हमीद दलवाई म्हणजे इस्लामी विश्वातील भारतीय चार्वाक! तीन तलाक, हलाला, दारिद्य्र, लैंगिकता अशा मुस्लीम जीवनाला व्यापणार्या ज्वलंत प्रश्नावर हमीद दलवाईंच्या कथा जन्माला आल्या. पण या कथाविश्वाची उपेक्षा डॉ. माधव कदम या नव्या दमाच्या व नव्या जाणिवेच्या समिक्षकाने मोडीत काढून हमीद दलवाईना न्याय दिला. हमीद दलवाईचे साहित्य विश्व त्यांच्या जिवंतपणी व मृत्यूनंतरही उपेक्षीतच राहिले. पण या अस्सल निरिश्वरवादी मुसलमान विचारवंत लेखकाच्या कलेतील मनःस्वेदनाना पेलण्याचे-कुरवाळण्याचे व पचविण्याचे काम डॉ. माधव कदम यांनी समर्थपणे केले आहे. अभिनंदन-शुभाशिर्वाद व शुभेच्छा!
– डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय, मराठी साहित्य संमेलन
Hamid Dalwaichya Katha : Shodha And Bodha
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.