• Drama and Art in Education

    165.00
    Add to cart
  • Industrialization and Socio-Environmental Issues

    Industrialization is one of the most important aspects of development in India. But the rapid growth of industrialization is proving harmful to nature. The process of industrialization is bringing drastic changes and creating pollution of air, water, land and forest. Industrialization has caused the imbalance in natural vegetation and cultural environment. It is also affecting the eco-system & biodiversity on the Earth. The industry exploits most of natural resources and the waste is released without any processing. This causes many problems to life on the Earth. It also creates imbalance; especially to the social environment. This problem may be worst in future.

    295.00
    Add to cart
  • Intellectual Property Rights : Nature and Problems

    Intellectual Property Rights are like any other property rights. The term Intellectual Property refers to creations of the mind: invention; literary and artistic works; and symbols, names, images, and designs used in commerce. These rights are outlined in Article 27 of the Universal Declaration of Human Rights, which provides for the right to benefit from the protection of moral and material interests resulting from authorship of scientific, literary or artistic productions. Intellectual Property is divided into two categories: Industrial Property and Copyright. Industrial Property includes patents for inventions, trademarks, industrial designs and geographical indications. Copyright covers literary works (such as novels, poems and plays), films, music, artistic works (e.g., drawings, paintings, photographs and sculptures) and architectural design. Rights related to copyright include those of performing artists in their performances, producers of phonograms in their recording, and broadcasters in their radio and television programs.

    295.00
    Add to cart
  • Skill-Based Education

    The main purpose of education is empowerment enabling one to earn one’s livelihood and live a life of dignity. Skill-based education, if taken and promoted seriously, can provide this empowerment to our huge, unemployed labour force and help India emerge as key contributor to a global skills based economy.It is true Our young generation needs to be skilled in order to get employment. It is very much important to get skills and only then we can think of a bright future of a country. Nowadays we usually face this problems that a person is knowledgeable but not skilled . We want our children to succeed in the social world–to learn how to cooperate, make friends, and negotiate conflicts. We want them to develop strong perspective-taking skills, and treat other people with fairness and compassion Social-emotional learning is a core component of effective education, increasing students’ academic achievement and behavioral health while teaching skills essential to success in all areas of life.

    275.00
    Add to cart
  • औद्योगिकीकरण आणि सामाजिक-पर्यावरणीय समस्या

    औद्योगिकीकरण म्हणजेच आर्थिक विकास म्हणता येईल. कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. औद्योगिकरण हा त्यातील एक घटक होय. कारण औद्योगिकीकरणाच्या वेगावर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. जगात वरचढ स्थानासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे विकसनशील देशांत अधिकतम उद्योगधंदे निर्माण करायला प्रोत्साहन देत आहेत, वेळ प्रसंगी दबाव आणत आहेत. आज देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणाद्वारा उत्पादन वाढविण्याशिवाय पर्याय उरला नाही.
    प्रदूषण, मानवी स्वास्थ्य व समाजातील विविध समस्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजात विविध समस्या निर्माण होत आहे व प्रदूषणही वाढतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार सरकार बरोबर सर्व जनतेनेही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उद्योग हे शहराऐंवजी खेड्या-पाड्यात सूरु केले तर शहरीकरणाची समस्या कमी होऊन प्रदूषणही कमी होण्यात मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या देशातील औद्योगिकरणाचा विकास वाढविला पाहिजे औद्योगीक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली आहेत. औद्योगिक विकासामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. नैसार्गिक साधन संपत्तीचा औद्योगिक विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. नैसार्गिक साधन संपत्तीच्या अति वापरामुळे पर्यावरणावर त्याच्या प्रभाव दिसून येत आहे.

    Audyogikikaran Ani Samajik-Paryavaraniya Samsya

    295.00
    Add to cart
  • बौद्धिक संपदा हक्क स्वरुप आणि समस्या

    मनुष्य हा बुध्दीजीवी प्राणी आहे. परमेश्वराने मानवाला बुध्दीची देणगी देऊन सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ ठरविले आहे. मनुष्य हा बुध्दीचा वापर करुन नवनवीन संशोधनाद्वारे आपले जीवनमान दिवसेंदिवस अत्याधिक सुकर बनवित आहे. मानवी समूहात काही लोक सर्जनशील वृत्तीचे असतात. त्याच्या ठायी सर्जनशीलता असते. या सर्जनशीलतेतूनच नवनवीन शोध लावून ते या शोधांचा संपूर्ण मानव जातीला उपभोग घेण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. परंतु असे शोध लावण्यात त्यांनी आपली बुध्दी, वेळ, श्रम आणि पैसा खर्ची घातला असतो. त्यामुळे अशा शोधकर्त्यांना त्यांच्या कार्याच्या श्रेयाबरोबरच योग्य तो आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या शोधाचा दुरुपयोग होता कामा नये या विचारातून बौध्दिक संपदा हक्क ही संकल्पना उदयास आली.

    बौध्दिक संपदा हक्क हा औद्योगिक आणि साहित्य, कला विषयक मानवी मनाच्या निर्मितीवरील विविध हक्कांचा समुच्चय आहे. त्यात पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक संकल्पचित्र, भौगोलिक विशेषतादर्शक चिन्ह, सुक्ष्म जीव-जंतूंसाठी पेटंट, रोपांच्या नवीन जाती/नमुन्यांना संरक्षण आणि परंपरागत ज्ञानभांडारास संरक्षण इत्यादी अनेक वेगवेगळ्या हक्कांचा समावेश आहे. नवे संशोधन, नवी उत्पादने आणि नव्या प्रणाली यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळत असते. त्या द़ृष्टिने बौध्दिक संपदेचे देशाच्या आर्थिक विकासातील महत्व लक्षात येत असले तरी बौध्दिक संपदा हक्कांविषयीच्या काही समस्या निर्माण होतात. प्रस्तुत ग्रंथात बौध्दिक संपदा म्हणजे काय? बौध्दिक संपदा हक्काचा इतिहास, बौध्दिक संपदा हक्काची गरज किंवा आवश्यकता, बौध्दिक संपदा हक्काचे स्वरूप आणि बौध्दिक संपदा हक्कांच्या समस्या यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

    Bauddhik Sanpda Hakka Swarup Aani Samasya

    295.00
    Add to cart
  • व्यक्तिमत्त्व विकास

    व्यक्तीला बाह्यरुपाने आकर्षक बनविणार्‍या गोष्टींनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरत नाही. व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक गुणधर्मात सामावलेले नसून ते संघात स्वरूपी आहे. या संघात स्वरूपी घटकांमध्ये केवळ सुसंगतपणे व सातत्याने दिसून येणार्‍या शारीरिक-मानसिक-सामाजिक गुणधर्मांचा समावेश होतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ज्या गुणधर्मावरून स्पष्ट होते त्या गुणधर्माचा आविष्कार सामाजिक वर्तनामध्ये दिसून येत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व या कल्पनेस सामाजिक संदर्भ प्राप्त झाला. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर व्यक्तींवर प्रभाव पडतो. हा प्रभाव वर्तन विशेषातून पडतो. वर्तनाच्या मुळाशी मानसिक कल, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता इ. गोष्टी असतात. म्हणून व्यक्तिमत्त्व हे या सर्वांचा संघात होय. व्यक्तीला व्यक्तित्व असून व्यक्तिमत्त्व देखील असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यात मूलतः फरक आहे. व्यक्तिमत्त्व सतत बदलत असते. कारण जीवनातील अनुभवांची भर त्यात सारखी पडते. व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य संशोधकांनी, तत्ववेत्यांनी केला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सादरीकरण कौशल्य, श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, सुदृढ/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व, समाज आणि मानवी संबंध, वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, भावनिक बुद्धीमत्ता, व्यवसाय नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखती, व्यक्तीमत्व आणि अभियोग्यता कसोट्या इ. विविधांगी मुद्द्यांचा सर्वांगीण परामर्श घेतला आहे.

    Vyaktimatav Vikas

    175.00
    Add to cart
  • व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स

    व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.

    Vyaktimatva Vikas Ani Soft Skills

    175.00
    Add to cart