डॉ. जयश्री गावित ह्या धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत असून मावची बोलीचे लोकसाहित्यिक अध्ययन करणार्या व विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त करणार्या खानदेशातील पहिल्या अभ्यासिका आहेत. त्यांचे संशोधन ‘लोकसाहित्य विविध आयाम एवं नवी दृष्टि’ नावाने सर्व भारतभर प्रसिद्ध आहे. ‘मावची लोककथा’, ‘लोकगीत : आदिवासियों की सांस्कृतिक धरोहर’, ‘इसापनीति’, ‘परिवर्तनवादी परंपरा और हिंदी साहित्य’ इत्यादी पुस्तक प्रकाशित असून कॉ. नजूबाई गावित ह्यांच्या ‘तृष्णा’ ह्या मराठीत गाजलेल्या कादंबरीचा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Satpudyache Ashru
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.