खानदेशातील साहित्य व समाजदर्शन
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
खानदेशची भूमी ही साहितयक्षेत्रात संपन्न अशी भूमी आहे. यात बालकवींपासून तर आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेक दिग्गज असे साहित्यिक निर्माण झालेत. या सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखनाने खानदेशचे नाव अवघ्या देशात वाढवले आहे. या खानदेशातील साहित्यिकांचा अभ्यास हा संपूर्ण भारतात होत आहे हे विशेष. खानदेशचे सुपूत्र व नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा. भालचंद्रजी नेमाडे यांना साहित्यक्षेत्रातला प्रतिष्ठीत असा बहुमान प्राप्त झाला. अशा अनेकांनी आपल्या लेखणीने लेखन करुन खानदशाचे वास्तव व जिवंत असे वर्णन केले, त्यातून त्यांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले आहे.
या साहित्यिकांनी आपल्या लेखनातून या भागाच खरेखुरे असे चित्रण केलेले दिसून येते. यातूनच या भागातील शेतीची समस्या, बेरोजगारीची समस्या, येथील समाजजीवन यांचे सक्षम असे लेखन झाले आहे.
Khandeshatil Sahitya v Samazdarshan
Related products
-
तहान स्वरुप आणि समीक्षा
₹250.00