• जागतिकीकरणाचा प्रभाव

    जागतिकीकरणाचा प्रभाव तपासतांना भाषा, साहित्य, समाज, अर्थ, क्रीडा, पर्यावरण, राजकारण आणि प्रशासन या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या विविध आयामांतून समाजरचना गतिमान व्हावी; तसेच प्रगतीचे आलेख रेखाटता यावेत अन्यथा निरर्थक धावण्याची स्पर्धा मूल्यहीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरु शकते. मूल्यसंवर्धनासाठी गतिमान विवेकी विज्ञानवादाची आवश्यकता आहे. जागतिकीकरण तेव्हाच प्रभावशाली बनू शकेल.

    – प्रा. डॉ. म. सु. पगारे

    Jagtikikaranacha Prabhav

    250.00
    Add to cart
  • लोकसाहित्याचे संशोधन

    लोकसाहित्याचे विविध आयामांतून संशोधन होणे गरजेचे आहे. लोकसाहित्य ही आमच्या आदिम जीवनप्रवासाची संस्कार प्रणाली आहे. लोकसाहित्यातून निर्माण झालेला संस्कृती स्रोत व शोध मानवसमूहाची ओळख करुन देणारा महत्त्वाचा घटक आहे; त्यामुळे लोकसाहित्याला नकार म्हणजे मानव समूहाच्या निर्मितीक्षम पूर्वपरंपरांना नकार ठरेल, त्यामुळे लोकसाहित्याचे बहुआयामी संशोधन ही काळाची गरज आहे.

    – प्रा. डॉ.श म. सु. पगारे, संचालक,
    भाषा अभस प्रशाळा व संशोधन केंद्र,
    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

    Loksahityache Sanshodhan

    250.00
    Add to cart
  • संत साहित्य संशोधन काही आयाम

    संत साहित्याचे विविध आयाम संशोधनदृष्ट्या तपासतांना समाजसमूहासाठीचे विविधांगी उद्बोधन नजरेसमोर येते. या उद्बोधन परंपरेतून समाजप्रबोधनाच्या दिशा दृश्यमान होतांना दिसतात. दृश्यमान होणार्‍या या दिशा प्रकाशमान सत्याला स्पर्श करीत राहातात. डॉ. भाऊसाहेब गमे आणि प्रा. धनराज धनगर यांच्या संपादनातून प्रकाशमान दिशांचे स्पष्ट होणे अधिकाधिक अधोरेखित होते.

    – प्रा. डॉ. म. सु. पगारे

    Sant Sahitya Sanshodhan Kahi Aayam

    225.00
    Add to cart