{"title":"NET\/SET\/PET","description":"","products":[{"product_id":"मध्ययुगीन-भारतीय-संस्कृती","title":"मध्ययुगीन भारतीय संस्कृती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386187755749,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatiya-Sanskriti_Dr-Ananda-Kalbande-1-768x1166.jpg?v=1770704824"},{"product_id":"काळजातील-पोलीस-महासंचालक","title":"काळजातील पोलीस महासंचालक","description":"\u003cp\u003eलेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ घालत असताना व्यत्यय येऊ नये म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवतात, जेवणानंतर पत्नीसोबत फिरायला जातात. नेमकं हेच पोलिसांना\u003cbr\u003eकाळजातील पोलीस महासंचालक | 7\u003cbr\u003eशक्य होत नाही. घरी वेळ देता येत नसल्याने त्यांना कौटुंबिक मूल्य देता येत नाही, परिवारासोबत जेवण करता येत नाही, त्यांच्यासोबत फिरायला जाता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणती कामे केली, कोणत्या कामाला यश आले, कोणते प्रस्ताव शासनाला पाठवले, कोणते मंजूर झाले, कोणती कामे करावयाची आहेत याची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला देतात. एखाद्या कामाबद्दल अपयश आलं तर सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाही, त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजालाच स्पर्श करतात. म्हणूनच माझ्यासारखा सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा\/पुस्तकाचा. असे लेखक म्हणतो.\u003cbr\u003eएकंदरीत पुस्तकाची भाषा शैली, प्रकरणाची नावे, पुस्तकाचे शीर्षक हे सारच काळजाला स्पर्श करतं. नक्कीच हे पुस्तक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386204958949,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kaljatil-Police-Mahasanchalak_Vinod-Ahire-1-768x1154.jpg?v=1770706007"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-सिद्धांत-व-समीक्षा","title":"शैक्षणिक संशोधन : सिद्धांत व समीक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386270003429,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-Sidhhant-va-Samiksha-1-768x1174.jpg?v=1770709583"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"परिचयात्मक-अर्थशास्त्र","title":"परिचयात्मक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदरील ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392658911461,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parichayatmak-Arthashastra_Dr-Harihar-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770803714"},{"product_id":"मधुमक्षिका-पालन","title":"मधुमक्षिका पालन","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज आकलन होईल.\u003cbr\u003eआम्हाला वाटते की ही नवीन निर्मिती नसून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोप्या स्वरूपात सादरीकरण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आकडेवारी आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत करतील. आम्ही पुस्तकाच्या शेवटी नमुना प्रश्नपत्रिका, बहुपर्यायी निवड प्रश्न, आणि शब्दकोष प्रदान केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होईल.\u003cbr\u003eज्या लेखकांची संदर्भ पुस्तके आणि वेब पृष्ठे संदर्भासाठी वापरली आहेत आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांचा उल्लेख केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392783528165,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZOO-101-OE_Madhumkshika-Palan_cnvt-1-198x300.jpg?v=1770805164"},{"product_id":"व्यक्तिमत्व-विकास-आणि-भाषा","title":"व्यक्तिमत्व विकास आणि भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399807381733,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyatkimatv-Vikas-Aani-Bhasha-_Dr-Haresh-Shelke-1-768x1122.jpg?v=1770879052"},{"product_id":"मूलभूत-मानसशास्त्र-आणि-मानसशास्त्रीय-चाचण्या","title":"मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399912632549,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Manasshastra-ani-Manasshastriya-Chachanya_Prof-Vishnu-Adasare-1-768x1158.jpg?v=1770881048"},{"product_id":"मानसशास्त्राची-मुलतत्वे-आणि-प्रयोग","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे आणि प्रयोग","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अभ्यासक्रम बदलला की बाजारामध्ये या विषयाची क्रमिक पुस्तके त्वरित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची समस्या निर्माण होते.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399934947557,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Dr-Sandip-Mali-1-768x1175.jpg?v=1770881372"},{"product_id":"गुलामगिरी-मूल्य-आणि-अन्वयार्थ","title":"गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडे यांनी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400002482405,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gulamgiri-Mulya-Ani-Anvayarth_Dr-Kailas-Wankhade_cnvt-1-198x300.jpg?v=1770883003"},{"product_id":"समग्र-संरक्षणशास्त्र-व-सामरिकशास्त्र","title":"समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार\/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401823236325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Saurakshan-V-Samrikshashra_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770897132"},{"product_id":"मराठ्यांचा-इतिहास-इ-स-1630-ते-इ-स-1818","title":"मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818) (History of the Marathas (A.D.1630 - 1818 A.D.))","description":"\u003cp\u003eसतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. पेशव्यांमध्ये बाजीराव पहिला याने मोगली सत्तेचा पाडाव केला. मराठ्यांची सत्ता संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली. पानिपत लढाईच्या घनघोर संग्रामानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451354329317,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/3bdc9df452ba67a23e8e99ac9ce838f9.jpg?v=1771573793"},{"product_id":"मध्ययुगीन-भारत-इ-स-1206-1707","title":"मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 – 1707) (Medieval Indian (1206 A.D. - 1707 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451355541733,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayagin-Bharat-1206-1707_Dr-Ravindra-Salunke_cnvt-1-1.jpg?v=1771574114"},{"product_id":"साहित्यास्वाद","title":"साहित्यास्वाद","description":"\u003cp\u003eमराठी साहित्याला प्रदीर्घ असा इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मय, अर्वाचीन मराठी साहित्य, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, साठोत्तरी साहित्य, नव्वदोत्तरी (जागतिकीकरणाच्या काळातील) साहित्य अशा पद्धतीने मराठी साहित्याची वाटचाल झालेली दिसून येते. मराठी साहित्याचा हा संपूर्ण इतिहास, हा संपूर्ण परीघ विस्ताराने मराठी साहित्य व भाषा या विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतेलेल्या विद्यार्थ्यांना, मराठी विषयाचा शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना माहीत असायला हवा. म्हणून मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील नेट व राज्य पातळीवरील सेट या परीक्षांमधील अभ्यासक्रमाच्या दहाव्या घटकामध्ये त्या त्या कालखंडातील मराठीतील सर्वोत्कृष्ट अशा 24 साहित्यकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. या दहाव्या घटकातील साहित्यकृती, त्यावरील समीक्षा एकाच पुस्तकात कुठेही उपलब्ध होत नाही. तेव्हा विद्यार्थी, अभ्यासक यांची ही गरज लक्षात घेऊन हा समीक्षा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मराठी विषयाच्या अभ्यासू, चिकित्सक, साक्षेपी अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून त्या-त्या साहित्यकृतीचे विविध पैलू, त्या साहित्यकृतीतील कथानक, आशय याचा समाजाशी, विविध विचारप्रणाल्यांशी असलेला संबंध, त्यांचे मराठी साहित्यविश्वात असलेले नेमके स्थान, महत्त्व यांचे सूक्ष्म असे विवेचन करून त्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यातून गेल्या 835 वर्षांतील महत्वाच्या ग्रंथांचा, लेखकांचा आढावा, वाटचाल डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हा ग्रंथ वाचक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल व ते या ग्रंथाचे मनापासून स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. राहुल भालेराव पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451554017509,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahityaswad_Dr-Rahul-Patil-1.jpg?v=1771583656"},{"product_id":"व्यावसायिक-उद्योजकता","title":"व्यावसायिक उद्योजकता (Business Entrepreneurship)","description":"\u003cp\u003eसंस्कृतमधील या सुभाषितानुसार पुस्तकाचे वाचन हे किती हितावह आहे. हे लक्षात येते. कोणत्याही पुस्तकाचे महत्व कधीही कमी न होणारे असते. क्रमिक पुस्तक जेवढे मुद्देसुद आणि नेमकेपणाने लिहलेले असेल तेवढे ते शिक्षक व विद्यार्थांना आवडते व उपयुक्त ठरते. हिच नेमकी गोष्ट लक्षात घेऊन मुद्देसुदपण परिपूर्ण पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न किती यशस्वी झाला हे विद्यार्थी, शिक्षक, वाचक यांच्या अभिप्रायावरुन कळेल. उद्योजकता हा विषय व्यापक आहे. उद्योजकता हे युवकांपुढील एक आव्हानही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451609198821,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Udyojakta_Dr-Arun-D-Yewle_cnvt-1.jpg?v=1771585922"},{"product_id":"खानदेस-रतन","title":"खानदेस रतन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्तंभलेखन : गावकरी, पुण्यनगरी, आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात अहिराणी व मराठीत स्तंभलेखन. “गावकरी” मध्ये सन 1995 पासून सतत 5\/6 वर्षे “आप्पान्या गप्पा” हे अहिराणी सदर चालविले. ते लोकप्रिय झाल्यामुळे आप्पान्या गप्पाकार ही ओळख मिळाली. आपला महाराष्ट्र मध्ये देखील मधुर वैंजी, गयामाय ही कथारुप व्यक्तिचित्रे व ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा यातील काही भागांचे अहिराणीत अनुवाद प्रसिद्ध. पुण्यनगरीत “मायन्यान भो” हे सदर एक दिड वर्षे चालविले. त्यातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. चोखंदळ वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयातून देखील अहिराणी प्रचाराचे काम सुरु आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी साहित्य : आप्पान्या गप्पा भाग1 व 2 अहिराणी ललित लेखांची पुस्तके व पुरणपोळी कविता संग्रह प्रसिद्ध. “खानदेस रतन” हे पुस्तक आता प्रकाशित करत आहे. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील महान विभूती, लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खानदेस रतन भाग 2 देखील लवकरच प्रकाशित होईल. अहिराणीत आत्मवृत्त लिहीण्याचे काम चालू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी प्रचार प्रसार : कासारे, चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात परिसंवादात अहिराणीतून भाषण करुन इतरांनाही अहिराणीतूनच बोलण्याचा आग्रह केला. आजपर्यंत झालेल्या सर्व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनांचा वृत्तांत लिहून व्रुत्तपत्रात प्रसिद्ध केला. तसेच चाळीसगांव अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहिराणी त्रैमासिक : मायबोली अहिराणीच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अहिराणीत लिहू इच्छीणाऱ्या नवोदित हातांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या सहकार्याने “खान्देशनी वानगी” हे त्रैमासिक जाने. 2016 पासून सुरु केले आहे. मायमावलींचे अलिखीत साहित्यही त्यात प्रसिद्ध केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी साहित्य : गंधाळलेली कविता हा काव्यसंग्रह व एक चारोळी संग्रह प्रसिद्ध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक कार्य : व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निर्मूलन, व्रुक्ष लागवड व संवर्धन आदि चळवळीत सक्रिय सहभाग.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453454692581,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandes-Ratan-Kranti-Senani-Dr-Uttamrao-Patil_cnvt-1.jpg?v=1771655239"},{"product_id":"दक्षिण-आशिया-आणि-भारत-अमेरिका-संबंध","title":"दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284531941,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dakshin-Aashiyache-Aani-Bharat-Amerika-Sambandha_Dr-N-Z-Patil_cnvt-1.jpg?v=1771847083"},{"product_id":"मध्ययुगीन-भारताचा-इतिहास-इ-स-1206-ते-इ-स-1707","title":"मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1707) (History of Medieval India (1206 A.D. to 1707 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळापासून भारतावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण व हूण इ. अनेक परकीय जमातींनी आक्रमण केले. भारतीय संस्कृतीने या सर्वांना आपल्यात समाविष्ट करुन घेतले. परंतु 12 व्या शतकात आलेल्या मुसलमान आक्रमकांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी आपले वेगळेपण शेवटपर्यंत कायम राखले. इ.स. 1200 ते 1800 हा 600 वर्षांचा कालखंड मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाही कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता स्थापन झाली होती. सुलतान तुर्क व अफगाण वंशातील होते. साधारणपणे याच कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. बाबरने 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मोगल राजघराण्याची स्थापना केली. हा सर्व कालखंड अत्यंत धामधुमीचा होता. सतत लढाया होत असे. सामान्य माणसाचे जीवन अत्यंत हलाखीचे होते.प्रस्तुत पुस्तकात मध्ययुगीन व्यापार, उद्योगधंदे आणि कृषी जीवन, सामाजिक-धार्मिक जीवन इ. मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460569215205,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatacha-Itihas-Ad-1206-to-1707_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1771917833"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्राचा-परिचय","title":"राजकीय समाजशास्त्राचा परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसर्या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461605535973,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastracha-Parichay_cnvt-1.jpg?v=1771919074"},{"product_id":"हस्तलिखित-ते-ई-बुक","title":"हस्तलिखित ते ई-बुक","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48464449077477,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hastalikhit-Te-E-Book_Hitesh-Brijwasi_cnvt-1.jpg?v=1771919851"},{"product_id":"पुराभिलेखागार","title":"पुराभिलेखागार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468218904805,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Purabhilekhagar_Dr-Ujjwala-Bhirud_cnvt-1.jpg?v=1771921784"},{"product_id":"भौगोलिक-माहिती-प्रणाली-1","title":"भौगोलिक माहिती प्रणाली","description":"\u003cp\u003eभौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468293976293,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhaugolik-Mahiti-Pranali_Prof-Dr-V-J-Patil_cnvt-1.jpg?v=1771926527"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-पर्यावरण-भाग-2","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468357054693,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Paryavaran-II-1.jpg?v=1771928873"},{"product_id":"समकालीन-भारताची-निर्मिती-1950-2019","title":"समकालीन भारताची निर्मिती (1950-2019)  (Making of Contemporary India (1950-2019))","description":"\u003cp\u003e15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला राजकिय स्वातंत्र्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या युक्तीवादाने अनेक लहान मोठ्या संस्थानिकांचे मन वळवून भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेतले. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली. शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, आण्विक व अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती कौतुकास्पद आहेच; पण दुसरीकडे स्वातंत्र्योत्तर भारतातही आदिवासी-दलित आणि स्त्रियांच्या विविध चळवळी व संघर्ष झाले. जमातवाद, प्रादेशिकवाद व नक्षलवाद या गंभीर समस्यांनी आज अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आपणास दिसते.\u003cbr\u003eसदर पुस्तकात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, राज्यघटना निर्मितीपासून तर देशातील या काळात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय व आर्थिक घडामोडींचा, भारतीयांचे मन अस्वस्थ करणार्या घटनांचा, समाजातील बदललेल्या विविध घटकांचा, इ.स. 1991 नंतरच्या आर्थिक धोरणाच्या परिणामांचा, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीचा तसेच देशासमोर उभ्या ठाकलेल्या विविध मुख्य आव्हानांचा आढावा घेतलेला आहे. ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या केलेली आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व विविध स्पर्धा परिक्षार्थी मित्रांना, अशा सर्वांनाच उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468401783013,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Bharatachi-Nirmiti-1950-2019_Dr-V-G-Somkuvar_cnvt-1-1.jpg?v=1771934051"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-ज्ञान-परंपरा","title":"प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा","description":"\u003cp\u003eभारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eयात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470325461221,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatiya-Dnyanparanpara_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772001178"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीतील-क्रांतिज्वाला-क्रांतिवीरांगना-लीलाताई-पाटील","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिज्वाला क्रांतिवीरांगना लीलाताई पाटील","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470589309157,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kranti-Virangana-Leelatai-Patil-1.jpg?v=1772005379"},{"product_id":"मध्ययुगीन-खानदेश","title":"मध्ययुगीन खानदेश","description":"\u003cp\u003eदख्खनच्या सहा सुभ्यापैकी खानदेश हा एक महत्त्वाचा आणि समृद्ध सुभा होता. इ. स. 1752 साली भालकीच्या तहाने तो मराठ्यांच्या ताब्यात आला. या सुभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सुभ्यातील प्रशासनाचे कांही पैलू हे मराठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्रशासनापेक्षा भिन्न होते. त्यावर फारुकी आणि मोगल शैलीचा प्रभाव होता. यात मराठा काळात कांही बदल झालेत काय? किंवा मराठा प्रशासन आणि येथील प्रशासनात कोणता फरक होता याबाबत आजपर्यंत कोणी संशोधन केले नाही. खानदेशच्या प्रशासनात अनेक कर्तबगार अधिकारी होवून गेलेत. कुकुरमुंढ्याचा कमाविसदार असाच एक कर्तबगार अधिकारी होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुकरमुंढ्याच्या कमविसदाराला त्या भागातील रयतेची पिके भिल्लांचा उपद्रवापासून वाचविणे महत्त्वाचे होते. म्हणून तो आपल्या पत्रात पुढे पेशव्यांना लिहितो की, कंकालेकर भिल्लांचा मोड करणे हे अशक्य आहे असे नाही. पण जमा थोडी खर्च फार ऐसा प्रकार आहे. म्हणून कंकालेकाराशी करार केला. अशी बुद्धिचातुर्य वापरणारी अधिकारी मंडळी या सुभ्यात होवून गेली. ती प्रथम अप्रकाशित पेशवे दप्तरातून या ग्रंथाद्वारे उजेडात येत आहे.\u003cbr\u003eखानदेशमधील शहरे, उद्योगधंदे, सावकारी व्यवसाय, ग्राम वतनदार, वस्तूंच्या किंमती, कृषी जीवन, चलन व्यवस्था आणि येथील सांस्कृतिक जीवन यांचा अप्रकाशित मौलिक साधनांच्या सहाय्याने आढावा घेत हा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवीत आहे. तो मराठ्यांच्या इतिहासात नक्कीच भर टाकणारा आहे. या आत्मविश्वासाने हा ग्रंथ आपल्या हाती सुपुर्द करीत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470592749797,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyaugin-Khandesh-1.jpg?v=1772005613"},{"product_id":"खानदेशमधील-राष्ट्रवादाचा-उदय-आणि-विकास-खानदेशचा-इतिहास","title":"खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास (खानदेशचा इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाचे पुनर्लेखन ही जशी काळाची गरज आहे तसेच प्रादेशिक इतिहास लेखन हे सुद्धा आवश्यक आहे. आजपर्यंत भारतीयांनी प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदुस्थानातील सर्व प्रदेशांचे योगदान आहे. पण त्यांच्या कार्याची फारशी नोंद झाली नाही. ती व्हावी या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. यांत राजकीय चळवळीबबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकर्यांसंबंधी झालेले ठराव आदि अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटीश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खर्या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक होत. काझीसिंग व भागोजी नाईक आदि भिल्ल क्रांतीकारकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470597697765,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandeshmadhil-Radhtrawadacha-Udya-Ani-Vikas-1.jpg?v=1772006011"},{"product_id":"संप्रेषण-कौशल्य-आणि-राजकीय-संप्रेषणात-कौशल्य-विकास","title":"संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eसंप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.\u003cbr\u003eयादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470816194789,"sku":null,"price":410.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanpreshan-Kaushalya-V-Rajkiya-Sanpreshanat-Kaushalya-Vikas_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1772014474"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-अर्थशास्त्र-1","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासाची स्वतंत्र शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उगम पावलाचे दिसून येते. सन 1929 मध्ये अमेरिकेला मंदीचा फटका बसला त्यामुळे सर्व जगाला व्यापून टाकले. संकटावर मात करण्यासाठी, प्रत्येक देशाने स्वत:ची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यापक व्यापार योजना अवलंबली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परस्पर हितसंबंधांचे अतूट, साहजिकच, शिवाय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधातील काही उत्तम व्यवस्था अवलंबण्याचा प्रयत्न झाला आहे. विसाव्या शतकात आणि त्यानंतरपासून जागतिक एकीकरण वेगाने वाढले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या ऑपरेशनमुळे व्यापार निर्बंध आणि नियम कमी केले जात आहेत, म्हणूनच जागतिकीकरणाला वेग आला आहे.\u003cbr\u003eसदरील ग्रंथात व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराची तत्त्वे, व्यापाराचे फायदे, व्यापार धोरणे, विनिमय दर, भारताचा परराष्ट्र व्यापार व धोरणे, जागतिक व्यापार संघटना, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय सहकार्य व निर्यातीत विशेष आर्थिक क्षेत्रांच्या धोरणाचे मूल्यांकन इत्यादीचे सखोल लिखाण केले गेले आहे. विद्यार्थ्यांना समजू शकेल अशी सोपी भाषा, परिभाषा कसे वापरता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा, सेट, नेट परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAntarrashtriya Arthashastra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470861152485,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antarrashtriya-Arthashastra_Dr-Sambhaji-Kale_cnvt-1.jpg?v=1772016937"},{"product_id":"भारतीय-समाज-संरचना-व-बदल","title":"भारतीय समाज संरचना व बदल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470892249317,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Hindi-Sahitya-1_e81f9b12-4f56-4d49-85cf-dd6f130ce1d2.jpg?v=1772019914"},{"product_id":"जनसंज्ञापन-आणि-पत्रकारिता-पेपर-2-व-3","title":"जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)","description":"\u003cp\u003eविद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात यश प्राप्त करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication \u0026amp; Journalism) या विषयात सेट-नेट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे. या विषयाचा अभ्यासक्रम विस्तीर्ण आहे. त्या तुलनेत सेट-नेट या परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता अल्प आहे. त्याचसोबत पीएच्.डी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या पेट परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता देखील मार्गदर्शक पुस्तकाची मागणी वाढत आहे. सेट-नेट व पेट या तीनही परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेले हे पुस्तक त्यामुळेच या विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात मागील काही वर्षीच्या सेट-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचादेखील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– प्रा.पी.पी.पाटील,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470921150693,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jansandynapan-Ani-Patrakarita_SET-NET-PET2_cnvt-1.jpg?v=1772021248"},{"product_id":"19-व्या-शतकातील-महाराष्ट्र","title":"19 व्या शतकातील महाराष्ट्र (Maharashtra in the 19th Century (S-4))","description":"\u003cp\u003e1818 मध्ये बाजीराव पेशवा हा इंग्रजांना शरण गेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेले स्वराज्य संपुष्टात आले. त्याकाळी सामाजिक जीवनामध्ये जातीव्यवस्थेचे वर्चस्व वाढले होते. जातीव्यवस्था ही दृढ झाली होती. पेशवे काळामध्ये स्त्रीजीवन फारसे चांगले नव्हते. राजा राममोहन रॉय, म. फुले इ. सुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात सर्वांगीण सुधारणेस प्रारंभ झाला. समाजातील अनिष्ट प्रथांना मूठमाती दिली गेली. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांनी ज्ञान प्रसार आणि समकालीन घटनांना प्रसिद्धी देणे या दोन हेतूंनी समाजसुधारणेस हातभार लावला. ज्ञान आणि विज्ञानाचा परिचय सर्वसामान्यांना झाला. शिक्षणामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास होतो, याची समाजाला जाणीव झाली. इंग्रजांनी विविध मार्गांनी भारतीयांचे शोषण केले. याबाबत दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निःसारणाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे भारताच्या दारिद्य्राचे खरे कारण कळाले. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, म. गांधीजींसारख्या नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला व भारतीयांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरणा दिली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470948741349,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/19-vya-Shatakatil-Maharashtracha-Itihas_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772023543"},{"product_id":"20-व्या-शतकातील-महाराष्ट्राचा-इतिहास","title":"20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास (History of Maharashtra in the 20th Century (S-4))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470962733285,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/20-vya-Shatakatil-Maharashtracha-Itihas_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772024042"},{"product_id":"भारतीय-राज्यव्यवस्था","title":"भारतीय राज्यव्यवस्था","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470979412197,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Rajavavstha-1.jpg?v=1772024675"},{"product_id":"उपयोजित-इतिहास","title":"उपयोजित इतिहास (Applied History)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAn ordinary Guide reads.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAn average Guide explains\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eA good guide demonstrates,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eBut a great Guide inspires, to Scholar, म्हणूनच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कोठारी म्हणतात की, Destiny of India shaped in the Class room with research. संशोधन करीत असताना संशोधकाच्या अंगी विषयाची आवड असावी, कष्ट सहन करण्याची क्षमता असावी, संदर्भ संकलन आणि प्राप्तीसाठी भ्रमंती, वेळ आणि पैसा, नम्रता, तटस्थता, उत्तम संवाद आणि संपर्क, कौशल्य सद्सदविवेकता, व्यवहारज्ञान, चौकसपणा व वस्तुनिष्ठता असावी लागते. संदर्भ संकलन आणि साधने प्राप्त करीत असताना नमूदीकरण ही आवश्यकता असते. पायाभूत संशोधन (Basic Research) आणि व्यवहार उपयोगी संशोधन (Applied Research) हे संशोधनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. Discover, Investigation आणि Research हे तीन वेगवेगळे घटक आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470998221029,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Itihas_Dr-Prashant-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1772025791"},{"product_id":"इतिहास","title":"स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास (India After Independence (1947-1991))","description":"\u003cp\u003eभारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते अनेक समस्या घेऊन आले. भारताची फाळण्ाी झाली. हजारो निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. जाणारे कमी आणि येणारे जास्त. अन्नधान्याच्या दृष्टीने सुपीक प्रदेश पाकिस्तानमध्ये गेला. अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीची स्वीकारावी. याबाबत चर्चा होऊन मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारावी. दारिद्य्र, बेकारी, औद्योगिकीकरण, दळणवळण, ऊर्जा, बँकिंग व्यवसाय, कृषी जीवन यांत सुधारणा करणे आवश्यक होते. यांतून पंचवार्षिक योजनांचे नियोजन आले. ते बिघडविण्यासाठी आणि भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने भारताला युद्धाच्या खाईत लोटले. पंचवार्षिक योजनेचा तोल बिघडला. त्यांतून भारताने मार्ग काढून शांतता, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मैत्री याचा स्वीकार केला. प्रारंभी परराष्ट्रीय धोरणात पंचशील तत्त्वांचा उद्घोष करून अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारून भारताने वाटचाल सुरू केली. या साऱ्या स्वातंत्र्योत्तर घटनांची गाथा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470998941925,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Swatantrottar-Bharatacha-Itihas-1947-1991_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772025956"},{"product_id":"लोकसेवक-महात्मा-गांधी-आणि-पंडित-नेहरु-यांचे-समग्र-तत्त्वज्ञान","title":"लोकसेवक – महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांचे समग्र तत्त्वज्ञान","description":"\u003cp\u003eसत्याग्रह, सविनय कायदेभंग, सत्य, अहिंसा अशा विवेचक स्वरुपाचा ‘विधायक कार्यक्रम’ महात्मा गांधी यांनी जगाला दिला. जगभर ‘राडा आंदोलने’ करणार्या सर्वांसाठी महात्मा गांधी यांनी उभी केलेली जन आंदोलने प्रेरक ठरावीत. व्यक्तीदोष दाखविण्यापेक्षा अथवा व्यवस्था परिवर्तनापेक्षा त्यांनी जीवनमूल्ये सजविणारी आंदोलने केलीत.\u003cbr\u003eपं. नेहरू हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते स्वतंत्र भारताची लोकशाही राष्ट्र म्हणून नेहरुंनी जगात ओळख निर्माण करून दिली. त्यांचे हे कार्य अतुलनीय स्वरुपाचे असे आहे. उपरोक्त दोघेही महापुरूष हे खरेखूरे लोकसेवक होते. प्रा. भुषण काटे-पाटील व प्रा. अमर जावळे यांनी संपादित केलेल्या ‘लोकसेवक’ या ग्रंथास हार्दिक शुभेच्छा!\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473732514021,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LoksevakGandhi-Nehru-1.jpg?v=1772085559"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-1858-ते-1947","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947) (History of Indian Independence Movement (1858 to 1947))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. 1757 मध्ये भारतात आपली सत्ता स्थापन केली, परंतु इ.स. 1857 मध्ये भारतीय संस्थानिकांनी कंपनीच्या विरोधात उठाव केल्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली व येथे ब्रिटिश राजसत्ता स्थापन झाली. पुढे भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊन इ.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली. हीच चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ होय. या चळवळीचे नेतृत्त्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांनी केले. याच चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. शेवटी इ.स. 1947 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातला स्वातंत्र्य मिळाले. या ग्रंथात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473861357797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Swatantrya-Chalwalicha-Itihas-k-1.jpg?v=1772087812"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास","title":"आधुनिक भारताचा इतिहास (History of Modern India)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473880101093,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ADHUNIK-BHARTACHA-ITIHAS-1.jpg?v=1772088174"},{"product_id":"भारतातील-सामाजिक-व-धार्मिक-सुधारणा-चळवळींचा-इतिहास","title":"भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइसवी सनाच्या अठराव्या शतकात ब्रिटिश समाजात प्रबोधन झाले होते. समाजाचे आधुनिकीकरण ही झाले होते. परंतु भारतातील समाज मात्र सामाजिक आणि धार्मिक अंधश्रद्धेत गुरफटला गेला होता. धर्म व समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा व चालीरितीचे प्राबल्य निर्माण झाले होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली अस्पृश्यांना वाईट व अपमानास्पद वागणूक दिली जात होती, तर स्त्रियांवर अनेक प्रकारचे निर्बंध लावले जात होते. समाजात बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी प्रथा प्रचलित होत्या. या सर्व प्रथा समाजाला घातक होत्या. धर्मातही अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा रुढ झालेल्या होत्या. त्यामुळे धर्माचे मूळ तत्त्वज्ञान बाजुला पडले होते. म्हणूनच मूळ धर्म काय आहे, हेही समाजाला समजावून सांगणे आवश्यक होते. अशावेळी ब्रिटिश धर्म व संस्कृतीने प्रभावित झालेल्या भारतीय विद्धानांनी भारतात धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरु केली. या चळवळीचे जनक राजा राममोहन रॉय ठरतात. पारशी, शीख व मुस्लिम समाजांतही समाज सुधारणा चळवळी झाल्या. दलितांचा उद्धार, अस्मृपश्ता निर्मूलन व स्त्रियांच्या उन्नतीसाठीही चळवळी झाल्या. या सर्व चळवळींचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473886687461,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatatil-Samazik-Va-Dharmik-Sudharna-Chalvalincha-Itihas-1.jpg?v=1772088294"},{"product_id":"दिल्ली-सुलतानशाहीचा-इतिहास-1206-ते-1526","title":"दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526) (History of the Delhi Sultanate (1206 to 1526))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473911853285,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Delhi-Sultanshahicha-Ithihas-1.jpg?v=1772088442"},{"product_id":"मोगलकालीन-भारताचा-इतिहास-१५२६-ते-१७०७","title":"मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७) (History of Mughal India (1526 to 1707))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473961496805,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mogalkalin-Bhartacha-Ithihas-1.jpg?v=1772089347"},{"product_id":"उपयोजित-इतिहास-1","title":"उपयोजित इतिहास (Applied History)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाचे स्वरूप काळाप्रमाणे उदंड आहे. साधारणत: पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवी इतिहासाचा प्रारंभ होतो. मानवी जीवनाची झालेली उत्क्रांती, त्यातील टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय-अस्त, त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचा परामर्श इतिहासाच्या अभ्यासात केला जातो. मानवी जीवनाचा भूतकाळ म्हणजे इतिहास. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न साधारणत: इतिहासाच्या अभ्यासाद्वारे केला जावू शकतो. प्राचीन, अतिप्राचीन काळात इतिहासाला मर्यादा होत्या. आधुनिक काळात मात्र त्या नाहीत. प्राचीन काळापासूनच मानवाला सुंदर, कलात्मक, मौल्यवान, दुर्मिळ अशा कोणत्याही वस्तू अथवा अवशेषांबद्दल आकर्षण व कुतूहल असते. वस्तुसंग्रहालयातून मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या दिसतात. वस्तुसंग्रहालयाची कल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये जन्माला आली. वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. प्राचीन भारतात अनेक विद्यापीठे होती. या विद्यापीठात मोठी संग्रहालये होती. पण ती आजच्या वस्तुसंग्रहालयासारखी सुसज्ज नव्हती. देशभरातील अनेक संस्थानिकांनी आपआपल्या संस्थानात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची वस्तुसंग्रहालये स्थापन केलीत. मानवी जीवनात नाविन्यपूर्ण गोष्टी, वास्तू पहाण्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. ऐतिहासिक स्थळे, स्मारके, प्राचीन वस्तू व वास्तू, मंदिरे, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती, राजवाडे, नवी आकर्षक व जुनी घरे, किल्ले, गुहा, लेणी इ. पहाण्याची मानवी मनास अत्यंत उत्सुकता व कुतूहल असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473978044645,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Itihas-1.jpg?v=1772089656"},{"product_id":"मराठा-सत्तेचा-विस्तार-आणि-र्‍हास-इस-१७६१-ते-१८१८","title":"मराठा सत्तेचा विस्तार आणि र्‍हास (इस. १७६१ ते १८१८)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474064486629,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maratha-Sattecha-Vistar-Aani-Rhas-1761-1818_-1.jpg?v=1772090903"},{"product_id":"मराठा-सत्तेचा-उदय-१६३०-१६७४","title":"मराठा सत्तेचा उदय (१६३०-१६७४) (The Rise of Maratha Power (1630-1674))","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474074415333,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maratha-Sattecha-Uday-1.jpg?v=1772091158"},{"product_id":"a-text-book-of-physical-geography","title":"A Text Book of Physical Geography","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474198016229,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Physical-Geograpy-1.jpg?v=1772093672"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/net-set-pet.oembed?page=7","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}