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399807381733,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyatkimatv-Vikas-Aani-Bhasha-_Dr-Haresh-Shelke-1-768x1122.jpg?v=1770879052"},{"product_id":"उपयोजित-आणि-व्यावसायिक-मराठी-लेखन-कौशल्य","title":"उपयोजित आणि व्यावसायिक मराठी लेखन कौशल्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399887597797,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Ani-Vyavaharik-Marathi-Kaushalye_Dr-Gitanjali-Chine-1-768x1154.jpg?v=1770880417"},{"product_id":"मूलभूत-मानसशास्त्र-आणि-मानसशास्त्रीय-चाचण्या","title":"मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399912632549,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Manasshastra-ani-Manasshastriya-Chachanya_Prof-Vishnu-Adasare-1-768x1158.jpg?v=1770881048"},{"product_id":"मानसशास्त्राची-मुलतत्वे-आणि-प्रयोग","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे आणि प्रयोग","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अभ्यासक्रम बदलला की बाजारामध्ये या विषयाची क्रमिक पुस्तके त्वरित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची समस्या निर्माण होते.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399934947557,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Dr-Sandip-Mali-1-768x1175.jpg?v=1770881372"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-धोरण-1","title":"भारतीय आर्थिक धोरण","description":"\u003cp\u003eनविन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या F.Y.B.Sc. व F.Y.B.Com करीता Open Elective करीता भारतीय आर्थिक धोरण या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताची लोकसंख्याशास्त्रीय रचना लोकसंख्येचे व्यावसायिक वितरण भारतातील लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण व उपाय दारिद्य्राचा अर्थ प्रकार भारतातील दारिद्य्राची कारणे, भारतातील दारिद्य्र निर्मुलनासाठीचे उपाय इत्यादीसंबंधी सविस्तर वितरण प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399991210213,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Dhoran_Dr-Rupali-Devre-1-768x1169.jpg?v=1770882695"},{"product_id":"गुलामगिरी-मूल्य-आणि-अन्वयार्थ","title":"गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडे यांनी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400002482405,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gulamgiri-Mulya-Ani-Anvayarth_Dr-Kailas-Wankhade_cnvt-1-198x300.jpg?v=1770883003"},{"product_id":"मराठ्यांचा-इतिहास-इ-स-१६००-१७०७","title":"मराठ्यांचा इतिहास (इ. स. १६००-१७०७) History of Maratha (1600 AD - 1707 AD)","description":"\u003cp\u003eमराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तार हा केंद्रबिंदु मानून या ग्रंथाची रचना केली आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आणि शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण हे सर्व लक्षात घेवून हा ग्रंथ सिध्द केला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याचा पाया तर घातलाच परंतु मराठा राज्य टिकले पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली औरंगजेबासारखा बलाढ्य मोगल राजा की जो उमलते मराठ्यांचे राज्य कुस्करून टाकण्यासाठी अधीर झाला होता पण त्यालाही छत्रपती शिवाजी महाराज हे पुरून उरले. त्यासाठी त्यांनी जिंकलेल्या राज्याची नीट घडी बसविली. प्रशासनात एकात्मता आणली. सामाजिक जीवनात स्थैर्य यावे म्हणून त्यांनी अनेक कुरूढीवर हल्ला चढविला जाति भेदाला वाव दिला नाही. वतनदार हे राज्याचे शत्रूच होत असा अनुभव घेवून त्यांनी नवीन वतने देणे बंद केले. स्त्रीयांचा सन्मान केला. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा राज्याचा इतिहास म्हणजे हा ग्रंथ होय. तो सर्वांना उपयुक्त ठरेल या आशेने हे मनोगत पूर्ण करतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401241014501,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathyancha-Itihase_GBShah-1-768x1181.jpg?v=1770890779"},{"product_id":"समायोजनाचे-मानसशास्त्र","title":"समायोजनाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401616109797,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samayojnache-Mansshastra_Dr-Santosh-Savadekar_cnvt-1-198x300.jpg?v=1770894130"},{"product_id":"समग्र-संरक्षणशास्त्र-व-सामरिकशास्त्र","title":"समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार\/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401823236325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Saurakshan-V-Samrikshashra_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770897132"},{"product_id":"व्यावसायिक-कौशल्य","title":"व्यावसायिक कौशल्य (Vyavsayik Kaushalye)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात मुद्रित शोधन - प्रमाण लेखनाबाबत मराठीचे नियम, शब्द लेखन व विराम चिन्हांचा वापर, मुद्रित शोधन खुणांचा परिचय, मुद्रित शोधनाचे स्वरूप - मुद्रित शोधनाचे घटक, मुद्रित शोधनाची चिन्हे, जाहिरात लेखन कौशल्ये - जाहिरातीचे स्वरूप, जाहिरातीचे प्रकार, जाहिरात संहिता लेखन (आकाशवाणी, वृत्तपत्र व दूरदर्शन), निवेदन कौशल्येे - निवेदनाचे स्वरूप, निवेदन कौशल्याचे प्रकार, आकाशवाणी व दूरचित्रवाणीसाठी निवेदन कौशल्ये या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401827234021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayik-Kaushaley_Sachin-Patil-Copy-768x1156.jpg?v=1770897210"},{"product_id":"संवाद-कौशल्य","title":"संवाद कौशल्य (Sanvad Kaushalye)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात संवाद कौशल्याची आवश्यकता, संवाद कौशल्याचे तंत्र, संवाद कौशल्याची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालन:एक कला, सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालकाने पाळावयाची पथ्ये, वक्तृत्व, वक्तृत्वाचे स्वरूप, अष्टपैलू वक्तृत्वपटूचे गुण, वक्तृत्व कलेची वैशिष्ट्ये, भाषण कौशल्ये- भाषणाची तयारी-विषयाची निवड,विषयाची तयारी, सादरीकरण-भाषिक उपयोजनाचे ज्ञान, प्रभावी भाषणाचे संकलन, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष सादरीकरण-खंडन-मंडन, परीक्षण, वादविवाद स्पर्धेचे आयोजन व सहभाग या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401893753061,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvad-Kaushaley_Sachin-Patil-1-768x1119.jpg?v=1770898605"},{"product_id":"मुलींचे-शिक्षण-व-महिला-सक्षमीकरण","title":"मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्त्री ही आपल्या कुटूंबाचा आधारस्तंभ असते. एका स्त्रीला शिक्षित केल्याने तिचे संपूर्ण कुटूंब शिक्षित होते. ती आईच्या रूपात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करते. देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधावयाची असेल तर पुरूषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करायला हवे. स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करुन स्त्रीमध्ये आत्मसन्मान निर्माण होतो. त्याचबरोबर आपल्या कुटूंबाला त्याचे फायदे होतात. मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. स्त्रीशिक्षणामुळे समाजात विविधांगी दृष्टीने प्रगती घडून येते. शिक्षणामुळे मुली व महिलांमध्ये स्वयंनिर्णयशक्ती प्राप्त होते. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अतिशय महत्त्वाची बाब आहे, मात्र आजही एकविसाव्या शतकात महिलांना पूर्ण स्वातंत्र्य हव्या त्या प्रमाणात मिळालेले नाही. परिपूर्ण देश तेव्हाच घडेल ज्यावेळेस स्त्रीस पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेरी कोम, लता मंगेशकर, भिकाईजी कामा यासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांना या साहित्यकृतीतून प्रस्तुत केेले आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी, समाजसुधारणीसाठी, महिला शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे साहित्यलेखन प्रेरकशक्ती ठरतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक हे विशेषकरून विद्यालयीन, महाविद्यालयीन मुली, महिला व त्यांच्या पालकवर्गासाठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414086430949,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulinche-Shikshan-va-Mahila-Sakshamikaran_Sau-Pratibha-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1771056115"},{"product_id":"geomorphology","title":"Geomorphology","description":"\u003cp\u003eThe writing of this book is based on the National Education Policy (NEP-2020) for the Second Year Bachelor of Science (S.Y.B. Sc. Geography). Third-semester geography students at Savitribai Phule Pune University in Pune. The book makes an effort to give readers the essential understanding of each concept discussed in the syllabus through the use of examples and illustrations.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWe are confident that the book will satisfy the needs of the students in this course. There have been attempts to provide a concise definition of “Geomorphology,” precise terminology, and an interesting and practical description and presentation of landforms. Just as much attention should be paid to maps, diagrams, and pictures as to the text. This book is meant for an introductory course in geomorphology.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48432637968613,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Geographology-Copy-800x1068.jpg?v=1771497039"},{"product_id":"सनदी-सेवा-व्यवस्थापन-आणि-सुशासन","title":"सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451345645797,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sandi-Seva-Vyavasthapan-Ani-Sushasan_Dr-Mahendra-Patil_cnvt-1_cfddea65-215b-4e67-b64d-863a0889d3f5.jpg?v=1771572857"},{"product_id":"मराठ्यांचा-इतिहास-इ-स-1630-ते-इ-स-1818","title":"मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818) (History of the Marathas (A.D.1630 - 1818 A.D.))","description":"\u003cp\u003eसतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. पेशव्यांमध्ये बाजीराव पहिला याने मोगली सत्तेचा पाडाव केला. मराठ्यांची सत्ता संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली. पानिपत लढाईच्या घनघोर संग्रामानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451354329317,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/3bdc9df452ba67a23e8e99ac9ce838f9.jpg?v=1771573793"},{"product_id":"मध्ययुगीन-भारत-इ-स-1206-1707","title":"मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 – 1707) (Medieval Indian (1206 A.D. - 1707 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451355541733,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayagin-Bharat-1206-1707_Dr-Ravindra-Salunke_cnvt-1-1.jpg?v=1771574114"},{"product_id":"लोकसंख्या-भूगोल","title":"लोकसंख्या भूगोल","description":"\u003cp\u003eपृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भारतातील तसेच जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडील काळात लोकसंख्या वाढ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या हा घटक कोणत्याही देशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असतो. कारण देशाचे आकारमान, वैशिष्ट्ये, विभाजन, रचना, राहणीमान, प्रगती, विकास, सामाजिक रचना हे घटक लोकसंख्येमुळे प्रभावित होत असतात.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात भारताची जनगणना, लोकसंख्येच्या सर्वेक्षणाच्या पद्धती, लोकसंख्याविषयक मिळालेल्या आकडेवारीचे सादरीकरण, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक, स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा, वयोगट रचना, व्यवसाय संरचना, अवलंबता गुणोत्तर, दीर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या विषयक समस्या, लोकसंख्या धोरणे, मानव विकास निर्देशांक, आरोग्य निर्देशांक तसेच नागरीकरण व त्यासंबंधित समस्या इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eLoksankhya Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451356721381,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksankhya-Bhugol_Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1771574243"},{"product_id":"आरोग्य-मानसशास्त्र-1","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद\/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451358916837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arogya-Manasshastra_Dr-Narendra-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1771574648"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/mpsc-upsc-net-set.oembed?page=53","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}